Posts

लेकरू

 मी माझ्या आई महालक्ष्मीच लेकरू आहे.विषारी सापांनो तुम्ही मला , या धगधगत्या ईश्वरी तेजाला काय संपवणार ? अनेक आले आणी संपून गेले. हा हा हा हा  विनोदकुमार महाजन

सावधान

 सावधान  सावधान मित्रांनो  मार्केट मध्ये सध्या असे फसवे एप आले आहेत की त्यांचा सध्या जोरात धुमाकूळ चालू आहे.तुम्ही एवढे पैसे मिळवाल , तेवढे पैसे मिळवाल अशी जाहिरात करून तुम्हाला भूरळ घालतात.आणी तुम्ही एप डाऊनलोड केले की हळूहळू तुमच्या नकळत तुमच्या अकाउंट वर डल्ला मारायला सुरुवात करतात.आधी केवळ एक रूपयाचे आमीश दाखवून अकाउंट हॅक करतात आणी एटो कटींग पमेंट लावून तुम्हाला लुटत आणी फसवत राहतात. सावधान. विनोदकुमार महाजन

जेन जी

 जेन जी वाले खरे जेन जी नव्हतेच.ते अट्टल गुन्हेगार होते.जे तुरूंगात जातील.आणी कांहीं विकृत पोरं पोरी होते.त्यांना समाज बहिष्कृत करेल.मोदिजी विकृतांना माफ करू नका. खरा जन जी तर खंबीरपणे मोदिजींच्या पाठीशी उभा आहे. विनोदकुमार महाजन

ऐश्वर्य

 इथे फक्त राज ऐश्वर्य असेल तरच डोळे दिपतात आणी माणसं झुकतात.मग ते राज ऐश्वर्य पापानं मिळाले की पुण्याने ? हे कुणीही बघत नाही. विनोदकुमार महाजन

कलियुग

 लोकं ? चुकीच्या मार्गाने , भ्रष्टाचाराने पैसा मिळवायला का धडपडतात ? कारण , कलियुगात संन्मानान आणी चांगल्या रस्त्यानं सहजासहजी धन मिळत नाही. कलियुगाचा उफराटा न्याय. विनोदकुमार महाजन

गरूडझेप

 *🎯गरुडाकडून शिकायला मिळणारी सात प्रमुख नेतृत्व कौशल्य ....*     *जीवनात कधीच हार* *मानू नका*   *संकलन  : -* *विनोदकुमार महाजन*    🦇🦇🦇🦇                                                            *१) 🦅 गरुड नेहमी अतिशय उंच आकाश पातळीवर एकटा भरारी घेतो.* *तो चिमण्या,कावळे आणि इतर लहान पक्ष्यांबरोबर विहार करत नाही.* *🎯बोध:*  *संकुचित वृत्तीच्या लोकांपासून दूर राहा, जे तुम्हाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत असतात.*  *लक्ष्यात ठेवा गरुडासोबत फक्त गरुडच उडू शकतो उडतो.* *२) 🦅 गरुडाची नजर इतकी  तीक्ष्ण आणि अचूक असते की तो ५ किलोमीटर वर असलेल्या गोष्टींवर देखील लक्ष केंद्रित करू शकतो. शिकार करताना कितीही अडथळे आले तरी आपले भक्ष्य पकडल्या शिवाय त्यावरचे एकाग्र लक्ष हटू देत नाही.* *🎯बोध:* *निश्चित ध्येय, त्या प्रति सकारात्मक दृष्टीकोन आणि  कितीही अडथळे आले तरी ध्येयापासून  विच...

ईश्वर भक्त

 ज्याची ईश्वरावर अतूट श्रध्दा विश्वास व प्रेम असते तो खरा ईश्वर भक्त कितीही अडचणीत व संकटात सापडला तरीही सगळ्यावर मात करून एक दिवस यशस्वी होतोच होतो. श्रध्दा विश्वास प्रेम व भक्ती मध्ये जगावर विजय मिळवण्याचे नक्कीच सामर्थ्य असते.हा माझा स्वानुभव आहे.