Posts

Showing posts from April, 2026

स्वप्न दृष्टांत

 *स्वप्न दृष्टांत...?*  ✍️ २८४८  *विनोदकुमार महाजन*  🫣🫣🫣🫣 स्वप्न आणी स्वप्न दृष्टांत , हे जवळ जवळ  प्रत्येकाच्या आयुष्याचा एक महत्वपूर्ण भाग असतो‌‌ . वेगवेगळ्या स्वप्नांचे वेगवेगळे अर्थ असतात. यालाच आपण स्वप्न दृष्टांत ही म्हणतो. पण ब-याच जणांना अनेक वेळा स्वप्न दृष्टांताचा अर्थबोध होत नाही. ब-याच वेळा अगदी निरर्थक स्वप्ने पडतात. स्वप्नात कशाचा कशाला ताळमेळ नसतो. अगदीच विचित्र स्वप्ने पडतात. तर ब-याच वेळा , " *मनी वसे ते स्वप्नी* *दिसे..."* असे ही असू शकते. ब-याच वेळा जे आपण दिवसा मनात चिंतीतो , मनात जे विचार करतो , ब-याच वेळा त्याचा संबंध ही स्वप्नाशी असतो. पण स्वप्न दृष्टांत नेमके कशे व काय असतात , ते पाहूया. अनेक वेळा असे होते की , आपण ज्याच्यावर दिवसा अथवा जागृत अवस्थेत कधी विचारही केलेला नसतो , अशी अनेक असंबद्ध स्वप्ने आपल्याला पडत असतात. ब-याच वेळा आपल्याला त्याचा नीटसा अर्थबोध ही होत नाही , आणी मग आपण गोंधळून , गांगारून अथवा घाबरून जातो. स्वप्नात आग दिसणे , पाणी दिसणे , साप दिसणे , भूते खेते दिसणे अथवा मृत्यू दिसणे अशा अनेक प्रकारची स्वप्ने पडतात. आणी...

साधना

 *सात्वीक साधना और* *अघोर साधना*  ✍️ २८४७  *विनोदकुमार महाजन*  🌹🌹🌹🌹 उन्नत तथा यशस्वी जीवन के लिये हमारे ईश्वर निर्मित आदर्श सनातन संस्कृती में अनेक प्रकार की साधनाएं बतायी गयी है ! जिसमें सात्विक साधना सर्वक्षेष्ठ मानी और समझी जाती है ! जो भी कुछ चाहिए वह लगभग सभी प्राप्त करने के लिये तथा साध्य करने के लिये , खडतर तपश्चर्या द्वारा सात्विक साधना की जाती है ! इसमें अनेक देवीदेवताओं को प्रसन्न करने की अनेक साधनाएं होती है ! जपजाप्य , होमहवन , अनेक अनुष्ठानों द्वारा अनेक देवीदेवताओं को प्रसन्न किया जा सकता है ! इसके साथ ही , अघोर साधना भी इसमें बहुत महत्वपूर्ण मानी जाती है !  और अघोर साधनाओं की जटील क्रियाएं , अघोरीयों द्वारा स्मशानक्रीया द्वारा की जाती है ! जिसमें जारन , मारन , उच्चाटन , संमोहन , वशीकरण जैसी अनेक क्रियाएं की जाती है ! स्मशान से संबंधित क्रियाएं होने के कारण , साधारणतः ऐसी क्रियाएं महादेव , महाकाली तथा कालभैरव से संबंधित होती है !  क्योंकी महादेव स्वयं स्मशान में ही रहते है ! और महादेव , देवों के देव भी है , इसके साथ ही भुतपिशाचों के , नागो...

कालाय तस्मै नम:

 *आत्मा मरे हुए लोग ?* ✍️ २८४६  *_विनोदकुमार महाजन_* 🩷🩷🩷🩷  जहाँ आत्मा होती है ? वहाॅं आत्मतत्त्व भी होता है... जागृत आत्मतत्त्व  जिसे चेतना , संवेदना भी कहते है ! मगर ? हमारे समाज में सचमुच में ? क्या आत्मीयता समाप्त होती जा रही है ? या फिर समाप्त हो गई है ? क्यों ? क्योंकी... इस भयंकर भागदौड के जीवन में और संघर्षमय जीवन शैली में ? हर एक व्यक्ती अपने अस्तित्व के लिये दिनरात लड रहा है , झगड रहा है ! और इसी भागदौड में शायद खुद को भी भूल रहा है ? भूल गया है ? खुद के अंदर के आत्मा को भी भूल गया है... तो ? आत्मतत्त्व कैसे जीवीत रहेगा ! हर एक व्यक्ती हरदिन दौड रहा है , भाग रहा है ! पैसों के लिये ? या फिर पैसों से मिलने वाले सभी भौतिक सुखों के लिये ? खुद के भागदौड में हर एक व्यक्ती इतना व्यस्त है की , दूसरों के अस्तित्व के बारे में , दूसरों के सुखों के बारे में ? सोचने के लिये ? उसके पास समय ही कहाॅं है ? समय नहीं है शायद ? रास्ते पर कोई एक्सिडेंट से तडप तडप कर मर रहा है ? तो भी ? उसे देखने के लिये अथवा अस्पताल पहुंचाने के लिये किसीके पास समय ही नहीं है ? अथवा समय भी है...

देवाला काळजी

 *तुझी काळजी ? देवच* *करतोय रे...!!* ✍️२८४५  *विनोदकुमार महाजन*  🌹🌹🌝✅ होय... अगदी प्रत्येक जीवाची काळजी ? तो प्रभू परमात्मा करतो आहे. निरंतर करतो आहे. प्रत्येक सजीवाचा जन्मही त्याच्या हातात , आणी प्रत्येकाचा मृत्यू सुध्दा ? त्याच्याच हातात. सगळ्या विश्वाचा पसारा तो चालवतो.अथक आणी अव्याहतपणे. कोणत्या जीवाचा , कुठे , कधी , कसा आणी कोणत्या योनिमध्ये जन्म होणार आहे , आणी ? कोणाचा कधी , कुठे , कसा ? मृत्यू पण होणार आहे ? याचा अचूक हिशोब त्याच्याकडे आहे. अचूक टायमिंग त्याच्याकडे आहे. त्याच टायमिंग कधिही चुकत नाही. त्याच्या अचूक टायमिंग प्रमाणे अगदी चंद्र सुर्य सुध्दा अचूकपणे उगवतात आणी मावळतात ? त्याच सृष्टी चक्र अचुकपणे चालवण्यासाठी , सजीव सृष्टी चक्र चालवण्यासाठी. चंद्र सुर्य कधी म्हणतात का हो ? की मी आज सुट्टीवर जाणार आहे म्हणून ? मी आज फार दमलो थकलो रे बाबा , आजच्या दिवस मी पूर्ण विश्रांती घेतो... असं कधी ते म्हणतात का ? नाही. कारण त्यांना अचूकपणे सृष्टीचा गाडा चालवायचा आहे. प्रत्येक जीवाची त्यांना काळजी आहे. अगदी प्रत्येकाच्या खाण्यापिण्याची पण त्याला काळजी आहे. म्हणूनच...

ईश्वर ही अंतिम सत्य है

 *अंतिम सत्य ?*  ✍️ २८४४  *विनोदकुमार महाजन*  🚩🚩🚩🚩 हे विश्व मानव... असली शांती चाहते हो तो ? सनातन का स्विकार करो ! असली सुख समाधान चाहते हो तो ? सनातन का स्विकार करो ! मानव देह का कल्याण चाहते हो तो ? सनातन का स्विकार करो ! असली विश्व बंधुत्व चाहते हो तो ? सत्य सनातन का स्विकार करो ! ईश्वरी शक्तियों से अनुसंधान चाहते हो तो ? सनातन धर्म का स्विकार करो ! ईश्वर की प्राप्ति चाहते हो तो ? सनातन का स्विकार करो ! ईश्वर जैसा आनंदी जीवन चाहते हो तो ? सनातन का स्विकार करो !  *ईश्वर निर्मित यही* *एकमेव धर्म है !*   *सत्य सनातन धर्म*  ! जो अंतिम सत्य तक पहुंचाता भी है ! मनुष्य जन्म का असली उद्देश भी बताता है ! पशुपक्षीयों पर प्रेम करने को भी सिखाता है ! भूतदया भी सिखाता है ! वसुधैव कुटुंबकम् का असली मतितार्थ भी बताता है ! गौमाता से प्रेम करने को भी सिखाता है ! सिध्द पुरुष भी बनाता है ! नर का नारायण और नारी की नारायणी भी बनाता है ! मृत्यू के बाद का आत्मतत्त्व भी बताता है !  *इसिलिए...?*  संपूर्ण विश्व मानव को ? ईश्वर निर्मित सत्य सनातन हिंदू धर्...

आरोग्य आणी मानसिक शांति

 *आरोग्य आणी* *मन:स्वास्थ्य : - यांचा* *संबंध काय ??*  ✍️ २८४२  *विनोदकुमार महाजन* 🤫🤫🤫🤫 खरंच , आरोग्य आणी मन:स्वास्थ्य यांचा संबंध आहे का ? अगदी खोलवर संबंध आहे का ? अर्थात...होय... आरोग्य व मनःस्वास्थ्य यांचा अगदी घनिष्ठ संबंध आहे. हे त्रिवार सत्य आहे. उत्तम आरोग्य असेल तर हमखास उत्तम मन:स्वास्थ्य तर राहतेच. आणी उत्तम मन:स्वास्थ्य हे सगळ्या यशाचे रहस्य आहे.उत्तम मन:स्वास्य्थामुळे अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येतात.  *ठंडा दिमाग नामुमकीन* *को भी* *मुमकीन में बदल देता* *है...* म्हणूनच प्रत्येकाचे , होय अगदी प्रत्येकाचे, आई वडील, आपल्या मुलांचे बालपण हे अतीशय सुखा समाधानात आणी आनंदात घालवण्यासाठी रात्रंदिवस धडपडत असतात.म्हणूनच ते अहोरात्र काळजीपूर्वक पणे बालपणी आपल्या मुलांचा सांभाळ करत असतात. म्हणूनच याला बालकडू असेही म्हटले जाते. बालकडू उत्तम दिले तर ? आयुष्य भर ? उत्तम मन:स्वास्थ्य राहते.आणी ? संपूर्ण आयुष्यच अगदी आनंदात जाते. निदान त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये , हाडामध्ये आयुष्यात येणारे , अत्यंत दुर्धर प्रसंग लिलया पेलून नेण्याची क्षमता व शक्ती येते. म्हणूनच प...

दातार

 भारतीय समाज ? केवल लेना जानता है , देना नहीं जानता है , इसिलिए ? भारत की गरीबी ? हटती नहीं है... दातार बनो...माॅंगनेवाला नहीं...बैसाखी फेक दो... आत्मनिर्भर बनो. कुबेर भगवान की जय विनोदकुमार महाजन

धन चाहिए ?

 *अच्छे कार्यों के लिये ?*   *पैसा ? कोई भी नहीं* *देगा...??* ✍️ २८४१  *विनोदकुमार महाजन*  💰🪙💵💷  *दुनिया धन से चलती है!*  और दुनियादारी में धन ही सबसे बडा और सबसे उपर होता है ! इसिलिए दुनिया ना प्रेम से चलती है , ना ही सत्य से चलती है अथवा ना ही इमानदारी से चलती है ! केवल धन से चलती है ! इसिलिए धन और धन की खनखनाहट का बहुत ही महत्व हर एक के जीवन में होता ही है ! धन चाहिए धन ! हर एक को धन चाहिए ! पैसा , डाॅलर , मनी से क्या नहीं मिल सकता है ? सबकुछ मिल सकता है ! सभी प्रकार के सुख , धन से मिलते है ! इसिलिए हर एक को धन चाहिए ही चाहिए ! धन काला हो या गोरा , भला हो या बुरा , आखिर धन चाहिए ! ऐसी सामाजिक धारणा भी होती है ! अच्छे जीवन के लिये ? धन चाहिए ! ऐशो आराम की जीवनपद्धती के लिये ? धन चाहिए ! समाज में प्रतिष्ठा प्राप्त करने के लिये ? धन चाहिए ! संन्मान से जीने के लिये ? धन चाहिए ! सभी प्रकार की बाधाओं को, कष्ट को मिटाने के लिये ? धन चाहिए ! सभी कार्यों के लिये और उसकी सफलता के लिये ? धन चाहिए ! सामाजिक कार्य के लिये , धार्मिक कार्य के लिये ? धन चाहिए !...

दु:ख

 *दु:ख शेवटी एकट्यालाच*  *भोगावे लागते...?* ✍️ २८४०  *विनोदकुमार महाजन* 🫣🫣🫣🫣  दु:ख हे शेवटी प्रत्येकाच्या वाट्याला येतेच येते. आणी ते दु:ख पण शेवटी एकट्यालाच भोगावे लागते. प्रत्येकाला कांहीं ना कांहीं दुःख असतेच. आणी दु:ख म्हणजे ? भयंकर कष्टदायक आयुष्य. प्रत्येकाचे दुःख वेगवेगळे असते.आणी प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या व्याख्या आणी अपेक्षाही वेगवेगळ्या असतात. पण ? दु:ख नेहमी स्वतःचेच मोठे वाटते.आणी ? परदु:ख शीतल ? दुसरा किती सुखी आणी आपणच किती दुःखी अशी सगळ्यांचीच साधारणपणे धारणा असते. पण एक मात्र नक्की खरे आहे की , प्रत्येकालाच आपल्या दु:खात नक्कीच कुणाची तरी सहानुभूती हवी असते. दु:खात कुणीतरी आपली आत्मीयतेने चौकशी करावी , मायेच्या चार शब्दांचा आधार देणारे कुणीतरी असावे , असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे.आणी तो मनुष्य स्वभाव ही आहे. आत्मीयता , प्रेम , माया , ममत्व पशुपक्षानांही समजते.मग आपण तर मनुष्य आहोत.आपणालाही दुःखाच्या प्रसंगात कुणाचा तरी मायेचा आधार असावा असे वाटते. पण शेवटी काय तर ? दु:ख हे शेवटी आपल्याला एकट्यालाच भोगावे लागते.त्यात वाटेकरी कोणीही नसतो.आणी...

आग

 *क्या ? तुम्हारे अंदर आग*  *है ??*  ✍️ २८३९  *विनोदकुमार महाजन*  🔥🔥🔥🔥 मेरे प्यारे भारत देश वासियों ? क्या तुम्हारे अंदर सचमुच में आग है ?? देशप्रेम की आग , ज्वाला , लाव्हा तुम्हारे अंदर है ? अन्याय अत्याचार के विरूद्ध तुम्हारे अंदर आग है ?? अगर अंदर आग नहीं है तो? देशप्रेम की यह आग फिरसे जलानी होगी ! जलानी ही है... एक नया इतिहास बनाने के लिये...  *क्यों ??* क्योंकी जरा सोचना तो होगा ही.... हमारे शूर वीर राजे संभाजी को तडपातडपाकर हैवानों ने मारा ... हमारे राजा शिवछत्रपती को अनेक नरकयातनाएं दी गई ... हमारे महाराणा प्रताप को भयंकर तडपाया ... हमारे पृथ्वीराज चौहान को धोके से मारा ... हमारे गुरू गोविंदसिंग को और उनके परिवार को क्रूर हैवानों ने तडपातडपाकर मारा... और भी ऐसे अनेक महात्माओं को , महापुरूषों को जिन्होंने तडपातडपाकर मारा...याद करो उनकी शहादत... और ? याद करो उन क्रूर अत्याचारी हैवानों को , सैतानों को , भयावह राक्षसों को ? जिन्होंने हमारे छोटे छोटे मासूम बच्चों को भी ? जींदा जलाया , निष्पाप जीवों को भी तडपातडपाकर मारा , उनका छोटासा शरीर भी क्रूरता स...

उंचा स्थान

 जीवन में इतना उंचा स्थान प्राप्त करो की , हितशत्रुओं की नजर भी शर्मींदा हो जाएं.... ध्रुव बाळ... विनोदकुमार महाजन

