आपण संकटात असताना आपल्यासाठी जो अश्रू गाळतो , त्याला प्रेम म्हणतात आणि आपण संकटात असताना ज्याला आनंदाच्या उकळ्या फुटतात त्याला द्वेष म्हणतात.तुमच्याशी संकटकाळात कोण कसा वागतो यावरून तो प्रेम करतो की वैर धरतो , यावरूनच त्याचे तुमचे नाते समजते.प्रेम करणाराला आयुष्य भर ह्रदयात जपा व द्वेष करणापासून कायमचे नाते तोडून कायमचे दूर निघून जा. हेच सुखी जीवनाचे रहस्य आहे. विनोदकुमार महाजन ✍️👍👍👍