देव बाजारचा भाजीपाला नाही रं
*मनी नाही भाव ???*
✍️ २८०८
एखाद्या जागेतून *देव* *निघून गेला की तो* कायमचाच निघून जातो व तेथील स्थान महात्म्य कायमसाठी संपून जाते.
कारण ? जागोजागी ह्रदयातली *माया* आटली आणी फक्त धनाची *माया* शिल्लक राहिली.
( देवासारखी माणंसही अशीच असतात ? )
पण पशुपक्षात ही ह्रदयातली *माया* अजूनही शिल्लक राहिली.
म्हणूनच साधू संत , देव गिरी कंदरी राहतो , पशुपक्षाशीं बोलतो...आणी मनुष्य वस्ती पासून दूर निघून जातो.
हिमालयात निर्जन ठिकाणी म्हणूनच महासिध्दयोगी निरंतर वास्तव्य करतात.
तिथेच खरे देवाचे ही सानिध्य असते.
*गिरनारी राहतो माझा* भगवंत....
मनुष्य वस्ती पासून दूर...
*अगदी एकटा....*
म्हणूनच *खरे भक्त*? सोडून ? देव माणसाकडे कधी जात नाही तर त्याला शोधायला माणसेच गिरनारी जातात.
*पण ? तीथे* ही तो किती जणांना भेटतो ?
*देव दिसत नाही पण* *जाणवतो मात्र* *नक्की.*
*देव भावाचा भुकेला...**
म्हणूनच *सखा श्रीकृष्ण* *फक्त राधेकडे*
राहतो...
*म्हणूनच प्रेम*
भगवंतावर करावं
माणसांवर नाही...
कारण ?
मनुष्याकडे ? *धोका* आहे ...भगवंताकडे ?
*आईचं वात्सल्य*
आहे....
( *आत्मानुभूती* )
*मन चंगा तो कठौती में* *गंगा ??*
*मनी नाही भाव म्हणे* *देवा मला* *पाव ??*
*देव बाजारचा भाजी* *पाला नाही रं...*
*देव* अशान पावायचा *नाही रं...*
*विनोदकुमार महाजन*
Comments
Post a Comment