आजचा सुविचार।

प्रत्येक महापुरूषाला,सिध्दपुरूषाला,अवतारी पुरूषाला समाज प्रत्येक वेळी अत्यंत भयंकर मानसिक छळवाद, जिवघेणा त्रास,नरकयातना, दु:ख देतच असतो.ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, रामदास स्वामी सारखे महासिध्दयोगी सुध्दा या नरकयातनामधुन सुटले नाहीत. ही सगळी असह्य सामाजिक विषे पचवुनच ते महात्मे झाले.
तात्पर्य:- ज्यांना आयुष्यात खुप कांही मिळवायचे आहे,त्यांनी असे विष पचवून पुढे जाण्याची तयारी ठेवलीच पाहिजे.
हरी ओम.
-- विनोदकुमार महाजन,
पत्रकार.

Comments

Popular posts from this blog

मोदिजी को पत्र ( ४० )

हिंदुराष्ट्र

साप आणी माणूस