Posts

संत संगती

 *संत संगती*  सापाला मायेने जवळ घेऊन झोपल्यास ? तो कधी डसेल याचा भरवसा आहे का ? वाघ सिंहाला प्रेमाने कुरवाळल्यास तो आपल्याला कधी फाडून खाईल याचा भरवसा आहे का ? तसेच दुष्ट माणसे जवळ असल्यास आपला कधी घात करतील व आपले नामोनिशाण मिटवतील याचा काही भरवसा आहे का ? नाही.... म्हणूनच संत संगती सदा घडो... तिथे कसलाही धोका , विश्वासघात , कपट नाही.  *रामकृष्णहरी*   *विनोदकुमार महाजन*

वरचा खालच्याला दाबतो

 *वरचा खालच्याला* *दाबतो...* ✍️ २८९४  *विनोदकुमार महाजन*  👍👍👍👍 होय...जणू निसर्ग नियमच आहे हा... वरचा नेहमीच खालच्याला दाबत राहतो ? मराठी म्हणीमध्ये अनेक म्हणी आहेत... जसे... " वासरात लंगडी गाय शहाणी...  सत्तेपुढे शहाणपण चालत नाही... बळी तो कान पिळी... ज्याच्या हाती ससा तो पारधी..." वगैरे वगैरे... " बाॅस आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना नेहमी दाबत राहतो... नवरा बायकोला नेहमी दाबत राहतो... मिळवती बायको नव-याला दाबत राहते...( कांही अपवाद वगळता ) श्रीमंत बायको ? गरीब नव-याला दाबत राहते...? ( कदाचित ? ) मोठा छोट्यांना दाबत राहतो... दादा , भाई सगळ्यांनाच दाबत राहतो..." इत्यादी इत्यादी... दाब , दबाव , दबावतंत्र , दादागिरी वगैरे शब्द चांगलेच लोकप्रिय आहेत. खरं खोटं देवचं जाणे. पण साधारण पणे वरील विचारात बरेच तथ्य असावे असे वाटते. कारण हवेचा सुध्दा दाबच मोजला जातो. राजकारण सुध्दा ब-याच वेळा दबाव तंत्रावरच चालते असे म्हणतात. दबावतंत्र नाही ते राजकारण कसले ? एकंदर काय तर ? सगळे जगचं दाबावर चालतयं का ? होय... अगदी वरीष्ठांचा दाब नसेल तर ? उनाड पोरं सुध्दा अगदी बिथरून जातात. आणी ...

हक्क संपलेले आहेत

 *हक्क ? संपलेले* *आहेत ???* ✍️ २८९३  *विनोदकुमार महाजन*  💔💔💔💔 होय... हक्क... एकमेकांनी एकमेकांना भांडण्याचे हक्क... ती लहान पणीची लुटूपुटूची लडाई , झगडे , भांडणे , रूसवे फुगवे... आणी ? कांही क्षणातच सगळे कांहीं विसरून ? पुन्हा प्रेमाने एकमेकांना हाका मारणे , पुन्हा ती लपाछपी खेळणे... पुन्हा एकमेकांवर जीवापाड प्रेम करणे...? खरंच किती रम्य होतं ना ते बालपण ? रूसवे फुगवे असुनही ह्रदयात प्रेम , माया , ममता , ममत्व , आत्मीयता होती. एकमेकांना एकमेकांची ओढ होती. कोणी चार दिवस बाहेर गावी गेले तर ? पुन्हा भेटीची हुरहुर होती , ओढ होती. नात्यात ओलावा होता. सगळ्यांची मनं ? जीवंत पाण्याचे वाहते झरे होते. खळाळते झरे. खळखळून हसणारे जीवंत झरे. एका झाडावरच्या फांदीवर सगळेच पक्षी छान , मस्त आनंदात रहात होते , आनंदाने बागडत , विहरत होते. रम्य ते बालपण... पाहुण्या रावळ्यांची रेलचेल. ती गप्पांची रात्र रात्र चाललेली महीफल. ते मोठमोठ्याने , गर्जना करून , केले जाणारे हास्याचे कारंजे , मनसोक्त हास्याचे फवारे... पण...??? हळूहळू दिवस सरले. नात्यात अंतर पडू लागले.हळूहळू हे अंतरही वाढू लागले. एक...

संपादकीय रूपांतर

 संवेदनाशून्य समाज आणि आत्मीयतेची गरज मनावर प्रेमाची एक फुंकर हवी... आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि भौतिकतावादी युगात माणूस तंत्रज्ञानाच्या मदतीने जगाच्या जवळ आला असला, तरी मनाने मात्र एकमेकांपासून दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे. आर्थिक प्रगती, आधुनिक सुविधा आणि माहितीचा महास्फोट यामुळे जीवन अधिक सुलभ झाले आहे; परंतु मानवी संवेदना, आत्मीयता आणि परस्परांविषयीची सहानुभूती यांचा मात्र लोप होताना दिसतो आहे. समाजातील वाढती संवेदनाशून्यता ही चिंतेची बाब आहे. दुसऱ्याच्या दुःखाशी आपले काही देणेघेणे नाही, अशी मानसिकता नकळत वाढत चालली आहे. एखादी व्यक्ती संकटात असताना तिच्या मदतीला धावून जाण्याऐवजी अनेकजण केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतात. काही वेळा तर दुसऱ्याच्या अडचणींमध्ये आनंद मानण्याची विकृतीही समाजात दिसून येते. पूर्वीच्या काळात कुटुंब, शेजार आणि समाज हे आधाराचे स्तंभ होते. संकटाच्या प्रसंगी माणसाला धीर देणारी, सांत्वन करणारी आणि साथ देणारी अनेक माणसे आजूबाजूला असायची. आज मात्र गर्दीतही माणूस एकाकी झाला आहे. संवाद वाढला, पण मनांचा संवाद हरवला आहे. मानवी जीवनात आत्मीयतेचे स्थान अनन्यसाधारण ...

