Posts

ईश्वर ही अंतिम सत्य है

 *अंतिम सत्य ?*  ✍️ २८४४  *विनोदकुमार महाजन*  🚩🚩🚩🚩 हे विश्व मानव... असली शांती चाहते हो तो ? सनातन का स्विकार करो ! असली सुख समाधान चाहते हो तो ? सनातन का स्विकार करो ! मानव देह का कल्याण चाहते हो तो ? सनातन का स्विकार करो ! असली विश्व बंधुत्व चाहते हो तो ? सत्य सनातन का स्विकार करो ! ईश्वरी शक्तियों से अनुसंधान चाहते हो तो ? सनातन धर्म का स्विकार करो ! ईश्वर की प्राप्ति चाहते हो तो ? सनातन का स्विकार करो ! ईश्वर जैसा आनंदी जीवन चाहते हो तो ? सनातन का स्विकार करो !  *ईश्वर निर्मित यही* *एकमेव धर्म है !*   *सत्य सनातन धर्म*  ! जो अंतिम सत्य तक पहुंचाता भी है ! मनुष्य जन्म का असली उद्देश भी बताता है ! पशुपक्षीयों पर प्रेम करने को भी सिखाता है ! भूतदया भी सिखाता है ! वसुधैव कुटुंबकम् का असली मतितार्थ भी बताता है ! गौमाता से प्रेम करने को भी सिखाता है ! सिध्द पुरुष भी बनाता है ! नर का नारायण और नारी की नारायणी भी बनाता है ! मृत्यू के बाद का आत्मतत्त्व भी बताता है !  *इसिलिए...?*  संपूर्ण विश्व मानव को ? ईश्वर निर्मित सत्य सनातन हिंदू धर्...

आरोग्य आणी मानसिक शांति

 *आरोग्य आणी* *मन:स्वास्थ्य : - यांचा* *संबंध काय ??*  ✍️ २८४२  *विनोदकुमार महाजन* 🤫🤫🤫🤫 खरंच , आरोग्य आणी मन:स्वास्थ्य यांचा संबंध आहे का ? अगदी खोलवर संबंध आहे का ? अर्थात...होय... आरोग्य व मनःस्वास्थ्य यांचा अगदी घनिष्ठ संबंध आहे. हे त्रिवार सत्य आहे. उत्तम आरोग्य असेल तर हमखास उत्तम मन:स्वास्थ्य तर राहतेच. आणी उत्तम मन:स्वास्थ्य हे सगळ्या यशाचे रहस्य आहे.उत्तम मन:स्वास्य्थामुळे अशक्य गोष्टी सुद्धा शक्य करता येतात.  *ठंडा दिमाग नामुमकीन* *को भी* *मुमकीन में बदल देता* *है...* म्हणूनच प्रत्येकाचे , होय अगदी प्रत्येकाचे, आई वडील, आपल्या मुलांचे बालपण हे अतीशय सुखा समाधानात आणी आनंदात घालवण्यासाठी रात्रंदिवस धडपडत असतात.म्हणूनच ते अहोरात्र काळजीपूर्वक पणे बालपणी आपल्या मुलांचा सांभाळ करत असतात. म्हणूनच याला बालकडू असेही म्हटले जाते. बालकडू उत्तम दिले तर ? आयुष्य भर ? उत्तम मन:स्वास्थ्य राहते.आणी ? संपूर्ण आयुष्यच अगदी आनंदात जाते. निदान त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये , हाडामध्ये आयुष्यात येणारे , अत्यंत दुर्धर प्रसंग लिलया पेलून नेण्याची क्षमता व शक्ती येते. म्हणूनच प...

दातार

 भारतीय समाज ? केवल लेना जानता है , देना नहीं जानता है , इसिलिए ? भारत की गरीबी ? हटती नहीं है... दातार बनो...माॅंगनेवाला नहीं...बैसाखी फेक दो... आत्मनिर्भर बनो. कुबेर भगवान की जय विनोदकुमार महाजन

धन चाहिए ?

