विचार धन

 *विचार धन...* 


१ ) जेंव्हा असत्य सत्याला जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न करतं तेंव्हा ते सत्य अधिक शक्तिशाली , धारदार आणी घातक होतं आणी असत्याला कायम स्वरूपी नेस्तनाबूत करून टाकतं...


२ ) साधुसंत नेहमी सांगतात की , नातिगोती सगळी खोटी आहेत.सगळा मोहमायेचा फाफटपसारा आहे.भगवंत हेच अंतिम सत्य आहे...हेच त्रिवार खरं आहे....


३ ) लेकराची आतुरतेने वाट 

फक्त आईच बघत असते , दूसरे कुणीही नाही... हे एक कटुसत्य आहे...

माता महालक्ष्मी की जय ...


४ )  राजबिंड रूप , अमोघ कर्तत्वाची छाप , चेहऱ्यावर ईश्वरी तेज असणारं उत्तुंग व्यक्तित्व सुध्दा , सततच्या राक्षसी खेळामुळे , आणी छळामुळे कांही काळ का होईना पण काळवंडून जातंच जातं... उदाहरण ध्रूव बाळ...


 *विनोदकुमार महाजन*

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

सोनारीचा काळभैरवनाथ

संपूर्ण लेखांक भाग २५