कारी गांव

 आपल्या कारी गावचा चौफेर व सर्वांगीन विकास व्हावा व प्रत्येकाची आर्थिक भरभराट होऊन गावामध्ये आध्यात्मिक वातावरण वाढावे म्हणून हा ग्रुप स्थापन करण्यात आलेला आहे.

शिवाजी महाराजांचे हिंदुत्वाला पूरक असा या ग्रुपचा उद्देश आहे.त्यामुळे अशा विचारी व्यक्तिंना ग्रुपवर घेण्यात आलेले आहे.

शिवाजी महाराजांच्या हिंदुत्वाचा ग्रुपवर प्रचार प्रसार व्हावा ही अपेक्षा आहे.


विनोदकुमार महाजन

पत्रकार ( कारीकर )

पुणे / मुंबई

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस