जीवनाचे गणित

 जीवनाचे तत्वज्ञान !!

( मौलीक विचार धन !! )


🩷🩷🩷🩷🩷🩷🩷


काळ उलटला की ?

खेळ उलटतो अन् ?

आयुष्यात सगळंच ?

उलटंतीलटं घडतं !

म्हणून ? दुस-याच्या 

आयुष्याशी खेळू नका !


नियती अन् नशीब फार

क्रूर असते !

ती भल्याभल्यांनाही ?

लोळवते !

अन् ? सगळेच हिशोब ?

पूर्ण करते !


म्हणूनच रावणाची सोन्याची ?

लंकाही जळाली !

अन् उन्मादी दुर्योधन ,

कँस , हिरण्यकश्यपू यांचा

क्रूरपणाने ईश्वरी शक्तिकडूनच

वधही झाला !


म्हणूनच भजून खाणे

नेहमी फायद्याचे !

अती उतमात आणी

अती मस्ती , अती माज ,

कपट , ढोंग ,

दुस-याच्या आयुष्याशी ?

खेळणं....?

एक दिवस सगळंच

नियती

संपवल्याशिवाय ?

रहात नाही !

सर्वनाश !


ही उन्मादी , हाहाःकारी

उन्मत्त महापातक्यांना

अंतिम चेतावणी आहे !


पापाचे घडे भरले की ?

सगळेच खेळ खल्लास

होतात !


म्हणूनच शालिनता , नम्रता

सेवाभाव इत्यादी ईश्वरी

गुणसंपन्न बनून आयुष्य ?

मस्त मजेत घालवावं !

परोपकारी वृत्तीनेच

निरंतर जगावं !

भगवंतावर , जगावर

भरभरून प्रेम करावं !


अन् ?

निस्वार्थ प्रेम करूनही ?

धोकाच झाला तर ?

अशा घातखोराचं ?

आयुष्याचचं ?

नातं संपवून ?

मस्त आनंदाने जगावं !


हेच आनंदी जीवनाचं

सूत्र आहे !


जय हरी विठ्ठल !

रामकृष्ण हरी !

जय श्रीकृष्णा !


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस