ज्याने आपल्या उभ्या आयुष्यात साधे एक वेळा सुध्दा " तु बरा आहेस का ? " म्हणून साधी चौकशी सुध्दा केली नाही ? अशा व्यक्ती वर खरे व ईश्वरी प्रेम करण्यात काही अर्थ आहे का ?
कालभैरवनाथ कृपा जिसको, कालभैरव नाथ प्रसन्न हुवा, उसका काल भी क्या बिगाडेगा ? काल,प्रारब्ध भोग,नशीब मुझे भी भयंकर पिडा तथा नरकयातनाएं दे रहे था। मगर मेरे सोनारी निवासी कालभैरवनाथ की मुझपर कृपा हुई और मेरा नशीब, प्रारब्ध ही बदल गया। प्रत्यक्ष काल भी मुझसे हार गया। हरी ऊँ ऊँ कालभैरवाय नम : विनोदकुमार महाजन
आपने, VSHYM ज्वाईन किया क्या...? नही तो अभी ज्वाईन किजिए यह VSHYM आखिर क्या है ....! ! ! यह एक अत्यंत जागृत संपूर्ण हिंदुओं के लिए वैश्विक संगठन है,जो भारत सरकार द्वारा रजिस्टर है। इससे क्यों जुडे ? आपका आध्यात्मिक, आर्थिक विकास साध्य करने के लिए, अपनी अनेक वैयक्तिक, सामुहिक, सामाजिक समस्याओं का हल प्राप्त करने के लिए, हमारे आध्यात्मिक, राष्ट्रीय, वैश्विक संगठन से आजीवन, आत्मा से जुडऩे के लिए मैं आप सभी को नम्र आवाहन करता हुं। इसकी संपूर्ण तथा विस्तृत जानकारी अगले लेख में,तथा विश्व शांती मासिक पत्रिका में दी जायेगी। भारतीय डाकद्वारा मासिक पत्रिका प्राप्त करने हेतु तथा १)वार्षिक २)आजीवन सदस्यता ( मासिक पत्रिका तथा संगठन ) प्राप्त करने हेतु संपर्क किजिए। विनोदकुमार महाजन, राष्ट्रीय महासचिव, विदेश प्रभारी, VSHYM एवं प्रधान संपादक, विश्व शांति मासिक पत्रिका केवल व्हाट्सएप पर ही अपनी विस्तृत जानकारी देना अनिवार्य रहेगा। हर एक का फोन उठाना असंभव होने के कारण मोबाईल नही उठाया जायेगा। व्हाट्सएप नंबर +91 8329894106 हिंदुस्तान
सोनारीतील नाटेश्वर पंथीय गोरक्षपीठ …. उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील श्री.क्षेत्र सोनारी हे गांव श्री.काळभैरवनाथ आणि श्री.जोगेश्वरी मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. सोनारीचा भैरवनाथ महाराष्ट्रातील अनेकांची कुलदेवता आहे. घरात शुभकार्य झालं की, आवर्जून काळभैरवाच्या दर्शनासाठी येतात,गुलाल खोबरं उधळून 'चांगभंलं' म्हणून जयजयकार करतात. सोनारीचं मुख्य आकर्षण काळभैरव मंदिर, काळभैरव जोगेश्वरी विवाह सोहळ्याची यात्रा, काळभैरवाचा रथ असले तरी फारसं प्रसिद्ध नसलेलं इथलं वैशिष्ट्य म्हणजे काळभैरव मंदिर परीसरात असणारे गोरक्षनाथ पीठ, या पीठाची गुरूगादी आणि तळघरात असलेले भद्रकाली मंदिर! सोनारीत गोरक्षनाथ यांनी स्थापन केलेल्या नाथपंथाच्या नटेश्वरी शाखेचे हे पीठ भारतातील एक प्रमुख पीठापैकी आहे. गोरक्षनाथांचा कालखंड समकालीन साहित्याच्या आधारे अनेक संशोधकांनी नवव्या शतकाच्या मध्यकालखंड मान्य केला आहे. अभिनवगुप्तने हा कालखंड १० शतकाच्या पुर्वीचा तर इतिहास संशोधक नागेंद्र नाथ यांनीही हा कालखंड ९ व्या ऩंतर मांडलेला आहे. गोरक्षनाथ यांनी भारतभर भ्रंमंती केली आणि शिव संप्रदयाची शाखा म्हणून मत्सेंद्रना...
Comments
Post a Comment