पाषाण ह्रदयी

 *पाषाणह्रदयी...* ✍️ २८३८  *विनोदकुमार महाजन* 🫣🫣🫣🫣 समाजात कांहीं  अशीही क्रूर माणसे असतात की असे वाटायला लागते की , या माणसाला ह्रदय आहे की नाही ? कुणी अशा माणसांना पालथ्या काळजाचा अथवा उलट्या काळजाचा पण म्हणतात. अशा माणसांच्या ह्रदयामध्ये दया , माया , प्रेम , आपुलकी , वात्सल्य कांहीं कांहीं नसतेच. उलटपक्षी एखादा चांगला व्यक्ती संकटात सापडला , अडचणीत सापडला तर ? अशा क्रूर माणसांना अत्यानंद तर होतोच होतो , तो त्यांचा अत्यानंद बोलुनही दाखवतात. आपण अशा पालथ्या काळजाच्या माणसांवर कितीही प्रेम करा , कितीही चांगुलपणा दाखवा , यांच्या वर किती ही उपकार करा ,यांना कितीही सहकार्य करा , अशा क्रूर माणसांवर तसुभर अथवा काडिमात्र ही फरक पडत नाही.आणी त्यांचा उपजत गुण , क्रौर्य ते कधिच सोडत नाहीत. कांहीं माणसे अत्यंत हळवी व दयाळू असतात ही , परोपकारी ही असतात.पण कदाचित त्यांच्या आयुष्यात अशा प्रेमळ , दयाळू माणसांच्या आयुष्यात ब-याच वेळा एवढे भयावह आणी विपरीत प्रसंग येतात की ते अनायासे ही क्रूर होऊन जातात. बालवयात एखाद्या हळव्या मुलाचा भयंकर मानसिक छळ हेतुपुरस्सर केला गेला असेल , तो ही स...

स्वाभीमानी भारत

 *भारत ? इतना* *स्वाभिमानी कैसे था...?* ✍️ २८३७  *विनोदकुमार महाजन* 🚩🚩🚩🚩  एक भारत था  जो हीन दीन लाचार नहीं था ! एक भारत श्रेष्ठ भारत था ! एक भारत सोने की चिडिया वाला भारत था ! हर एक भारतीय सुसंस्कृत , संपन्न था,स्वाभीमानी था , परोपकारी था , ईश्वर प्रेमी था , भूतदया से प्रेरीत था ! देवीदेवताओं का महान देश ,ऋषीमुनियों का देश , महात्मा महापुरूषों का देश , आचार्य साधुसंतो का देश... मेरा भारत देश महान था ! सचमुच में महान था ! आरक्षण की बौसाखियों से मुक्त था , गरीबी से मुक्त था.... क्रूर आक्रमणकारीयों , अत्यारीयों से पहला देश , क्रूर मुगलों से पहला देश , अत्याचारी अंग्रेजों से पहला देश , और आजादी के बाद के हमारे ही काले , क्रूर , अत्याचारी , भ्रष्टाचारी , सत्तालोलूप , काले अंग्रेजों से पहला देश.. ?? सुखी , संपन्न , समाधानी , आनंदी , वैभवशाली था... फिर ऐसा क्या हो गया की...मेरा देश आज इतना ? हीन दीन लाचार कैसे हो गया ? मेरा देश इतना स्वाभीमान शून्य कैसे हो गया ? सोने की चिडिया वाला मेरा भारत देश इतना गरीब क्यों और कैसे हो गया ? सिध्दांतों के लिये मर मिटने वाला समाज , स...

अत्याचारी

 क्रूर अत्याचारीयों ने और विदेशी आक्रमणकारियों ने हमारे वीर योध्दांओं का , महापुरूषों का इतिहास इसिलिए सामने नहीं आने दिया ता की ? हमारा शौर्य और पराक्रम जागृत ना हो सके...!! विनोदकुमार महाजन

आशा

 *वेडी आशा , वेडं प्रेम...* ??? ✍️ २८३६  *विनोदकुमार महाजन*  🩷🌹🩷🌹 आशा ही नेहमीच वेडी असते आणी प्रेम ही नेहमी वेडं असतं. खरंखुरं प्रेम... म्हणूनच तर प्रत्येक जण वेड्या आशेवर जगत असतो.जी वेडी आशा आयुष्यात कधीच पूर्ण होणारी नसते.आणी बहुधा ? कुणावर ना कुणावर तरी वेडं प्रेम करतच असतो. वेडी आशा आणी वेडं प्रेम बहुधा आयुष्यात कधीच पूर्ण होत नसावं. तरीही माणूस आशावादी असतोच. एक वेडं स्वप्न आणी ? एक वेडं प्रेम ह्रदयात घेऊन जगतं असतो . तसं तर सगळेच जण कुणावर ना कुणावर अगदी खरं खुरं प्रेम करत असतातच की हो. अगदी पशुपक्षी सुद्धा. चिमण्या कावळे सुध्दा एकमेकावर , आपल्या परिवारावर , आपल्या छोट्या छोट्या पिल्लावर , मनस्वी प्रेम करत असतात . फक्त आपली संवेदना जागृत असली की आपल्याला पशु पक्षांचे प्रेमही कळते. नात्तागोत्यातही संवेदना जागृत असेल तर ते टिकते , नाहीतर ? असो... संवेदना जागृती... पशुपक्षातही असते . त्याचं होतं काय की... लग्नापूर्वी बरेच जण , एकमेकावर खरे प्रेम करत असतात . अगदी दोघे ही लग्नाच्या आणाभाका ही घेतात. पण नियतीच्या मनात दुसरंच असतं. दोघांचेही दुसरेकडेच लग्न जमतात.आणी ...

क्रूर ?

 *क्रूर बनेंगे ? तभी* *बचेंगे ??* ✍️ २८३५  *विनोदकुमार महाजन*  🔥🔥🔥🔥 जी हाँ साथीयों ... क्या बिल्कुल सच लिखा है मैंने....? क्योंकी शायद ? यह हमारे अस्तित्व की लडाई है...?  और जब हमारे अस्तित्व का ही प्रश्न उपस्थित होता है तब ? अपना अस्तित्व बनाये रखने के लिये, लगभग हर एक सजीव प्राणी हिंस्त्र , क्रूर बनता ही है ! यह तो उपद्रवी शक्तियों से, खुद को बचाने का नैसर्गिक उपाय भी और नियम भी होता है !? और ? जब क्रूर नहीं बनेंगे तो नहीं बचेंगे !? क्रूर बनेंगे तो ही बचेंगे !? सहिष्णू बनकर जियेंगे तो ? नामशेष हो जायेंगे !? ऐसी भयंकर विपदाओं की स्थिती निर्माण होगी तो आखिर क्या करोगे ? क्योंकी हमारा...हमारे आदर्श संस्कृती का, वास्तव यही है की , हम सदीयों से सहिष्णू बनकर भाईचारा निभाते आ रहे है ... और हमारा भाई ? हमारा ही चारा बनाकर , एक जबरदस्त छद्म निती बनाकर , हमें नेस्तनाबूत करने के अनेक गुप्त रास्ते अपना रहा है ? और हम ? भाई के झूटे मकडजाल में , प्रेम और इंन्सानियत के चक्कर में फॅंसकर  , हम रफू चक्कर बनते जा रहे है...? यही तो बडा घनचक्कर है और ? यही तो बडा खेला है ? उपर...

सुखी जीवन

 *सुखी जीवनाचे रहस्य*  ✍️ २८३४  *विनोदकुमार महाजन*  🩷🩷🩷🩷 खरंच सांगा बरं मित्रांनो , आजकाल खरंच सुखी जीवन राह्यलयं का हो कुणाचं ? दररोजची दगदग , धावपळ , दररोजच्या शंभर कटकटी आणी त्यातून निर्माण होणारी डोकेदुखी... आर्थिक समस्या , आजारपण , पोरा बाळांच्या भविष्याची चिंता... त्यामुळे येणारे टेन्शन , बर्डन... बरं कुठे टेन्शन, दुःख हलके करावे म्हटलं तर तशी विश्वासाची जागाही कुठे शिल्लक राहिली नाही. मनमोकळे बोलण्याने , हसण्या खेळण्याने बरीच दु:खे हलकी होतात असे म्हणतात. पण मन... मोकळं करण्यासाठी पण तशी विश्वासाची जागा असावी लागते ना ? बर पुन्हा झालंय कसं तर ? अगदी विश्वासाने कुणापाशी कांहीं बोलावे , मन हलके , मोकळे करावे तर ?  गैरफायदा घेणारेच समाजात भरपूर भेटतात. खेड्यातली एक म्हण आहे..." रडून ऐकायचं आणी ? हसून सांगायचं..." तर मग सांगा... असलं मॅटर असेल तर कोण कुणावर विश्वास ठेवेल हो ? आणी आज समाजातून विश्वास ही गोष्टच जवळपास हद्दपार झाली आहे की काय असे वाटू लागले आहे. जागोजागी विश्वास घाताचेच प्रमाण वाढले आहे की काय ? माणसं ही सुध्दा सरळ सरळ म्हणतात हो..." विश्वास...

