नातीगोती

 गौतमबुध्दाने बायकापोरं ,घरदारं सोडलं ते कायमचंच .

पुन्हा मागं वळून बघितल नाही.

कोण मेलं ,कोण जगलं याची चींता केली नाही.

भक्तिवेदांत प्रभुपादांचही तेच.

सुभाषचंद्र बोस यांचही तेच.

आणी अनेक महापुरुष , सिध्दपुरूषांचं जीवनही असंच.

म्हणूनच ते महापुरुष झाले.अजरामर झाले.


कसली नातीगोती नी कसले आप्तेष्ट ?

सगळचं मिथ्या.

मोहमायेचा खोटा फापटपसारा.

सगळा भुलभुलैया.


म्हणूनच भाग्यवान आहेत नरेंद्र मोदी , योगी आदित्यनाथ , रामदेवबाबा सारखे महापुरुष. ज्यांनी धर्म कार्यासाठी ,ईश्वरी कार्यासाठी घरदार ,नातीगोती एका फटक्यात झुगारून दिली. अन् ईश्वरी कार्यासाठी स्वत:च संपूर्ण आयुष्यच झोकून दिलं.

श्रीहरी.


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस