Posts

Showing posts from July, 2026

ईश्वर भक्त

 ज्याची ईश्वरावर अतूट श्रध्दा विश्वास व प्रेम असते तो खरा ईश्वर भक्त कितीही अडचणीत व संकटात सापडला तरीही सगळ्यावर मात करून एक दिवस यशस्वी होतोच होतो. श्रध्दा विश्वास प्रेम व भक्ती मध्ये जगावर विजय मिळवण्याचे नक्कीच सामर्थ्य असते.हा माझा स्वानुभव आहे.

कर्म

 कर्म गतीच्या भयानक व असह्य फे-यावर विजय मिळवल्याशिवाय चौफेर यशाचे रस्ते सापडत नाहीत. विनोदकुमार महाजन

कृष्ण

 ज्या मायावी जगात  सत्य चालत नाही , प्रेम चालत नाही , तिथे कपटी डाव टाकून सत्याचा आणी धर्माचा विजय करावा लागतो.हीच कृष्ण निती होय. विनोदकुमार महाजन

योग्यता

 प्रेम करायला व समजायला सुध्दा समोरची व्यक्ती तेवढीच योग्यतेची असावी लागते. दिव्य प्रेम तर फक्त ईश्वरच समजू शकतो. सापाला प्रेमाची कींमत काय कळणार ? विनोदकुमार महाजन

ईश्वरा वरील प्रेम

 ज्याची ईश्वरावर अतूट श्रध्दा विश्वास व प्रेम असते तो खरा ईश्वर भक्त कितीही अडचणीत व संकटात सापडला तरीही सगळ्यावर मात करून एक दिवस यशस्वी होतोच होतो. श्रध्दा विश्वास प्रेम व भक्ती मध्ये जगावर विजय मिळवण्याचे नक्कीच सामर्थ्य असते.हा माझा स्वानुभव आहे.

प्रेम कहाणी

 *जगावेगळी प्रेमकहाणी*   *अबोल प्रीत*   *संकलन  : - विनोदकुमार* *महाजन*  घटस्फोटा नंतर अनेक वर्षांनी DM झालेली पत्नी पोहोचली केदारनाथला … आणि समोर भीक मागत होता तिचा अपंग पती; पुढे जे घडलं ते हृदय पिळवटून टाकणारं…!! 😢🙏 असं म्हणतात की केदारनाथला महादेवांच्या दर्शनासाठी तोच येतो ज्याला महादेव बोलावतात. पण कधी कधी महादेव फक्त दर्शनासाठी नाही, तर कर्मांचा हिशेब चुकता करण्यासाठीही बोलावतात… ही कथा आहे “शालिनी” आणि “राघव” यांची. १० वर्षांपूर्वी एका गैरसमजुतीने आणि गरिबीने त्यांना वेगळं केलं होतं. आज शालिनी त्या जिल्ह्याची DM (जिल्हाधिकारी) आहे, आणि राघव त्याच मंदिराच्या पायऱ्यांवर अशा अवस्थेत आहे, ज्याची कल्पनाही करवत नाही…!! १० वर्षांपूर्वी… राघव एका कारखान्यात काम करत होता आणि शालिनीचं स्वप्न होतं प्रशासकीय अधिकारी बनण्याचं. राघवने आपली सगळी बचत आणि मेहनत शालिनीच्या शिक्षणासाठी अर्पण केली. ❤️ पण एका भीषण अपघातात राघवने दोन्ही पाय गमावले… 😔 अपंग झाल्यानंतर त्याला वाटलं की तो शालिनीच्या आयुष्यात ओझं ठरेल. त्याच वेळी शालिनीच्या कुटुंबाने तिच्यावर दबाव आणला...

दिपके

 अभिजीत दिपकेला सरकार का उचलत नाही ? गणित सरळ आहे ना ? सोनम वांगचूक ला अलगद उचलला.पण जर अभिजीत दिपकेला उचलला तर ? आंदोलन खतम्. आणी मग ? आड लपून राजकारण करणारे लबाड लांडगे , कोल्हे , तरस उघडे कसे पडणार ? ही तर खरी गेम आहे ना ? कळालं का ? तर मग करा सबस्क्राईब अन् ठोका लाईक अन् करा शेअर. जय हिंद.