ईश्वर

 *ईश्वर के शत्रू ??* ✍️ २८३३  *विनोदकुमार महाजन*  🤔🤔🤔🤔  *ईश्वर...* सर्वव्यापी , सर्वसाक्षी , हर एक के अंदर बसने वाली दिव्य शक्ती... एक दिव्यत्व की अनुभूती !! तो ? ईश्वर के शत्रू कौन और कैसे हो सकते है ? और क्या ईश्वर को भी शत्रूओं का क्रोध आता है ? ईश्वर तो स्थितप्रज्ञ होता है ? जी हाँ..ईश्वर को भी क्रोध आता है...और ईश्वर का क्रोध भी ? महाभयंकर होता है ! शिवतांडव...!! और जब ? उसी ईश्वर के सृष्टी निर्माण में , आसुरीक शक्तियों द्वारा बाधाएं उत्पन्न की जाती है , सज्जन शक्ती प्रताडित की जाती है तब ? ईश्वर केवल क्रोधित ही नहीं बल्की , ईश्वर का कोप हो जाता है !  और यह ईश्वर का कोप भी भयंकर होता है ! जब सत्य पर और सत्य सनातन धर्म पर राक्षसी शक्तियों द्वारा संकट उत्पन्न किया जाता है ? तब .. ईश्वर क्रोधित हो जाता है ! जब उसके ही धर्म पर संकट आ जाता है तो ?  ईश्वर क्रोधित तो होगा ही होगा ना ? आज ?  उसीके गौलोक से आनेवाली गौमाता , प्रत्यक्ष कामधेनू , जो निरंतर भगवान दत्तात्रेय तथा श्रीकृष्ण के साथ वास्तव्य करती है उसी गौमाता के खून ? की नदीयां आज संपूर्ण धरती...

नशीब

 *नशीबा नशीबा दार* *उघड...!!* ✍️ २८३२  *विनोदकुमार महाजन*  ✅✅✅✅ प्रत्येकाला सुख हवं असतं.अपेक्षीत सुख. सगळे दुःख संपवून हवे असलेले सुख. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना व अपेक्षा ह्या नेहमी वेगवेगळ्या असतात. आणी प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्याला हवे असणारे अपेक्षित सुख मिळवण्यासाठी रात्रंदिवस धडपड असतो. सगळ्यांना काय हवं असतं तर अपेक्षेप्रमाणे आनंदी जीवन. पण होतं काय की , आपण जसजस्या सुखाच्या कल्पना करत राहतो आणि त्या दिशेने प्रयत्न करतो पण ? बरेच प्रयत्न करूनही यश मिळत नाही अथवा हाती कांहीच लागत नाही म्हटल्यावर आपल्याला दुःख होते आणि मग आपण आपल्या नशीबाला कोसत बसतो. " माझे नशीबच बेकार.. माझ्या नशीबातच अमुक तमुक नाही , माझ्या नशीबातच दु:ख लिहीले आहे..." वगैरे संवाद आपण मनाशीच करत राहतो. पण वेडी आशा आणी सुखाची अपेक्षा कांहीं सुटत नाही. नशीब उघडण्यासाठी अथवा बदलण्यासाठी आपण देव धर्म करतो , अनेक वृत वैकल्ये करतो , तिर्थाटने करतो... आणी मनातल्या मनात आपण दररोजच जणू हेच घोकत बसतो की... " *नशीबा नशीबा दार* *उघड..."*  दररोजच्या रहाट गाडग्यातून , दररोजच्या कटकटीतून , त्याच त...

भगवंत

 *भगवंत कुठे राहतो ??* ✍️ २८३१  *विनोदकुमार महाजन* 🌞🌞🌞🌞  बरेच जण प्रश्न विचारतात की भगवंत कुठे राहतो ? कण कण में है भगवान  रोम रोम में बसा है मेरा प्यारा प्यारा राम ... कंकर कंकर में है मेरा महादेव शंकर... जळी स्थळी काष्ठी पाशाणी सगळीकडेच तो आहे. प्रत्येक सजीवातही तोच आहे.सजीव निर्जीव एक भगवंत रे... साकार ही तोच आहे , निराकारही तोच आहे. संपूर्ण ब्रम्हांडाला पुरून उरलेला तो भगवंत आहे. सुर्य चंद्र जल अग्नी वायू प्रत्येक ठिकाणी तोच आहे. तरीही कांहीं अज्ञान जीव विचारतात , भगवंत कुठे आहे ? प्रश्न विचारणाराच्या ह्रदयातही तोच राहतो. निराकार श्वासाने निराकार ब्रह्म आणी आपलेच निराकार आत्मतत्त्व यांना जोडतो. एक श्वास... सो... अहम् या महान ईश्वरी तत्वाशी जोडतो. तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी... अशी दयनीय अवस्था. मग शोधत फिरतो मठ मंदिरी... पण तो तर बसतो आपुल्या अंतरी... अनादी अनंत भगवंत  आदी मी...अनादी मी... अनंत मी... पिंडी ते ब्रम्हांडी... सगळीकडे एकच तत्त्व. सत्य सनातन धर्म हेच शिकवतो... सत्य हाच ईश्वर , सनातन हाच ईश्वर... तो तर राहतो अंतरी  मग का फिरशी गिरी ...

