पवार

 महाराष्ट्रातील जाणकार नेता म्हणून मी शरद पवारांचा आदर करतो. 

पण १९८२ साली पवारांनी मराठ्यांना कधिही आरक्षण मिळू नये म्हणून कायदा केला. आज तेच पवार मराठा आरक्षणाचे  राजकारण करतात , हा दुटप्पीपणा अयोग्य आहे. 

तसेच पवारांसमोर  उघडपणे हिंदू देवीदेवतांची बदनामी केली जाते, याला पवार विरोध करायचा सोडून हसून प्रोत्साहन देतात. 

यामुळेच आज त्यांचे राजकारण संपत चालले आहे. 

त्यामुळेच कंटाळून अजीत पवार बाहेर पडले.

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस