Posts

स्वर्ग

 *जहाँ भी जायेंगे ?*   *स्वर्ग बनायेंगे...!!!* ✍️२८९९  *विनोदकुमार महाजन* ✍️✍️✍️✍️  कर्म गती का फेरा बडा अजीब होता है दोस्तों ! भलो भलों का बेडा गर्क कर देता है ! अनेक दुखदर्द , पीडा , यातनाएं दिलाता है ! कभी रूलाता है ,  तो कभी हॅंसाता है ! अनेक जगहों पर , बारबार घुमाता है ! अपनों से भी खून के आॅंसू रूलाता है ! नशीब का फेरा बडा अजीब सा होता है मेरे दोस्तों ! जीवन के इस सुखदुःख के मेले में... नितदिन हॅंसते हुए गुजरना पडता है... जहाँ भी जाएंगे वहाॅं ? खुशहाल नंदनवन बनाना पडता है ! अजीबोगरीब दुनियादारी में यश को चारों ओर से खिंच कर लाना पडता है ! " *रोते हुए आते है सब*  *हॅंसता हूवा जो* *जायेगा..."* यह गाना नितदिन  बडे खुशी से गाना पडता है ! " *कभी खुशी कभी* *गम..."* कहते कहते जीवन का  बिगडा हुवा संगीत 🪊 भी तालस्वरों से सजाना पडता है ! अनेक देवीदेवताओं को प्रसन्न करके  यहाँ बिगडा हुवा काम भी आसान बनाना पडता है ! नर्क से भी स्वर्गीय जैसा  खुशहाल , मस्त मस्त नंदनवन जैसा जीवन बनाना पडता है ! जहाँ भी जायेंगे वहाॅं ? खुशी के दिन लाना पडता...

नशीबाच्या फे-यातून सुटका

 *नशीबाच्या फे-यातून* *सुटका होईल* *का...??* 👆✍️ २८९८  *विनोदकुमार महाजन* ✅✅✅🕉️  प्रश्न अगदी सोपा आहे.. आणी सहज पण , प्रत्येकाच्या मनातील आणी जीव्हाळ्याचा. काय ? खरंच नशीबाच्या फे-यातून सुटता येईल काय ❓ उत्तर आहे... होय , अगदी नक्कीच नशीबाच्या फे-यातून सुटता येईल. याची मी खात्री देतो. कारण ? अथक प्रमत्नवादाने व खडतर तपश्चर्येने मी माझ्या अती भयावह व असह्य नशीबाच्या फे-यातून , माझ्या सद्गुरू अण्णांच्या कृपेने व परम ईश्वरी कृपेने खरोखरीच सुटलो आहे . भयावह अती असह्य जीवन व असह्य तडफडीतून मी आज मुक्त झालो आहे व मला हव्या असणाऱ्या दिव्य धेयाच्या अगदी जवळ पोचलो आहे. आत्मकल्याण तर झाले आहेच.पण इथून पुढचे जीवन म्हणजे सत्य व धर्म यांचा वैश्विक अंतिम विजय व जे अडलेले नडलेले सत्यवादी आहेत त्यांना निरपेक्ष वृत्तीने योग्य मार्ग दाखवून त्यांना दु:ख मुक्त व संकट मुक्त करून, दिव्यत्वाच्या ईश्वरी प्रवाहामध्ये ओढून आणने व वैश्विक कार्यास गती देणे. आता दु:ख मुक्त व संकट मुक्त होण्यासाठी काय करता येईल यावर थोडे विश्लेषण करू. दुःख प्रत्येकाला भोगावेच लागते का ? होय दुःख प्रत्येकाला भोगावेच ...

पहिलं प्रेम

 *माझं पहिलं प्रेम...* आज खरेदीसाठी बाजारात गेले होते. सराफा बाजारातून बाहेर पडले, आणि मी एकटी दिसताच त्याने हाक मारली... "मयुरी... मयुरी... थांब ना जरा!" मी तर घाबरूनच गेले. लग्नाआधीही सगळ्यांसमोर त्याला भेटायला भीती वाटायची. लोक कोणत्या नजरेने बघतील, कोण जाणे! आणि आता तर सासरी... मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण तो पुन्हा माझ्यासमोर येत म्हणाला, "अगं, थांब तरी जरा!" मी नजर चुकवत म्हणाले, "नको बाबा, जाऊ दे मला." पण तो अगदी पूर्वीसारखाच हट्टी होता. हळूहळू माझ्यासोबतच चालत राहिला. "एक सांग ना... इतकी का घाबरतेस माझ्यापासून?" त्याने विचारलं. "कोण म्हणालं मी घाबरते?" मीही थोडी धीट बनून म्हणाले. "मग पळतेस का?" "मी कुठे पळतेय? फक्त तू येण्याआधी सांगत नाहीस ना..." नकळत माझ्या मनातलं बाहेर पडलं. "म्हणजे काय? मी आधी सांगितलं असतं तर माझ्यासाठी छान नटूनथटून आली असतीस का?" तो मिश्किलपणे म्हणाला. "तू पण ना..." मी थोडी चिडले आणि पुढे निघाले. मन मात्र त्याच्याशी बोलत राहावंसं वाटत होतं. पण काहीतरी विचार करत मी...

जय श्रीकृष्ण

 जय राधेश्याम 

सत्याच्या मागे संकट

 *नेहमी ? चांगल्या* *माणसांच्या मागेच संकटे* *का* *लागतात...???* ✍️ २८९७  *विनोदकुमार महाजन*  💔💔💔❓ चांगल्या माणसांच्या मागेच नेहमी संकटे मागे लागतात ? हे आपणास मान्य आहे का ? मान्य असेल तर हा लेख नक्की वाचा. तसं पाहिलं तर कलियुगाचा न्याय अगदी उलटा आहे. तुम्ही जेवढं खरं , सत्य , चांगलं वागाल त्याला हमखास जास्त दुःख , संकटे , अडचणी , त्रास , यातना भोगाव्याच लागणार आहेत. हे मनाशी अगदी पक्के ठरवून ठेवा. आणी चांगुलपणा न सोडता जादा संकटे व दु:ख भोगण्याची मनाची तयारी ठेवा. पश्चात्ताप न करता. ईश्वर साक्षी ठेवून. आणी ? कलियुगात नेहमी जो राक्षसी आचरण करेल त्याला मात्र भरभरून यश , धन नक्कीच मिळेल. कलियुगाचा उल्टा न्याय. म्हणून , हे असं जरी असलं तरी ? चांगला माणूस वाईट वागू शकत नाही.आणी ? वाईट माणूस चांगला वागू शकत नाही. आणी चांगल्या वाईटाचं वैर हे सर्वश्रूतच आहे. राम - रावण कृष्ण - कंस पांडव - कौरव भक्त प्रल्हाद - हिरण्यकश्यपू  आता हे असं का घडतं याचं विश्लेषण करू. तुम्ही जेवढे देव , धर्म जास्त कराल ,  तेवढी संकटे जादा का ? हे असं का ? सगळंच विपरीत कसं ? असा प्रश्न पडणं...

दुष्ट

 पागल , मूर्ख आणी दुष्ट लोकांना आटोक्यात ठेवून त्यांचे कल्याण करायचे म्हणजे केवळ महासंकटच नव्हे तर जीवावरचं संकटच अशांपुढे भिंतीवर डोके आपटून डोके फुटले तरी असल्या क्रूर माणसांवर काडिचाही फरक पडत नाही. विनोदकुमार महाजन

आडमुठी माणसं

 *ब्रम्ह संकट...* ??? ✍️ २८९६ जगात कांहीं माणसं अशी ही असतात की , त्यांच्यावर जीवापाड प्रेम करूनही कांहीं उपयोग होत नाही , त्यांचा विरोध करूनही उपयोग होत नाही आणी मौन आणी शांत बसुनही उपयोग होत नाही. आणी त्यांना कितीही समजावून घेतले तरीही उपयोग होत नाही. सगळंच आणी नेहमीच पालथ्या घड्यावर पाणी. मग अशा माणसांपाशी रहायचं कसं आणी जगायचं तरी कसं ? आणी अशा लोकांचं कल्याण तरी कसं काय करणार ?  अशा लोकांना खरं खोटं ही कळत नाही , चांगल वाईट ही कळत नाही. आणी दुसऱ्याच ऐकण्याचीही अशा लोकांची तयारी ही नसते.  स्वतःच खोटं जरी असलं तरी स्वतःचच खरं मानायला लावणारे असे लोकं म्हणजे ? कुणावर विश्वास ही अशी लोकं ठेवत नाहीत आणी ब्रम्ह देव जरी स्वतः प्रगटला तरी त्यालाही अशी लोकं पळवून लावतील . अशांच्या तावडीत एखादा संत सज्जन सापडला तर ? त्याची ही पळता भुई थोडी होईल.अशांच्या संगतीत रहायचं म्हणजे ? चोवीस तास डोकं गरगरायचं काम. तेज पाणी का बहाव ? यातून बाहेर पडायचं कसं ?  रात्रंदिवस जीव आणी श्वास गुदमरणार ना ? असंगाशी संग प्राणाशी संकट . टोकाची हेकेखोर माणसं. स्वतः श्रीकृष्ण एकनाथ महाराज यांचेकड...