सबकुछ ईश्वराधीन
एखाद्याशी नातं आयुष्य भरासाठी तोडायचं की जोडायचं हे आपल्या हातात काहीच नसतं.सगळंच भगवंताच्या अधीन असतं.सगळेच नियतीचे खेळ.तुमच्या आयुष्याचे फासे उलटे पडणार की सुलटे पडणार ? हे नियतीचे ठरवते.म्हणूनच सुख दुःख ही आपल्या कधिन नाही.
मग दु:ख का करायचे ?
विनोदकुमार महाजन
सबकुछ ईश्वराधीन.
Comments
Post a Comment