Posts

आशा

 *वेडी आशा , वेडं प्रेम...* ??? ✍️ २८३६  *विनोदकुमार महाजन*  🩷🌹🩷🌹 आशा ही नेहमीच वेडी असते आणी प्रेम ही नेहमी वेडं असतं. खरंखुरं प्रेम... म्हणूनच तर प्रत्येक जण वेड्या आशेवर जगत असतो.जी वेडी आशा आयुष्यात कधीच पूर्ण होणारी नसते.आणी बहुधा ? कुणावर ना कुणावर तरी वेडं प्रेम करतच असतो. वेडी आशा आणी वेडं प्रेम बहुधा आयुष्यात कधीच पूर्ण होत नसावं. तरीही माणूस आशावादी असतोच. एक वेडं स्वप्न आणी ? एक वेडं प्रेम ह्रदयात घेऊन जगतं असतो . तसं तर सगळेच जण कुणावर ना कुणावर अगदी खरं खुरं प्रेम करत असतातच की हो. अगदी पशुपक्षी सुद्धा. चिमण्या कावळे सुध्दा एकमेकावर , आपल्या परिवारावर , आपल्या छोट्या छोट्या पिल्लावर , मनस्वी प्रेम करत असतात . फक्त आपली संवेदना जागृत असली की आपल्याला पशु पक्षांचे प्रेमही कळते. नात्तागोत्यातही संवेदना जागृत असेल तर ते टिकते , नाहीतर ? असो... संवेदना जागृती... पशुपक्षातही असते . त्याचं होतं काय की... लग्नापूर्वी बरेच जण , एकमेकावर खरे प्रेम करत असतात . अगदी दोघे ही लग्नाच्या आणाभाका ही घेतात. पण नियतीच्या मनात दुसरंच असतं. दोघांचेही दुसरेकडेच लग्न जमतात.आणी ...

क्रूर ?

 *क्रूर बनेंगे ? तभी* *बचेंगे ??* ✍️ २८३५  *विनोदकुमार महाजन*  🔥🔥🔥🔥 जी हाँ साथीयों ... क्या बिल्कुल सच लिखा है मैंने....? क्योंकी शायद ? यह हमारे अस्तित्व की लडाई है...?  और जब हमारे अस्तित्व का ही प्रश्न उपस्थित होता है तब ? अपना अस्तित्व बनाये रखने के लिये, लगभग हर एक सजीव प्राणी हिंस्त्र , क्रूर बनता ही है ! यह तो उपद्रवी शक्तियों से, खुद को बचाने का नैसर्गिक उपाय भी और नियम भी होता है !? और ? जब क्रूर नहीं बनेंगे तो नहीं बचेंगे !? क्रूर बनेंगे तो ही बचेंगे !? सहिष्णू बनकर जियेंगे तो ? नामशेष हो जायेंगे !? ऐसी भयंकर विपदाओं की स्थिती निर्माण होगी तो आखिर क्या करोगे ? क्योंकी हमारा...हमारे आदर्श संस्कृती का, वास्तव यही है की , हम सदीयों से सहिष्णू बनकर भाईचारा निभाते आ रहे है ... और हमारा भाई ? हमारा ही चारा बनाकर , एक जबरदस्त छद्म निती बनाकर , हमें नेस्तनाबूत करने के अनेक गुप्त रास्ते अपना रहा है ? और हम ? भाई के झूटे मकडजाल में , प्रेम और इंन्सानियत के चक्कर में फॅंसकर  , हम रफू चक्कर बनते जा रहे है...? यही तो बडा घनचक्कर है और ? यही तो बडा खेला है ? उपर...