 *अच्छे कार्यों के लिये ?*   *पैसा ? कोई भी नहीं* *देगा...??* ✍️ २८४१  *विनोदकुमार महाजन*  💰🪙💵💷  *दुनिया धन से चलती है!*  और दुनियादारी में धन ही सबसे बडा और सबसे उपर होता है ! इसिलिए दुनिया ना प्रेम से चलती है , ना ही सत्य से चलती है अथवा ना ही इमानदारी से चलती है ! केवल धन से चलती है ! इसिलिए धन और धन की खनखनाहट का बहुत ही महत्व हर एक के जीवन में होता ही है ! धन चाहिए धन ! हर एक को धन चाहिए ! पैसा , डाॅलर , मनी से क्या नहीं मिल सकता है ? सबकुछ मिल सकता है ! सभी प्रकार के सुख , धन से मिलते है ! इसिलिए हर एक को धन चाहिए ही चाहिए ! धन काला हो या गोरा , भला हो या बुरा , आखिर धन चाहिए ! ऐसी सामाजिक धारणा भी होती है ! अच्छे जीवन के लिये ? धन चाहिए ! ऐशो आराम की जीवनपद्धती के लिये ? धन चाहिए ! समाज में प्रतिष्ठा प्राप्त करने के लिये ? धन चाहिए ! संन्मान से जीने के लिये ? धन चाहिए ! सभी प्रकार की बाधाओं को, कष्ट को मिटाने के लिये ? धन चाहिए ! सभी कार्यों के लिये और उसकी सफलता के लिये ? धन चाहिए ! सामाजिक कार्य के लिये , धार्मिक कार्य के लिये ? धन चाहिए !...

दु:ख

 *दु:ख शेवटी एकट्यालाच*  *भोगावे लागते...?* ✍️ २८४०  *विनोदकुमार महाजन* 🫣🫣🫣🫣  दु:ख हे शेवटी प्रत्येकाच्या वाट्याला येतेच येते. आणी ते दु:ख पण शेवटी एकट्यालाच भोगावे लागते. प्रत्येकाला कांहीं ना कांहीं दुःख असतेच. आणी दु:ख म्हणजे ? भयंकर कष्टदायक आयुष्य. प्रत्येकाचे दुःख वेगवेगळे असते.आणी प्रत्येकाच्या सुखदुःखाच्या व्याख्या आणी अपेक्षाही वेगवेगळ्या असतात. पण ? दु:ख नेहमी स्वतःचेच मोठे वाटते.आणी ? परदु:ख शीतल ? दुसरा किती सुखी आणी आपणच किती दुःखी अशी सगळ्यांचीच साधारणपणे धारणा असते. पण एक मात्र नक्की खरे आहे की , प्रत्येकालाच आपल्या दु:खात नक्कीच कुणाची तरी सहानुभूती हवी असते. दु:खात कुणीतरी आपली आत्मीयतेने चौकशी करावी , मायेच्या चार शब्दांचा आधार देणारे कुणीतरी असावे , असे प्रत्येकाला वाटणे स्वाभाविक आहे.आणी तो मनुष्य स्वभाव ही आहे. आत्मीयता , प्रेम , माया , ममत्व पशुपक्षानांही समजते.मग आपण तर मनुष्य आहोत.आपणालाही दुःखाच्या प्रसंगात कुणाचा तरी मायेचा आधार असावा असे वाटते. पण शेवटी काय तर ? दु:ख हे शेवटी आपल्याला एकट्यालाच भोगावे लागते.त्यात वाटेकरी कोणीही नसतो.आणी...

आग

 *क्या ? तुम्हारे अंदर आग*  *है ??*  ✍️ २८३९  *विनोदकुमार महाजन*  🔥🔥🔥🔥 मेरे प्यारे भारत देश वासियों ? क्या तुम्हारे अंदर सचमुच में आग है ?? देशप्रेम की आग , ज्वाला , लाव्हा तुम्हारे अंदर है ? अन्याय अत्याचार के विरूद्ध तुम्हारे अंदर आग है ?? अगर अंदर आग नहीं है तो? देशप्रेम की यह आग फिरसे जलानी होगी ! जलानी ही है... एक नया इतिहास बनाने के लिये...  *क्यों ??* क्योंकी जरा सोचना तो होगा ही.... हमारे शूर वीर राजे संभाजी को तडपातडपाकर हैवानों ने मारा ... हमारे राजा शिवछत्रपती को अनेक नरकयातनाएं दी गई ... हमारे महाराणा प्रताप को भयंकर तडपाया ... हमारे पृथ्वीराज चौहान को धोके से मारा ... हमारे गुरू गोविंदसिंग को और उनके परिवार को क्रूर हैवानों ने तडपातडपाकर मारा... और भी ऐसे अनेक महात्माओं को , महापुरूषों को जिन्होंने तडपातडपाकर मारा...याद करो उनकी शहादत... और ? याद करो उन क्रूर अत्याचारी हैवानों को , सैतानों को , भयावह राक्षसों को ? जिन्होंने हमारे छोटे छोटे मासूम बच्चों को भी ? जींदा जलाया , निष्पाप जीवों को भी तडपातडपाकर मारा , उनका छोटासा शरीर भी क्रूरता स...

उंचा स्थान

 जीवन में इतना उंचा स्थान प्राप्त करो की , हितशत्रुओं की नजर भी शर्मींदा हो जाएं.... ध्रुव बाळ... विनोदकुमार महाजन