कल्कि
*नारकीय कलियुग !!*
ज्यावेळी स्वर्गातून धरतीवर मनुष्य रूपात देव येतो आणि तो जर निर्धन असेल व संकटात असेल तर ? त्याला स्वकीय , समाज कोणीच सहकार्य करणे तर दूरच , त्याला पावलोपावली नरकयातना देऊन अडवलं , नडवलं जातं ,रडवलंही जातं हे वास्तव आहे.
*घोर नारकीय कलियुग.*
अशा भयंकर नारकीय कलीयुगाचा अंतही तो ?
देवच करतो ?
*कल्की भगवान की जय.*
*विनोदकुमार महाजन*
Comments
Post a Comment