कृष्णाची गीता

 सापांचे कल्याण कधीच करता येत नसते. सापासारख्या विषारी व दुष्ट माणसांचे कल्याणही कधीच करता येत नसते.त्यांचे कल्याण करायला कोणी निघाला तर , त्याचेही आयुष्य उध्वस्त होईल.

म्हणूनच श्रीकृष्ण देव असून सुध्दा , कंस दुर्योधनासारख्या सापासारख्या दुष्ट माणसांना ठार मारावे लागले.      


   *विनोदकुमार महाजन* 


कृष्णाची गीता आजच्या परिस्थितीवर विजय मिळवण्यासाठी काय शिकवते...??

💥💥💥❓

Comments

Popular posts from this blog

ऊँ कालभैरवाय नम :

VSHYM से जुडऩे के लिए

सोनारीचा काळभैरवनाथ