आग मेलेली लोक

 आग 🔥 मेलेली लोक https://globalhinduism.in/?p=3599 आग मेलेले लोक https://globalhinduism.online/?p=5857 *तुमच्या आत आग* 🔥 *आहे का* ⁉️ ✍️ २८९२  *विनोदकुमार महाजन*  🔥🔥🔥🔥 तुमच्या आत आग 🔥आहे का ❓  नाही... तुमच्या आत अत्याचारा विरोधात आग 🔥 आहे का ⁉️ नाही... तुमच्या आत हिंदू धर्मावर होणा-या अत्याचाराविरूध्द आग 🔥 आहे का ❓ नाही.... काय तुमच्या आतली आग 🔥 मेलेली आहे का ❓ होय... काय तुम्हाला हिंदू धर्मावर होत असलेल्या अत्याचाराबद्दल कांहीही घेणंदेणं नाही का❓ होय... आम्हाला त्याच्याशी कांहीही घेणंदेणं नाही... तुमच्या देवीदेवतांना दररोजच बदनाम केलं जातं आहे त्याच्याशी तुम्हाला कांहीही घेणंदेणं नाही का ⁉️ नाही... तुमच्या साधुसंतांना दररोज बदनाम केले जाते आहे त्याच्याशी तुम्हाला कांहीही घेणंदेणं नाही का❓ मुळीच घेणंदेणं नाही... तुमच्या आतलं धगधगतं ईश्वरी तेज , चैतन्य लूप्त झाले आहे का ⁉️ होय.... काय तुम्ही दररोजच मुर्दाड मनाने जगता आहात का❓ होय... त्याशिवाय आमच्या पुढे दुसरा पर्यायच नाही. काय तुमचे देवीदेवता सदैव शस्त्रसज्ज , तेजस्वी होते ⁉️ होय...होते... पण आम्हाला त्याच्य...

माझ्या लेखावर एक मनोगत

 ( माझ्या लेखावर संन्माननीय श्री.सुरेंद्र कुलकर्णी , यवतमाळ सद्या अमेरीका : -  यांनी एक सुंदर एक आय फोटो व खालील सुंदर प्रतिक्रिया दिल्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार...असेच आपल्या सर्वांचे प्रेम निरंतर माझ्या वर राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना....विनोदकुमार महाजन...) या लेखातील विचार केवळ पोस्टरपुरते मर्यादित न ठेवता अनेक प्रभावी माध्यमांतून लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकतात. 🎬 १. व्हिडिओ रील / YouTube Shorts पार्श्वभूमीला भावनिक संगीत दुःखी व्यक्ती आणि आधार देणारी व्यक्ती यांची दृश्ये लेखातील निवडक ओळी स्क्रीनवर दिसतील कालावधी: ३० ते ६० सेकंद 🎙️ २. व्हॉइस-ओव्हर व्हिडिओ आपण किंवा AI Voice द्वारे संपूर्ण लेखाचे निवेदन पार्श्वभूमीला मानवी नातेसंबंध, सहानुभूती, मदतीची दृश्ये 📖 ३. ई-बुक / PDF पुस्तिका "मनावर प्रेमाची एक फुंकर हवी" लेख सुविचार प्रेरणादायी कथा आत्मीयतेवरील संदर्भ 🎠 ४. सोशल मीडिया कॅरुसेल (Carousel Post) प्रत्येक स्लाईडवर एक विचार: समाज संवेदनाशून्य का होत आहे? मनाची श्रीमंती म्हणजे काय? प्रेमाची फुंकर का आवश्यक? निष्कर्ष 📰 ५. वृत्तपत्र लेख / संपादकीय लेखाचे संक्षिप्त ...

संपादकीय

 संवेदनाशून्य समाज आणि आत्मीयतेची गरज मनावर प्रेमाची एक फुंकर हवी... आजच्या वेगवान, स्पर्धात्मक आणि भौतिकतावादी युगात माणूस तंत्रज्ञानाच्या मदतीने जगाच्या जवळ आला असला, तरी मनाने मात्र एकमेकांपासून दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे. आर्थिक प्रगती, आधुनिक सुविधा आणि माहितीचा महास्फोट यामुळे जीवन अधिक सुलभ झाले आहे; परंतु मानवी संवेदना, आत्मीयता आणि परस्परांविषयीची सहानुभूती यांचा मात्र लोप होताना दिसतो आहे. समाजातील वाढती संवेदनाशून्यता ही चिंतेची बाब आहे. दुसऱ्याच्या दुःखाशी आपले काही देणेघेणे नाही, अशी मानसिकता नकळत वाढत चालली आहे. एखादी व्यक्ती संकटात असताना तिच्या मदतीला धावून जाण्याऐवजी अनेकजण केवळ प्रेक्षकाची भूमिका घेतात. काही वेळा तर दुसऱ्याच्या अडचणींमध्ये आनंद मानण्याची विकृतीही समाजात दिसून येते. पूर्वीच्या काळात कुटुंब, शेजार आणि समाज हे आधाराचे स्तंभ होते. संकटाच्या प्रसंगी माणसाला धीर देणारी, सांत्वन करणारी आणि साथ देणारी अनेक माणसे आजूबाजूला असायची. आज मात्र गर्दीतही माणूस एकाकी झाला आहे. संवाद वाढला, पण मनांचा संवाद हरवला आहे. मानवी जीवनात आत्मीयतेचे स्थान अनन्यसाधारण ...