देव होऊनी गेलो

 अंत:करण शुध्द असेल तर

बाह्योपचाराची गरजच काय ?

चेहरा सजवण्याची गरजच काय ?

माळा ,टीळा ,भगव्याची सुध्दा गरजच काय ?

स्वतः देव होऊन गेल्यावर देवपूजेची गरजच काय ?

मठ , मंदिरे , तिर्थक्षेत्र शोधण्याची गरजच काय ?

स्वतः देव होऊन जाणं हेच मनुष्य जन्माचा उद्देश आहे.

नराचा नारायण होण्यासाठी गरज आहे फक्त सद्गुरू चरणांशी सतत लीन राहणे.



विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस