Posts

ईश्वर भक्त

 ज्याची ईश्वरावर अतूट श्रध्दा विश्वास व प्रेम असते तो खरा ईश्वर भक्त कितीही अडचणीत व संकटात सापडला तरीही सगळ्यावर मात करून एक दिवस यशस्वी होतोच होतो. श्रध्दा विश्वास प्रेम व भक्ती मध्ये जगावर विजय मिळवण्याचे नक्कीच सामर्थ्य असते.हा माझा स्वानुभव आहे.

कर्म

 कर्म गतीच्या भयानक व असह्य फे-यावर विजय मिळवल्याशिवाय चौफेर यशाचे रस्ते सापडत नाहीत. विनोदकुमार महाजन

कृष्ण

 ज्या मायावी जगात  सत्य चालत नाही , प्रेम चालत नाही , तिथे कपटी डाव टाकून सत्याचा आणी धर्माचा विजय करावा लागतो.हीच कृष्ण निती होय. विनोदकुमार महाजन

योग्यता

 प्रेम करायला व समजायला सुध्दा समोरची व्यक्ती तेवढीच योग्यतेची असावी लागते. दिव्य प्रेम तर फक्त ईश्वरच समजू शकतो. सापाला प्रेमाची कींमत काय कळणार ? विनोदकुमार महाजन

ईश्वरा वरील प्रेम

 ज्याची ईश्वरावर अतूट श्रध्दा विश्वास व प्रेम असते तो खरा ईश्वर भक्त कितीही अडचणीत व संकटात सापडला तरीही सगळ्यावर मात करून एक दिवस यशस्वी होतोच होतो. श्रध्दा विश्वास प्रेम व भक्ती मध्ये जगावर विजय मिळवण्याचे नक्कीच सामर्थ्य असते.हा माझा स्वानुभव आहे.

प्रेम कहाणी

 *जगावेगळी प्रेमकहाणी*   *अबोल प्रीत*   *संकलन  : - विनोदकुमार* *महाजन*  घटस्फोटा नंतर अनेक वर्षांनी DM झालेली पत्नी पोहोचली केदारनाथला … आणि समोर भीक मागत होता तिचा अपंग पती; पुढे जे घडलं ते हृदय पिळवटून टाकणारं…!! 😢🙏 असं म्हणतात की केदारनाथला महादेवांच्या दर्शनासाठी तोच येतो ज्याला महादेव बोलावतात. पण कधी कधी महादेव फक्त दर्शनासाठी नाही, तर कर्मांचा हिशेब चुकता करण्यासाठीही बोलावतात… ही कथा आहे “शालिनी” आणि “राघव” यांची. १० वर्षांपूर्वी एका गैरसमजुतीने आणि गरिबीने त्यांना वेगळं केलं होतं. आज शालिनी त्या जिल्ह्याची DM (जिल्हाधिकारी) आहे, आणि राघव त्याच मंदिराच्या पायऱ्यांवर अशा अवस्थेत आहे, ज्याची कल्पनाही करवत नाही…!! १० वर्षांपूर्वी… राघव एका कारखान्यात काम करत होता आणि शालिनीचं स्वप्न होतं प्रशासकीय अधिकारी बनण्याचं. राघवने आपली सगळी बचत आणि मेहनत शालिनीच्या शिक्षणासाठी अर्पण केली. ❤️ पण एका भीषण अपघातात राघवने दोन्ही पाय गमावले… 😔 अपंग झाल्यानंतर त्याला वाटलं की तो शालिनीच्या आयुष्यात ओझं ठरेल. त्याच वेळी शालिनीच्या कुटुंबाने तिच्यावर दबाव आणला...

दिपके

 अभिजीत दिपकेला सरकार का उचलत नाही ? गणित सरळ आहे ना ? सोनम वांगचूक ला अलगद उचलला.पण जर अभिजीत दिपकेला उचलला तर ? आंदोलन खतम्. आणी मग ? आड लपून राजकारण करणारे लबाड लांडगे , कोल्हे , तरस उघडे कसे पडणार ? ही तर खरी गेम आहे ना ? कळालं का ? तर मग करा सबस्क्राईब अन् ठोका लाईक अन् करा शेअर. जय हिंद.