उच्च कोटीची श्रध्दा, भक्ती व प्रेम असेल तर, ईश्वर आपल्याला पाहीजे ते देतोच.सतत आपल्याबरोबर ही रहातो.आपल्याशी बोलतोसुध्दा.व आपल्यावर खरे प्रेम देखील करतो.माझा अनुभव आहे.
कालभैरवनाथ कृपा जिसको, कालभैरव नाथ प्रसन्न हुवा, उसका काल भी क्या बिगाडेगा ? काल,प्रारब्ध भोग,नशीब मुझे भी भयंकर पिडा तथा नरकयातनाएं दे रहे था। मगर मेरे सोनारी निवासी कालभैरवनाथ की मुझपर कृपा हुई और मेरा नशीब, प्रारब्ध ही बदल गया। प्रत्यक्ष काल भी मुझसे हार गया। हरी ऊँ ऊँ कालभैरवाय नम : विनोदकुमार महाजन
रामजी और कृष्ण परमात्मा।खुद ईश्वर।विष्णु अवतार।फिर भी अनेक कठोर अग्नीपरीक्षा तथा सत्वपरीक्षांएं देनी पडी।अनेक संकटों से सतत जुंझना पडा।भयंकर कठोर संघर्षमय जीवन।फिर भी "यशस्वी",जीवन।अनेक प्रकार की उंचाईयां संघर्ष से ही प्राप्त की। तो हम कौन?मतलब हमें भी,"यशस्वी",होने के लिए कितना संघर्ष करना पडेगा? मगर मित्रों हम हारेंगे नही।हम सभी अपने मकसद में जीतकर ही रहेंगे।तो??? चलो सभी एक साथ उद्दीष्ट पुर्ती के लिए हिम्मत से-धैर्य से-थंडे दिमाग से-संयमपूर्वक ,"मंजील",की ओर बढे।और यशस्वीता खिंचकर लायें।तैय्यार हो जावो। मैं भी आजतक सद्गुरु की अनंत कृपा से जीत गया हुं।कैसे? नशीब-प्रारब्ध-कर्म के विरुद्ध भयंकर घनघोर युध्द।मैदान में अकेला।कठोर ईश्वरीपरीक्षाएं,अग्नीपरीक्षाएं । मैं भी पिछे नही हटा।लडता रहा।सत्य के लिए।सत्य की जीत के लिए।सिध्दांतो के लिए।दस दिशाओं पर अकेला ही हिम्मत से लडता रहा।भयंकर यातनादायक अथक-सतत-चौबिसो घंटों का नरकतुल्य जीवन और संघर्ष था।आप सभी विश्वास भी नही करेंगे इतना अती भयंकर क्लेशदायक जीवन। साक्ष?निराकार ब्रम्ह। फिर भी मैं आज जीत गया।नशीब पर,नीय...
सोनारीतील नाटेश्वर पंथीय गोरक्षपीठ …. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील श्री.क्षेत्र सोनारी हे गांव श्री.काळभैरवनाथ आणि श्री.जोगेश्वरी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. सोनारीचा भैरवनाथ महाराष्ट्रातील अनेकांची कुलदेवता आहे. घरात शुभकार्य झालं की, आवर्जून काळभैरवाच्या दर्शनासाठी येतात,गुलाल खोबरं उधळून 'चांगभंलं' म्हणून जयजयकार करतात. सोनारीचं मुख्य आकर्षण काळभैरव मंदिर, काळभैरव जोगेश्वरी विवाह सोहळ्याची यात्रा, काळभैरवाचा रथ असले तरी फारसं प्रसिद्ध नसलेलं इथलं वैशिष्ट्य म्हणजे काळभैरव मंदिर परीसरात असणारे गोरक्षनाथ पीठ, या पीठाची गुरूगादी आणि तळघरात असलेले भद्रकाली मंदिर! सोनारीत गोरक्षनाथ यांनी स्थापन केलेल्या नाथपंथाच्या नटेश्वरी शाखेचे हे पीठ भारतातील एक प्रमुख पीठापैकी आहे. गोरक्षनाथांचा कालखंड समकालीन साहित्याच्या आधारे अनेक संशोधकांनी नवव्या शतकाच्या मध्यकालखंड मान्य केला आहे. अभिनवगुप्तने हा कालखंड १० शतकाच्या पुर्वीचा तर इतिहास संशोधक नागेंद्र नाथ यांनीही हा कालखंड ९ व्या ऩंतर मांडलेला आहे. गोरक्षनाथ यांनी भारतभर भ्रंमंती केली आणि शिव संप्रदयाची शाखा म्हणून मत्सेंद्रना...
Comments
Post a Comment