देश तुम्हाला माफ करणार नाही

 देश तुम्हाला कधी माफ करणार नाही  आंदोलनाच्या नावावर तुम्ही सगळा देश जाळायला निघालाय. देश तुमची पापे बघतोय रे... देश तुम्हाला नक्कीच कधीही माफ करणार नाही.

मोदिजी

 मोदिजी ने देश का भ्रष्टाचार खतम किया  मोदिजी ने नक्षलवाद खतम किया  मोदिजी ने दहशतवाद खतम किया  मोदिजी ने आतंकवाद खतम किया  समाजवाद , साम्यवाद , निधर्मीवाद इस देश में पहले से ही नहीं थे  इस देश में सिर्फ और सिर्फ हिंदुत्ववाद ही था  मोदिजी ने हिंदुत्ववाद और हिंदुत्ववादीयों को पुनर्जीवीत किया... फिर भी कुछ हिंदुओं को ही मोदिजी की इतनी भयंकर एलर्जी क्यों है भाई...

सबस्क्राईबर

 सबस्क्राईब करो  इनाम पाओ  हम एक ऐसी योजना  बना रहे है जो हर  एक हजार सबस्क्राईबर होने के बाद  सबस्क्राईबर का लकी ड्रॉ निकालकर इनाम देंगे  सबस्क्राईब करने के बाद स्र्किन पर दिखाई देने वाले नंबर पर व्हाट्सअप करे

काॅक्रोच

 एक काॅक्रोच  होगा तो  चप्पल से मारा जाता है , फिर काॅक्रोच कितना भी बडा क्यों न हो और बहुत जादा काॅक्रोच... हीट से मारे जाते है ...हीट्ट... सुपर फिट्ट....हा हा हा हा  अब आगे बहुत ही मजा आयेगा  इसिलिए काॅक्रोच से दोस्ती ? मतलब जीवन की तबाही  काॅक्रोंचो से दूर रहेंगे  सुरक्षीत जीवन जीयेंगे

पेपर लीक

 पेपर लीक तो  एक बहाना है  मोदीजी तो असली  निशाना है  रातकिडे आयेंगे  किरकिर किरकिर  करते करते  नामशेष हो जायेंगे  मोदिजी तो और भी  मजबूत हो जायेंगे आगे आगे देखिए  होता है क्या हा हा हा हा हा

पैसा खतम्

 पैसा खतम्  दोस्ती भी खतम्  रिश्ते भी खतम्  यही दुनिया का दस्तुर है मेरे प्यारे दोस्त  यही तो दुनियादारी है  गोलमाल है भई  सब गोलमाल है

श्रेष्ठ कौन

 *प्रेम श्रेष्ठ या पैसा ?* ✍️ २९०४  *विनोदकुमार महाजन* 🩷🪙🩷🪙🩷 साथीयों  आपके हिसाब से प्रेम श्रेष्ठ है या पैसा ? शायद आपके हिसाब से पैसा श्रेष्ठ हो सकता है ! और कलियुग का न्याय भी यही है ! जिसके पास पैसा ? वह राजा... फिर पैसेवाला दुर्गुणी भी क्यों न हो ? मगर मान तो पैसेवालों को ही मिलेगा ! पैसा बोलता है ! और जिसके पास पैसा नहीं है मगर वह दिलवाला है , सच्चे मन का है , बुध्दीमान है , गुणवंत भी है और ? पुण्यवान भी है मगर निर्धन है तो ? उसे कौन पुछेगा ? पहले... " विद्वान सर्वत्र पूज्ययेत "  ऐसी कहावत थी ! मगर अब ?  " धनवान सर्वत्र पूज्ययेत "  यही सामाजिक स्थिती बन गई है ! इतना ही नहीं , निर्धन को कोई लडकी तक नहीं देता है...क्यों ? क्योंकी गरीब सुदामा के पास आखिर क्या मिलेगा ? चाहे वह सच्चा दिलवाला हो या सच्चा कृष्ण भक्त हो...? यही तो दुनियादारी है ? इसिलिए दुनिया भी प्रेम से नहीं बल्की पैसो से चलती है ! जी हाँ...पैसों से ! " अमीर को रामराम...गरीब तेरा क्या काम...? " ऐसी ही आज की लगभग सामाजिक स्थिती है ! फिर धन पाप हो या पुण्य का... कौन देखता है...? मगर फिर ...

धैर्य

 *_🙏......वादळं आली म्हणून समुद्र कधी शांत होणं सोडत नाही. आणि संकटं आली म्हणून माणूस जगणं थांबवत नाही. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ नक्की उगवते, म्हणूनच अंधारातही आशेचा दिवा जपावा लागतो. हार ही शेवट नसते, ती नव्या सुरुवातीची चाहूल असते. कारण पडून पुन्हा उभं राहणं यालाच खरं धैर्य म्हणतात........_* *_🙏🌹‼️जय श्री कॄष्ण ‼️🌹🙏‼️‼️_*  *विनोदकुमार महाजन*

माझे सुख

 *आजपासून माझे ?*   *सुखी आयुष्य चालू* *झाले...!!!* ✍️ २९०२  *विनोदकुमार महाजन*  ✅✅✅🌹 होय मित्रांनो , आजपासून माझे सुखी आयुष्य चालू झाले... असे दररोज अगदी न चुकता आपल्या मनाला सांगा. संपूर्ण युनिवर्स , अदृश्य ईश्वरी शक्ती तुम्हाला त्यासाठी भरभरून शक्ती देतील. माझे सगळे दुःख आजपासून जळून भस्म झाले आहे , मी संपूर्ण पणे सुखी , समाधानी , आनंदी झालो आहे , असे आपल्या मनाला सांगा आणी चमत्कार बघा. अगदी आश्चर्य कारक पणे तुमचे प्रश्न सुटायला लागतील आणि दस दिशांनी तुम्हाला भरभरून यश , समृध्दी , लौकिक मिळायला सुरूवात होईल. मनाचा संकल्प व इच्छा शक्ती यामध्ये खरेच खूप सामर्थ्य असते हा माझा स्वानुभव आहे. सोबतीला आध्यात्मिक साधनेची व जनकल्याणासाची जोड दिल्यास तुमचे यश अगदी सोपे होऊन जाईल. अनुभव घेऊन पहायला काय हरकत आहे ?  *जय हरी विठ्ठल*  🌹🌹🌹✅

क्या चाहिए

 आखिर क्या चाहिए ? दोस्तों , जीवन में सचमुच में आखिर क्या चाहिए ? ईश्वर प्राप्ती ? ऐश्वर्य प्राप्ती ? सभी सुखों की प्राप्ती ? सत्य की जीत ? प्रेम की जीत ? यश प्राप्ती ? किर्ती प्राप्ती ? मोक्ष प्राप्ती ? या फिर और कुछ ? मनुष्य जीवन का आखिर ईश्वरी प्रायोजन क्या है ? ढूंडेंगे तो मिलेगा ? जय श्रीकृष्ण... विनोदकुमार महाजन

बार्शीचे लक्ष्मी भगवंत

 *माझे मायबाप ?* *बार्शीचे लक्ष्मी* *भगवंत...!!!* ✍️ २९०१  *विनोदकुमार महाजन* 👆✅🕉️🙏  माझे मायबाप ? बार्शीचे लक्ष्मी भगवंत ! होय... आपले जन्मोजन्मीचे खरे मायबाप कोण ? साक्षात विष्णू आणि लक्ष्मी ! पंढरपूरचा पांडुरंग आणि माता रूक्मिणी ! आळंदीचा ज्ञानराज ! कोल्हापूरची माता महालक्ष्मी ! जन्मोजन्मी आपली काळजी करणारी , आपली चींता वाहणारी , आपले पावलोपावली अश्रू पुसणारी ही खरी दैवत... हाडामासाच्या रक्ताच्या नात्याच्या पलीकडची नाती... प्रत्येक सुखदुःखात धावून येणारी , वात्सल्याने सतत काळजी करणारी आपली खरी नाती ? हीच होत... घोर कलियुगात , स्वार्थाच्या बाजारात , ज्याला ही खरी नाती सापडली तो खरा ? राजा... त्रिलोकीचा राजा... माझ्या बार्शीचे लक्ष्मी भगवंत सुध्दा आमच्या बार्शीकरांचे खरे मायबाप ! बार्शी नगरी म्हणजे परम वैभवाचे भंडार ! सुख , शांती , समाधान , आनंदाचे परम माहेर घर म्हणजे माझ्या आई बापाची , लक्ष्मी भगवंताची , परम पावन नगरी बार्शी ! जगाच्या कोलाहलातून सुटुन , एक शांत , सुखी , समाधानी , आनंदी व यशस्वी जीवन जगायचे असेल तर बार्शी नगरीमध्ये यावे ! कोल्हापूरची माता महालक्ष्मी इ...

