Posts

गरूडझेप

 *🎯गरुडाकडून शिकायला मिळणारी सात प्रमुख नेतृत्व कौशल्य ....*     *जीवनात कधीच हार* *मानू नका*   *संकलन  : -* *विनोदकुमार महाजन*    🦇🦇🦇🦇                                                            *१) 🦅 गरुड नेहमी अतिशय उंच आकाश पातळीवर एकटा भरारी घेतो.* *तो चिमण्या,कावळे आणि इतर लहान पक्ष्यांबरोबर विहार करत नाही.* *🎯बोध:*  *संकुचित वृत्तीच्या लोकांपासून दूर राहा, जे तुम्हाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत असतात.*  *लक्ष्यात ठेवा गरुडासोबत फक्त गरुडच उडू शकतो उडतो.* *२) 🦅 गरुडाची नजर इतकी  तीक्ष्ण आणि अचूक असते की तो ५ किलोमीटर वर असलेल्या गोष्टींवर देखील लक्ष केंद्रित करू शकतो. शिकार करताना कितीही अडथळे आले तरी आपले भक्ष्य पकडल्या शिवाय त्यावरचे एकाग्र लक्ष हटू देत नाही.* *🎯बोध:* *निश्चित ध्येय, त्या प्रति सकारात्मक दृष्टीकोन आणि  कितीही अडथळे आले तरी ध्येयापासून  विच...

ईश्वर भक्त

 ज्याची ईश्वरावर अतूट श्रध्दा विश्वास व प्रेम असते तो खरा ईश्वर भक्त कितीही अडचणीत व संकटात सापडला तरीही सगळ्यावर मात करून एक दिवस यशस्वी होतोच होतो. श्रध्दा विश्वास प्रेम व भक्ती मध्ये जगावर विजय मिळवण्याचे नक्कीच सामर्थ्य असते.हा माझा स्वानुभव आहे.

कर्म

 कर्म गतीच्या भयानक व असह्य फे-यावर विजय मिळवल्याशिवाय चौफेर यशाचे रस्ते सापडत नाहीत. विनोदकुमार महाजन

कृष्ण

 ज्या मायावी जगात  सत्य चालत नाही , प्रेम चालत नाही , तिथे कपटी डाव टाकून सत्याचा आणी धर्माचा विजय करावा लागतो.हीच कृष्ण निती होय. विनोदकुमार महाजन

योग्यता

 प्रेम करायला व समजायला सुध्दा समोरची व्यक्ती तेवढीच योग्यतेची असावी लागते. दिव्य प्रेम तर फक्त ईश्वरच समजू शकतो. सापाला प्रेमाची कींमत काय कळणार ? विनोदकुमार महाजन

ईश्वरा वरील प्रेम

 ज्याची ईश्वरावर अतूट श्रध्दा विश्वास व प्रेम असते तो खरा ईश्वर भक्त कितीही अडचणीत व संकटात सापडला तरीही सगळ्यावर मात करून एक दिवस यशस्वी होतोच होतो. श्रध्दा विश्वास प्रेम व भक्ती मध्ये जगावर विजय मिळवण्याचे नक्कीच सामर्थ्य असते.हा माझा स्वानुभव आहे.

प्रेम कहाणी

 *जगावेगळी प्रेमकहाणी*   *अबोल प्रीत*   *संकलन  : - विनोदकुमार* *महाजन*  घटस्फोटा नंतर अनेक वर्षांनी DM झालेली पत्नी पोहोचली केदारनाथला … आणि समोर भीक मागत होता तिचा अपंग पती; पुढे जे घडलं ते हृदय पिळवटून टाकणारं…!! 😢🙏 असं म्हणतात की केदारनाथला महादेवांच्या दर्शनासाठी तोच येतो ज्याला महादेव बोलावतात. पण कधी कधी महादेव फक्त दर्शनासाठी नाही, तर कर्मांचा हिशेब चुकता करण्यासाठीही बोलावतात… ही कथा आहे “शालिनी” आणि “राघव” यांची. १० वर्षांपूर्वी एका गैरसमजुतीने आणि गरिबीने त्यांना वेगळं केलं होतं. आज शालिनी त्या जिल्ह्याची DM (जिल्हाधिकारी) आहे, आणि राघव त्याच मंदिराच्या पायऱ्यांवर अशा अवस्थेत आहे, ज्याची कल्पनाही करवत नाही…!! १० वर्षांपूर्वी… राघव एका कारखान्यात काम करत होता आणि शालिनीचं स्वप्न होतं प्रशासकीय अधिकारी बनण्याचं. राघवने आपली सगळी बचत आणि मेहनत शालिनीच्या शिक्षणासाठी अर्पण केली. ❤️ पण एका भीषण अपघातात राघवने दोन्ही पाय गमावले… 😔 अपंग झाल्यानंतर त्याला वाटलं की तो शालिनीच्या आयुष्यात ओझं ठरेल. त्याच वेळी शालिनीच्या कुटुंबाने तिच्यावर दबाव आणला...