सुखी जीवन

 *सुखी जीवनाचे रहस्य*  ✍️ २८३४  *विनोदकुमार महाजन*  🩷🩷🩷🩷 खरंच सांगा बरं मित्रांनो , आजकाल खरंच सुखी जीवन राह्यलयं का हो कुणाचं ? दररोजची दगदग , धावपळ , दररोजच्या शंभर कटकटी आणी त्यातून निर्माण होणारी डोकेदुखी... आर्थिक समस्या , आजारपण , पोरा बाळांच्या भविष्याची चिंता... त्यामुळे येणारे टेन्शन , बर्डन... बरं कुठे टेन्शन, दुःख हलके करावे म्हटलं तर तशी विश्वासाची जागाही कुठे शिल्लक राहिली नाही. मनमोकळे बोलण्याने , हसण्या खेळण्याने बरीच दु:खे हलकी होतात असे म्हणतात. पण मन... मोकळं करण्यासाठी पण तशी विश्वासाची जागा असावी लागते ना ? बर पुन्हा झालंय कसं तर ? अगदी विश्वासाने कुणापाशी कांहीं बोलावे , मन हलके , मोकळे करावे तर ?  गैरफायदा घेणारेच समाजात भरपूर भेटतात. खेड्यातली एक म्हण आहे..." रडून ऐकायचं आणी ? हसून सांगायचं..." तर मग सांगा... असलं मॅटर असेल तर कोण कुणावर विश्वास ठेवेल हो ? आणी आज समाजातून विश्वास ही गोष्टच जवळपास हद्दपार झाली आहे की काय असे वाटू लागले आहे. जागोजागी विश्वास घाताचेच प्रमाण वाढले आहे की काय ? माणसं ही सुध्दा सरळ सरळ म्हणतात हो..." विश्वास...

ईश्वर

 *ईश्वर के शत्रू ??* ✍️ २८३३  *विनोदकुमार महाजन*  🤔🤔🤔🤔  *ईश्वर...* सर्वव्यापी , सर्वसाक्षी , हर एक के अंदर बसने वाली दिव्य शक्ती... एक दिव्यत्व की अनुभूती !! तो ? ईश्वर के शत्रू कौन और कैसे हो सकते है ? और क्या ईश्वर को भी शत्रूओं का क्रोध आता है ? ईश्वर तो स्थितप्रज्ञ होता है ? जी हाँ..ईश्वर को भी क्रोध आता है...और ईश्वर का क्रोध भी ? महाभयंकर होता है ! शिवतांडव...!! और जब ? उसी ईश्वर के सृष्टी निर्माण में , आसुरीक शक्तियों द्वारा बाधाएं उत्पन्न की जाती है , सज्जन शक्ती प्रताडित की जाती है तब ? ईश्वर केवल क्रोधित ही नहीं बल्की , ईश्वर का कोप हो जाता है !  और यह ईश्वर का कोप भी भयंकर होता है ! जब सत्य पर और सत्य सनातन धर्म पर राक्षसी शक्तियों द्वारा संकट उत्पन्न किया जाता है ? तब .. ईश्वर क्रोधित हो जाता है ! जब उसके ही धर्म पर संकट आ जाता है तो ?  ईश्वर क्रोधित तो होगा ही होगा ना ? आज ?  उसीके गौलोक से आनेवाली गौमाता , प्रत्यक्ष कामधेनू , जो निरंतर भगवान दत्तात्रेय तथा श्रीकृष्ण के साथ वास्तव्य करती है उसी गौमाता के खून ? की नदीयां आज संपूर्ण धरती...

नशीब

 *नशीबा नशीबा दार* *उघड...!!* ✍️ २८३२  *विनोदकुमार महाजन*  ✅✅✅✅ प्रत्येकाला सुख हवं असतं.अपेक्षीत सुख. सगळे दुःख संपवून हवे असलेले सुख. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना व अपेक्षा ह्या नेहमी वेगवेगळ्या असतात. आणी प्रत्येक जण आपापल्या परीने आपल्याला हवे असणारे अपेक्षित सुख मिळवण्यासाठी रात्रंदिवस धडपड असतो. सगळ्यांना काय हवं असतं तर अपेक्षेप्रमाणे आनंदी जीवन. पण होतं काय की , आपण जसजस्या सुखाच्या कल्पना करत राहतो आणि त्या दिशेने प्रयत्न करतो पण ? बरेच प्रयत्न करूनही यश मिळत नाही अथवा हाती कांहीच लागत नाही म्हटल्यावर आपल्याला दुःख होते आणि मग आपण आपल्या नशीबाला कोसत बसतो. " माझे नशीबच बेकार.. माझ्या नशीबातच अमुक तमुक नाही , माझ्या नशीबातच दु:ख लिहीले आहे..." वगैरे संवाद आपण मनाशीच करत राहतो. पण वेडी आशा आणी सुखाची अपेक्षा कांहीं सुटत नाही. नशीब उघडण्यासाठी अथवा बदलण्यासाठी आपण देव धर्म करतो , अनेक वृत वैकल्ये करतो , तिर्थाटने करतो... आणी मनातल्या मनात आपण दररोजच जणू हेच घोकत बसतो की... " *नशीबा नशीबा दार* *उघड..."*  दररोजच्या रहाट गाडग्यातून , दररोजच्या कटकटीतून , त्याच त...

भगवंत

 *भगवंत कुठे राहतो ??* ✍️ २८३१  *विनोदकुमार महाजन* 🌞🌞🌞🌞  बरेच जण प्रश्न विचारतात की भगवंत कुठे राहतो ? कण कण में है भगवान  रोम रोम में बसा है मेरा प्यारा प्यारा राम ... कंकर कंकर में है मेरा महादेव शंकर... जळी स्थळी काष्ठी पाशाणी सगळीकडेच तो आहे. प्रत्येक सजीवातही तोच आहे.सजीव निर्जीव एक भगवंत रे... साकार ही तोच आहे , निराकारही तोच आहे. संपूर्ण ब्रम्हांडाला पुरून उरलेला तो भगवंत आहे. सुर्य चंद्र जल अग्नी वायू प्रत्येक ठिकाणी तोच आहे. तरीही कांहीं अज्ञान जीव विचारतात , भगवंत कुठे आहे ? प्रश्न विचारणाराच्या ह्रदयातही तोच राहतो. निराकार श्वासाने निराकार ब्रह्म आणी आपलेच निराकार आत्मतत्त्व यांना जोडतो. एक श्वास... सो... अहम् या महान ईश्वरी तत्वाशी जोडतो. तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी... अशी दयनीय अवस्था. मग शोधत फिरतो मठ मंदिरी... पण तो तर बसतो आपुल्या अंतरी... अनादी अनंत भगवंत  आदी मी...अनादी मी... अनंत मी... पिंडी ते ब्रम्हांडी... सगळीकडे एकच तत्त्व. सत्य सनातन धर्म हेच शिकवतो... सत्य हाच ईश्वर , सनातन हाच ईश्वर... तो तर राहतो अंतरी  मग का फिरशी गिरी ...

डबूलं

 *डबूलं...* ✍️ २८३०  *विनोदकुमार महाजन* 🤫🤔🤔🤔   *डबूलं...??*  धनाचं डबूलं... अपरीमीत धनाचं डबूलं... कुणाकडे आहे तर...? कुणाकडे नाही. ज्याच्याकडे हे डबूलं आहे तो आनंदाने हसतोय तर ? ज्याच्याकडे नाही तो दु:खाने रडतोय ?  *म्हणजे काय ??*  तर झालं असं की , एखाद्याला पै पै जमवायची सवय असते. स्वतः चा पैसा. हक्काचा पैसा. कष्टाचा पैसा. घामाचा पैसा...  *वगैरे वगैरे..*  असू द्या. पै पैसा जमवणं तसं कांही पाप नाही , आणी वाईट पण नाही. पैसा काय करू शकतो ? पैसा काय काय खेळ करू शकतो ? पैसा काय काय करू शकत नाही ? तर ? पैसा सगळंच करू शकतो. ज्याच्याकडे पैसा ? त्याच्यापुढे काढती उठाबशा ? ज्याच्याकडे नाही पैसा ? त्याला धुवायला लावती कपबशा.? असा एकंदर दुनियेचा न्याय आणी हीच खरी दुनियादारी. तर आता मूळ मुद्यावर येऊ या... डबूलं... पैसेवाल्याला कुणी कांहीं म्हणतो , कुणी कांहीं बोलतो... " अरे डबूलं घेऊन काय करणार आहेस ? अरे पैसा पैसा करून काय करणार आहेस ? बरोबर घेऊन जाणारं आहेस का ?? " वगैरे वगैरे... तर एखाद्याला डबूलं साठवायची फार हौस असते , भारी हौस... पक्षी कसं काड...