डबूलं

 *डबूलं...* ✍️ २८३०  *विनोदकुमार महाजन* 🤫🤔🤔🤔   *डबूलं...??*  धनाचं डबूलं... अपरीमीत धनाचं डबूलं... कुणाकडे आहे तर...? कुणाकडे नाही. ज्याच्याकडे हे डबूलं आहे तो आनंदाने हसतोय तर ? ज्याच्याकडे नाही तो दु:खाने रडतोय ?  *म्हणजे काय ??*  तर झालं असं की , एखाद्याला पै पै जमवायची सवय असते. स्वतः चा पैसा. हक्काचा पैसा. कष्टाचा पैसा. घामाचा पैसा...  *वगैरे वगैरे..*  असू द्या. पै पैसा जमवणं तसं कांही पाप नाही , आणी वाईट पण नाही. पैसा काय करू शकतो ? पैसा काय काय खेळ करू शकतो ? पैसा काय काय करू शकत नाही ? तर ? पैसा सगळंच करू शकतो. ज्याच्याकडे पैसा ? त्याच्यापुढे काढती उठाबशा ? ज्याच्याकडे नाही पैसा ? त्याला धुवायला लावती कपबशा.? असा एकंदर दुनियेचा न्याय आणी हीच खरी दुनियादारी. तर आता मूळ मुद्यावर येऊ या... डबूलं... पैसेवाल्याला कुणी कांहीं म्हणतो , कुणी कांहीं बोलतो... " अरे डबूलं घेऊन काय करणार आहेस ? अरे पैसा पैसा करून काय करणार आहेस ? बरोबर घेऊन जाणारं आहेस का ?? " वगैरे वगैरे... तर एखाद्याला डबूलं साठवायची फार हौस असते , भारी हौस... पक्षी कसं काड...

मच्छर राज

 *मच्छर और काॅक्रोच : -*   *उत्पत्ती और प्रतिकार* *शक्ती....* ✍️ २८२९  *विनोदकुमार महाजन*  🦟🐝🐛🦋🪰 जब ईश्वर ने सजीव सृष्टी की रचना की तब अनेक आश्चर्यकारक जीवों का निर्माण भी किया ! इसमें भी उपद्रवी और निरूपद्रवी ऐसे दो विभागो में जीव सृष्टी को विभाजीत किया गया ! हमारे आसपास अनेक उपद्रवी , निरूपद्रवी जीवों का सुक्ष्म जीवों का वास्तव्य होता है ! जिसमें मच्छर ,खटमल , काॅक्रोच जैसे अनेक उपद्रवी किडे मकौडे हमें निरंतर परेशान करते रहते है ! मगर अब दिनबदिन मच्छर और काॅक्रोचों ( तेलचिट्टा या झुरळं ) की संख्या बहुत तेजी से बढती दिखाई दे रही है ! जिनकी प्रजनन क्षमता और प्रतिकार शक्ती भी तेजी से विकसित हो रही है और बढती जा रही है ! इनके सफाये के लिये अनेक प्रकार की दवाईयां , और दूसरे साधन भी बढ रहे है ! मगर फिर भी इनकी संख्या कम होने का नाम नहीं ले रही है !  *खैर...*  जैसे उपद्रवी और निरूपद्रवी जीव जंतू होते है ठीक वैसे ही उपद्रवी और निरूपद्रवी मनुष्य भी होते है ! और दिनबदिन निरूपद्रवी मानव प्राणीयों की संख्या कम होती जा रहे है और लगभग हर जगहों पर , उपद्रवी मा...