भारतीय

 आम्हा भारतीयांना सवयच आहे , एकतर्फी ऐकुनच

आपली मतं बनवायची.

दुस-या बाजूचं ऐकुनच घ्यायचं नाही. आणी एकतर्फीच विचार करायचा.

मग भले कुणावर कितीही भयानक अन्याय , अत्याचार का होईना ?

वा भई वा !!


विनोदकुमार महाजन

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

मोदिजी को पत्र ( ४० )

ईश्वर