सबकुछ ईश्वराधीन
एखाद्याशी नातं आयुष्य भरासाठी तोडायचं की जोडायचं हे आपल्या हातात काहीच नसतं.सगळंच भगवंताच्या अधीन असतं.सगळेच नियतीचे खेळ.तुमच्या आयुष्याचे फासे उलटे पडणार की सुलटे पडणार ? हे नियतीचे ठरवते.म्हणूनच सुख दुःख ही आपल्या कधिन नाही. मग दु:ख का करायचे ? विनोदकुमार महाजन सबकुछ ईश्वराधीन.