न्याय

 आपल्या निष्कारण बदनाम्या करणारे जर, आपलेच असतील तर आपला नाईलाज होतो.

ते आपल्या बदनाम्या करत फिरत असतात.पण आपण मात्र अशावेळी मौन , शांत व स्थिर असतो.आपण कुणाकडेही जाऊन , कुणाच्या बदनाम्या , कांगाळ्या कधीच करत नाही.त्यांचं त्यांचेबरोर असं समजून आपण सगळा भार ईश्वरावर सोपवून देतो.आणी निश्चींत होतो.

ईश्वर ही आपल्याला नक्कीच न्याय देतो.

फक्त विश्वास हवा.


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

संपूर्ण लेखांक भाग २५

ईश्वर