Posts

सुखी जीवन

 *सुखी जीवन का रहस्य*  ✍️ २७१६ 🕉️🕉️🕉️🩷🩷 सद्गुरू के पवित्र चरण कमलों पर अपना सब कुछ समर्पण कर दो ! ईश्वर से निरंतर निरपेक्ष प्रेम करो ! सभी पशुपक्षी,पेड पौधों से , ईश्वर के कुदरत से निरंतर प्रेम करो ! सभी पर स्वच्छ प्रेम करो ! सभी के कल्याण के लिये ईश्वर से निरंतर प्रार्थना करो ! गौमाता , तुलसीमाता , गंगामाता , गायत्रीमाता , लक्ष्मीमाता, गीतामाता, भारतमाता पर निरंतर सच्चा प्रेम करो ! सभी के सुखदुःख में भागीदार बनो ! दुख में किसी को पिडा तकलीफ मत दो ! दुख में सभी को अगर आर्थिक आधार नहीं दे सकते हो तो कम से कम उसे मानसिक आधार तो जरूर दो ! आधार के चार शब्द भी मुसिबतों में बहुत महत्वपूर्ण होते है ! और अगर इतना करनेपर भी ? किसी के द्वारा रोना पडे तो ? जानबूझकर अपमानित , प्रताडित होना पडे तो ? वह स्थान ? सदा के लिये छोड दो ! कभी भी वापिस न जाने के लिये ! यही सुखी जीवन का , आनंदी जीवन का रहस्य है ! हॅंसते रहो , जीवनभर के लिये खुशहाल , स्वस्थ , मस्त रहो !  *जय श्रीकृष्ण !!*  🩷🩷🩷🩷🩷  *विनोदकुमार महाजन*

नशीब बदल गया

 *क्या हम, हमारा नशीब* *बदल सकते है ?* ✍️लेखांक : - २७१५  *विनोदकुमार महाजन*  🕉️🕉️🕉️ क्या सचमुच में हम, हमारा नशीब बदल सकते है ? जी हाँ...हम हमारा नशीब बदल सकते है ! मगर इसका उदाहरण करोडों में शायद ना के बराबर अथवा शायद सौ करोड में से एक हो सकता है ! क्या मैंने मेरा नशीब और संपूर्ण जीवन ही बदल दिया है ? जी हाँ... बिल्कुल ! यह सौ प्रतिशत सही बात है ! बचपन से मुझे नजदिकी से देखनेवाले और मुझे जाननेवाले भी...शायद... मेरे जीवन का यह संपूर्ण परिवर्तन देखकर , द्वीधा में पड गये होंगे !? नशीब बदलने की प्रक्रिया कैसे होती है ? मार्केंडेय ऋषी इसका प्रमाण है ! वैसे तो काल , नियती साधारणतः ईश्वरी शक्तियों के अधिन होते है ! जो विधी का विधान होता है , इसी ईश्वरीय प्रक्रिया में साधारणतः ईश्वर भी हस्तक्षेप नहीं करता है ! काल और नियती भी विधी का विधान ही है ! जो विधीलीखीत घटनाएं होती है , ऐसी घटनाएं कोई भी नहीं टाल सकता है ! राम और कृष्ण का देहरूप धारण करके , धरती पर आ जाना , यह भी विधीलिखीत ही था ! जो स्वयं ईश्वर भी नहीं टाल सकता है ! भाग्य , भाग्यरेखा , नशीब, प्रारब्ध , कर्म जैसी घटना...

श्रीमंती

 *श्रीमंतीचे आनंदी जीवन*  ✍️ २७१५ 💎💰💎💰💎 श्रीमंत , गर्भश्रीमंत होऊन, मस्त, आनंदी जीवन जगावं असं सगळ्यांनाचं वाटत असतं. पण त्यासाठी नशीब जोरात असावं लागतं. आणि आई महालक्ष्मीच्या खडतर साधनेने आपले नशीब, संपूर्ण जीवन ही बदलता येते. श्रीमंतीसाठी पैसा,धन हवं. त्यासाठी आई जगदंबेची, माता महालक्ष्मीची कृपा व्हावी लागते. लक्ष्मीप्राप्ती झाली की अनायासेच धन, वैभव,ऐश्वर्य चालून येतं. राजयोग ही चालून येतात. बंगले, गाड्या,नोकर,चाकर यांची रेलचेल होते. एक सर्वसंपन्न सुखी जीवन. आणि आई जगदंबेचा दृष्टांत झाला , लक्ष्मीपती भगवंत अर्थात विष्णुचा दृष्टांत झाला की... संपूर्ण जीवनच उजळून निघते. साधारणतः  लक्ष्मी कृपा झाली की  ऐश्वर्य , श्रीमंती, वैभव यायला सुरुवात होते. हात लावील तिथे सोने व्हायला लागते. उत्तुंग यशाची शिखरे काबीज होऊ लागतात. चौफेर यशाचे रस्ते मोकळे व्हायला लागतात. पण ब-याच वेळा लक्ष्मी प्राप्ती, लक्ष्मी कृपा झाली की असा मनुष्य साधारणतः जमिनीवरून हवेत उडायला लागतो. दुस-यांना तुच्छ समजायला लागतो. अशा व्यक्तिसाठी समाजात मान,मरातब,संन्मान हाच महत्वाचा भाग होऊन बसतो. भोगविल...

सुखी जीवन

 सुखाचा मार्ग : - कोणाकडे जाणं नको , येणं नको.आपण भले नी आपला ईश्वर भला नी आपले ईश्वरी कार्य भले. विनोदकुमार महाजन

भांडणारी लोकं

 *जे होते ते भगवंताचे* *इच्छेने होते...?* ✍️ २७१४ ✅❓⁉️✅✅ आपल्या कडे एक म्हण आहे, आपल्या आयुष्यात कांहीं घटना घडल्या , त्या चांगल्या असल्या अथवा वाईट असल्या तरी, साधारणतः लोकं म्हणतात की, " चला , जे कांहीं घडलं ते भगवंताच्या इच्छेने घडले , व जे कांहीं घडले ते चांगल्या साठी  घडले! " तात्पर्य : - आपण आयुष्यात कधीही हताश , उदास न होता , प्रत्येक प्रसंगात , संकटात खंबीरपणे तोंड देऊन बाहेर पडावे. तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनात नेहमीच चांगल्या वाईट घटना घडत असतातच. आपण या सगळ्या घटना मागे टाकून पुन्हा आयुष्यात आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतो. पण ब-याच वेळा काय होतं की , आपल्या आयुष्यात अशा कांहीं भयंकर घटना घडतात की , आपण पूर्णपणे कोसळून , उन्मळून पडतो. अशा असह्य घटनांमुळे ब-याच वेळा अनेक जणांचे आयुष्याचं पार उध्वस्त होते.तर कांही जणांना संबंधित घटना असह्य झाल्यामुळे भयंकर ताण येऊन त्याला हार्ट एटैक येतो , अन् दुर्देवाने त्यातच त्याचा अंत होतो. आपल्या आसपास अशा घटना नेहमीच घडत असतात.त्यामुळे अशा भयंकर घटना सहन करण्यासाठी सुध्दा आपली नेहमीच खंबीर मानसिक तयारी असावी लागते. आज समाज पूर...

न्याय

 आपल्या निष्कारण बदनाम्या करणारे जर, आपलेच असतील तर आपला नाईलाज होतो. ते आपल्या बदनाम्या करत फिरत असतात.पण आपण मात्र अशावेळी मौन , शांत व स्थिर असतो.आपण कुणाकडेही जाऊन , कुणाच्या बदनाम्या , कांगाळ्या कधीच करत नाही.त्यांचं त्यांचेबरोर असं समजून आपण सगळा भार ईश्वरावर सोपवून देतो.आणी निश्चींत होतो. ईश्वर ही आपल्याला नक्कीच न्याय देतो. फक्त विश्वास हवा. विनोदकुमार महाजन

मनुष्य प्राणी

 ईश्वर भेटेल , प्रेमही करेल , मार्गदर्शन करून  यशाचे रस्तेही दाखवेल... पण? मनुष्य प्राणी ? ईश्वर निर्मित मनुष्य प्राणी?? उत्तर ?? द्वेष करेल.??? विनोदकुमार महाजन