संयम

 *ठरवलं आणि लगेच झालं असं कधीच होत नाही..* *थोडा संयम ठेवा, हाल होतील पण हार होणार नाही..!!*              *मंगल प्रभात🙏*

माझी आई

 माझी आई ... " कोल्हापूरची महालक्ष्मी " इथून पुढे मोठमोठे चमत्कार दाखवेल. विनोदकुमार महाजन

आय

 गुणदोषांसकट आई लेकराला स्विकारते , म्हणूनच ती आई असते . आय नाय त्याला काय नाय.... विनोदकुमार महाजन

छोटासा गांव

 मैंने मेरे छोटेसे गाव में  २५०० / ₹ प्रती महिना किराए से मकान लिया है  यहाँ मैं अकेला ही हूं  घर बहुत छोटासा है  मगर फिर भी आप आयेंगे तो हम दोनों के लिये काफी है  खाना बाहर से मॅंगवाता हूं  कुछ बचे खुचे चार पैसों से खर्चा चला रहा हूं  आगे भगवान की इच्छा  आप यहाँ आयेंगे तो आपकी सेवा करने का अवसर प्राप्त होगा  पुणे से लगभग साडे तिनसौ किलोमीटर दूर  छोटासा तहसील प्लेस है यहाँ से मेरी छोटीशी खेती तीस किलोमीटर की दूरी पर है  हनुमान जी की कृपा होगी तो खेती में एक मंदिर और छोटासा मकान बनाऊंगा फिर वहाॅं कोई तकलीफ नहीं होगी  🙏🙏🙏

आयुष्याचं गणित ?

 *जे काही घडलं ते ?*   *भगवंताच्या इच्छेने* *घडलं...!!!* ✍️ २९००  *विनोदकुमार महाजन*  ✅✅✅✅ होय... जे काही घडलं ते भगवंताच्या इच्छेने घडलं. जे काही घडतं ते ही भगवंताच्या इच्छेनेच घडते. जे काही चांगले वाईट घडतंय ते सुध्दा ? आपल्या चांगल्या साठीच भगवंताच्या इच्छेनेच घडतंय. मग सुख असो अथवा दुःख. सुखदुःख सुध्दा भगवंताच्या इच्छेनेच मिळतंय. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात. अनेक सुखदुःखाचे डोंगर अगदी प्रत्येकालाच पार करावे लागतात. मला तुम्हाला अगदी सगळ्यांना. अगदी दररोज. आपल्या हातात शेवटी काय आहे ? सगळं भगवंताच्या हातात. अगदी प्रत्येक सजीवाचा जन्मही त्याच्या हातात.आणी प्रत्येकाचा मृत्यू देखील त्याच्याच हातात. कुणाचा जन्म कधी कुठे कसा होणार आहे , कोणत्या योनीत होणार आहे आणी ? प्रत्येक सजीवाचा मृत्यू देखील कुठे कधी कसा होणार आहे ? त्याचे सुखदुःख किती ? याचे सगळे अचूक हिशोब त्या भगवंताकडे आहेतच. अगदी सुर्य चंद्र , अख्खे सृष्टी चक्र देखील त्याच्या अधीन आहे. मग मनुष्य प्राणी ? किस झाड की पत्ती... य: कश्चित...? त्याच्यापुढे....?!! तरीही अहंकारी मनुष्य प्राणी काय म्...

स्वर्ग

 *जहाँ भी जायेंगे ?*   *स्वर्ग बनायेंगे...!!!* ✍️२८९९  *विनोदकुमार महाजन* ✍️✍️✍️✍️  कर्म गती का फेरा बडा अजीब होता है दोस्तों ! भलो भलों का बेडा गर्क कर देता है ! अनेक दुखदर्द , पीडा , यातनाएं दिलाता है ! कभी रूलाता है ,  तो कभी हॅंसाता है ! अनेक जगहों पर , बारबार घुमाता है ! अपनों से भी खून के आॅंसू रूलाता है ! नशीब का फेरा बडा अजीब सा होता है मेरे दोस्तों ! जीवन के इस सुखदुःख के मेले में... नितदिन हॅंसते हुए गुजरना पडता है... जहाँ भी जाएंगे वहाॅं ? खुशहाल नंदनवन बनाना पडता है ! अजीबोगरीब दुनियादारी में यश को चारों ओर से खिंच कर लाना पडता है ! " *रोते हुए आते है सब*  *हॅंसता हूवा जो* *जायेगा..."* यह गाना नितदिन  बडे खुशी से गाना पडता है ! " *कभी खुशी कभी* *गम..."* कहते कहते जीवन का  बिगडा हुवा संगीत 🪊 भी तालस्वरों से सजाना पडता है ! अनेक देवीदेवताओं को प्रसन्न करके  यहाँ बिगडा हुवा काम भी आसान बनाना पडता है ! नर्क से भी स्वर्गीय जैसा  खुशहाल , मस्त मस्त नंदनवन जैसा जीवन बनाना पडता है ! जहाँ भी जायेंगे वहाॅं ? खुशी के दिन लाना पडता...

नशीबाच्या फे-यातून सुटका

 *नशीबाच्या फे-यातून* *सुटका होईल* *का...??* 👆✍️ २८९८  *विनोदकुमार महाजन* ✅✅✅🕉️  प्रश्न अगदी सोपा आहे.. आणी सहज पण , प्रत्येकाच्या मनातील आणी जीव्हाळ्याचा. काय ? खरंच नशीबाच्या फे-यातून सुटता येईल काय ❓ उत्तर आहे... होय , अगदी नक्कीच नशीबाच्या फे-यातून सुटता येईल. याची मी खात्री देतो. कारण ? अथक प्रमत्नवादाने व खडतर तपश्चर्येने मी माझ्या अती भयावह व असह्य नशीबाच्या फे-यातून , माझ्या सद्गुरू अण्णांच्या कृपेने व परम ईश्वरी कृपेने खरोखरीच सुटलो आहे . भयावह अती असह्य जीवन व असह्य तडफडीतून मी आज मुक्त झालो आहे व मला हव्या असणाऱ्या दिव्य धेयाच्या अगदी जवळ पोचलो आहे. आत्मकल्याण तर झाले आहेच.पण इथून पुढचे जीवन म्हणजे सत्य व धर्म यांचा वैश्विक अंतिम विजय व जे अडलेले नडलेले सत्यवादी आहेत त्यांना निरपेक्ष वृत्तीने योग्य मार्ग दाखवून त्यांना दु:ख मुक्त व संकट मुक्त करून, दिव्यत्वाच्या ईश्वरी प्रवाहामध्ये ओढून आणने व वैश्विक कार्यास गती देणे. आता दु:ख मुक्त व संकट मुक्त होण्यासाठी काय करता येईल यावर थोडे विश्लेषण करू. दुःख प्रत्येकाला भोगावेच लागते का ? होय दुःख प्रत्येकाला भोगावेच ...

पहिलं प्रेम

 *माझं पहिलं प्रेम...* आज खरेदीसाठी बाजारात गेले होते. सराफा बाजारातून बाहेर पडले, आणि मी एकटी दिसताच त्याने हाक मारली... "मयुरी... मयुरी... थांब ना जरा!" मी तर घाबरूनच गेले. लग्नाआधीही सगळ्यांसमोर त्याला भेटायला भीती वाटायची. लोक कोणत्या नजरेने बघतील, कोण जाणे! आणि आता तर सासरी... मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण तो पुन्हा माझ्यासमोर येत म्हणाला, "अगं, थांब तरी जरा!" मी नजर चुकवत म्हणाले, "नको बाबा, जाऊ दे मला." पण तो अगदी पूर्वीसारखाच हट्टी होता. हळूहळू माझ्यासोबतच चालत राहिला. "एक सांग ना... इतकी का घाबरतेस माझ्यापासून?" त्याने विचारलं. "कोण म्हणालं मी घाबरते?" मीही थोडी धीट बनून म्हणाले. "मग पळतेस का?" "मी कुठे पळतेय? फक्त तू येण्याआधी सांगत नाहीस ना..." नकळत माझ्या मनातलं बाहेर पडलं. "म्हणजे काय? मी आधी सांगितलं असतं तर माझ्यासाठी छान नटूनथटून आली असतीस का?" तो मिश्किलपणे म्हणाला. "तू पण ना..." मी थोडी चिडले आणि पुढे निघाले. मन मात्र त्याच्याशी बोलत राहावंसं वाटत होतं. पण काहीतरी विचार करत मी...

जय श्रीकृष्ण

 जय राधेश्याम