Posts

Showing posts from 2026

प्रेम

 *प्रेम असे करावे...* ✍️ २८२७  *विनोदकुमार महाजन* 🌹🌹🌹🌹  प्रेम  असे करावे की प्रेमासाठी वेडेपिसे व्हावे  प्रेम  असे करावे की  प्रेमात सर्वस्व झोकून द्यावे  प्रेम  असे करावे की  उभे आयुष्यच प्रेमासाठी वेचत रहावे प्रेम  गुलाबासारखे सुंदर असावे गुलाबासारखे सुगंधी पण असावे प्रेम  असे करावे की  जन्मोजन्मी सोबतच रहावे  जन्मोजन्मी एकमेकांना शोधत फिरावे  तो देह सोडून गेला तरी जन्मोजन्मी त्याला शोधत रहावे  आणी त्याच्या पुन्हा भेटीसाठी भगवंतालाही साकडे घालावे प्रेम  राम हनुमानासारखे असावे  कृष्ण अर्जुनासारखे असावे राधा कृष्णासारखे असावे  मीरा कृष्णासारखे असावे  रामदास स्वामी कल्याण स्वामी सारखे असावे  आणी  आण्णा बापू सारखे ही असावे प्रेम शुद्ध असावे  पवित्र असावे  निष्कपट , निस्वार्थी असावे नितल असावे तरल असावे  प्रेमात आर्तता असावी  प्रेमासाठी व्याकूळ होऊन जावे मोहमाया , धनदौलत ही त्यापुढे फिके दिसावे  प्रेम असे असावे  जन्मोजन्मी सोबत राहण्याचे त्यात पावि...

ध्रूव बाळ

 राजबिंड रूप , अमोघ कर्तत्वाची छाप , चेहऱ्यावर ईश्वरी तेज असणारं उत्तुंग व्यक्तित्व सुध्दा , सततच्या राक्षसी खेळामुळे , कांही काळ का होईना पण काळवंडून जातंच जातं... उदाहरण ध्रूव बाळ... विनोदकुमार महाजन

मोहमाया

 साधुसंत नेहमी सांगतात की , नातिगोती सगळी खोटी आहेत.सगळा मोहमायेचा फाफटपसारा आहे.भगवंत हेच अंतिम सत्य आहे...हेच खरं आहे.... विनोदकुमार महाजन

लेकरू

 लेकराची आतुरतेने वाट  फक्त आईच बघत असते , दूसरे कुणीही नाही... एक कटुसत्य... माता महालक्ष्मी की जय  विनोदकुमार महाजन

प्रेम

 *मनापासुनचं प्रेम...!* ✍️ २८२५  *विनोदकुमार महाजन* 🩷🌹🩷🌹  आपण आपल्या आयुष्यात नेहमीच कुणावर ना कुणावर तरी प्रेम करत असतो. अगदी खरं प्रेम. ह्दयापासूनच प्रेम. मनापासूनच प्रेम. हवं तर अगदी आत्म्यावरचं सुध्दा प्रेम म्हणा ना. निखळ , निरागस , निष्पाप , निरपेक्ष. अगदी भगवंतावर प्रेम करतो ना तस्स... आणी आपला समज असा असतो की , आपण जसं प्रेम करतो आहोत , अगदी तसचं प्रेम समोरची व्यक्ती सुध्दा आपल्यावर करत असेल. पण वास्तविक हा आपला फार मोठा भ्रम असतो. आणी आपल्याला असं जेंव्हा कळत की आपण खरंच इतके दिवस भ्रमात होतो ? तेंव्हा आपले डोळे खाडकन उखडतात. आणी आपण पुर्ण शुध्दीवर येतो. खरंच प्रेम म्हणजे भ्रम आहे ? आभास आहे ? भुलभुलैया आहे की आणखी काही ? कांहीच कळत नाही. यालाच बहुतेक आंधळं प्रेम म्हणत असावेत लोकं . वाटल्यास एकतर्फी प्रेम ही म्हणू फार तर. नात्यागोत्यातही आपली ब-याच वेळा फसगत होते.आपल्याला नेहमी असं वाटतं असतं की मी जसा त्याच्यावर प्रेम करतोय ना ? अगदी तस्स प्रेम समोरची व्यक्ती सुध्दा आपल्यावर प्रेम करते आहे. अरे पण प्रेमात तर संपूर्ण समर्पण असतं. पण इथे तर समर्पण वगैरे कांहीच ...

मौन क्यों ?

 *सोशल मिडिया पर* *एक्टीव बनेंगे...* ✍️ २८२४  *विनोदकुमार महाजन*  👆👍👍👍  *सोशल मिडिया*  एक जबरदस्त तथा शक्तिशाली प्रचार प्रसार माध्यम ! जो दिनबदिन प्रिंट मिडिया और इलेक्ट्रॉनिक्स मिडिया पर भी भारी पडता जा रहा है ! इसिलिए अब हर एक जागरूक राष्ट्राभिमानी व्यक्ती को सोशल मिडिया पर एक्टीव होना चाहिए ! जो आज के समय की अत्यावश्यकता है ! सोशल मिडिया पर हर व्यक्ती को अपना दायित्व निभाना ही चाहिए ! इससे समाज जागृती अभियान तेज होगा ! इसके लिए हर एक व्यक्ती को समय भी निकालना चाहिए ! तो ऐसे जबरदस्त समय में ? *आप ( मतलब कुछ* *मूक दर्शक* ) भी मौन , शांत क्यों ? कुछ तो भी लिखो , कुछ तो भी बोलो ! अपना मत जाहीर करो ! सत्य , सत्य की तथा सत्य सनातन की जीत के लिये , आपका यह कदम बहुत ही महत्वपूर्ण रहेगा ! आगे आ जाओ ! आगे बढो ! लिखना नहीं आता है तो हमारे जैसे लाखो व्यक्ती इस सोशल मिडिया पर एक्टीव है उनके विचार , लेख , सत्य वादी मत जरूर आगे बढाते रहो ! इससे आप सभी तो चौबिसों घंटे सचेत एवं जागरूक तो रहेंगे ही , साथ ही अनेक लोगों को भी जागरूक करने में विशेष योगदान भी करेंगे ! समाज में...

सत्य वचन

 *सत्य वचन* 👇👇 *गलतियाँ, विफलता, अपमान, निराशा और अस्वीकृती ये सभी उन्नती और विकास के ही एक हिस्सा हैं कोई भी व्यक्ति इन सभी पाँचों चीजों का सामना किए बिना जीवन में कुछ भी प्राप्त नहीं कर सकता.!!* *🦚🌹શ્રી રાઘે રાઘે🌹🦚*  *विनोदकुमार महाजन*👍

भव्यदिव्य जीवन

 *एक भव्यदिव्य जीवन* *जगावे...!!* ✍️ २८२३  *विनोदकुमार महाजन*  ✅✅✅🎯🕉️ अगदी प्रत्येकालाच असे वाटत असते की... आपण छान , सुखी , आनंदी जीवन जगावे. एक उत्तुंग , भव्यदिव्य जीवन जगावे.यशाची उत्तुंग गरूड भरारी घेऊन यशाची अनेक शिखरे काबीज करावी. कुणाला पैशाने मिळणारी श्रीमंती , पैशाने मिळणारी सगळी सुखे हवी असतात. तर कुणाला खूप मोठ्ठ , भव्यदिव्य नाव कमवावं असं वाटत असतं. कुणाला सिनेमातील हिरो हिरोईन व्हायचं असतं तर कुणाला मोठ्ठा महाराज होऊन समाज हित साधायचं असतं. कुणाला मोठ्ठा क्रीकेटपटू व्हायला आवडतं. तर कुणी गबरगंड उद्योगपती होणं पसंत करतो. कुणाला मंत्री , आमदार , खासदार व्हायचं असतं. तर कुणाला कांहीं. जीवनात प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. सुखाचं स्वप्न , यशाचं स्वप्न. प्रत्येकाचं स्वप्न अगदी वेगवेगळं असतं. आणी प्रत्येकाचं स्वप्न , प्रत्येकाचं ध्येय पुरं होईलच असं ही नसतं. पण प्रत्येक जण अगदी आपापल्या स्वप्न पुर्तीसाठी स्वतःला अगदी झोकून देत असतो. ध्येयवादी राहणं , स्वप्न पाहणं कांहीं वाईट नाही.पण त्याची पुर्तता करणं , स्वप्न पुर्तीसाठी सतत त्याचा पाठपुरावा करणं कठीण असतं. प्रत्ये...

बैर

 कुछ रिश्ते ऐसे भी होते है की मानो पिछले जनम का बैर चुका रहे है !! 👆😂🤣😂😂🤣😜 विनोदकुमार महाजन

धर्मयुद्ध

 *श्रीकृष्ण को धर्म युद्ध* *क्यों करना* *पडा...था ??* ✍️ २८२२  *विनोदकुमार महाजन* 🕉️🕉️🕉️🚩   *श्रीकृष्ण...*  दशावतार में परीपूर्ण देवता !  स्थितप्रज्ञ... धूरंधर राजनितीज्ञ... अंतरर्यामी प्रभू परमात्मा ! फिर भी स्वयं ईश्वर को भी धर्म युद्ध करना पडा ? *क्यों ??*  जब कॅंस के कारागृह में उसके माॅं बाप को बंदी बनाया गया ? तब श्रीकृष्ण क्या शांत , स्थिर बैठ सकता था ?  *कॅंस...* श्रीकृष्ण का सगा मामा...हाहाकारी , उन्मत्त , दुष्ट ? क्या स्वयं ईश्वर सगे मामा को माफ करता ?  *दुष्ट हिरण्यकश्यपू ?*  अपने ईश्वर स्वरूप बेटे भक्त प्रल्हाद को नामशेष करने के लिये भयंकर षड्यंत्र करता ?  *सगा बाप ?*  क्या ऐसे समय में ईश्वरी शक्तियाॅं शांत बैठती ? पांडवों का भयंकर बनवास और नारकिय अज्ञात वास क्या परमात्मा ईश्वर स्वयं श्रीकृष्ण खुले आंखों से देखता रहता ? पांडवों की पागलों की तरह दर दर भटकने की दयनीय स्थिती...वह भी *साम्राज्य छोडकर ?*  क्या श्रीकृष्ण यह सबकुछ देखता रहता ?  *अभिमन्यू को* चक्रव्यूह में फॅंसाकर कौरवोंद्वारा तडपा तडपा कर मार...

पती पत्नी समन्वय

 *पती पत्नी समन्वय कैसे* *रहेगा...?* ✍️२८२१  *विनोदकुमार महाजन*  ✍️✍️✍️✍️ आज का गंभीर प्रश्न और गंभीर समस्या ? क्या सचमुच में पती पत्नी समन्वय समाप्त होता जा रहा है ? जी हाँ... बिल्कुल सही बात है ! क्यों ? क्योंकी दिन बदिन सुसंस्कृत समाज निर्माण के लिये आवश्यक होने वाला संस्कारों का धन धिरे धिरे विलुप्त होता जा रहा है ! एक जमाना भी था जब नर को नारायण तथा नारी को नारायणी का दर्जा दिया जाता था ! और लगभग हर घर में यही ईश्वरीय रिश्ता पती पत्नी द्वारा निभाया जाता था ! एक दूसरे के प्रती समर्पित भाव , उच्च कोटी का आपसी प्रेम , दोनों का सामंजस्य , श्रध्दा , विश्वास , प्रेम और एक दूसरे के लिये जान तक समर्पित करने का भाव... यह पावित्र्य पती पत्नी रिश्तों को आजीवन एक धागे में बांधकर रखता था ! मगर इस संस्कृती संपन्न देश में धिरे धिरे जानबुझकर अविश्वास तथा हर एक की मनमानी, स्वैराचार का माहौल षड्यंत्रो द्वारा फैलाया गया... परिणाम स्वरूप आज का विद्रोह तथा पती पत्नी कलह समाज में तेजिसे बढता गया ! यही कारण है की ,एक दूसरे के प्रती प्रेम की जगह नफरत बढती जा रही है ! दोनों में से एक संपूर्ण...

मृत्युदंड

 *मृत्युदंड और सामाजिक* *शांती....!!* ✍️ २८२०  *विनोदकुमार महाजन*  🔺🔺🔺🔺 समाज में जब दुर्जनों की संख्या बढती है और सज्जनों की संख्या घटती है तब... सामाजिक विद्रोह , अन्याय , अत्याचार बढने लगते है ! शासन व्यवस्था और कानून व्यवस्था ठप्प हो जाती है और समाज में अफरातफरी , हाहाकार मच जाता है ! ऐसे समय में सामाजिक न्याय एवं सामाजिक सौहार्द के लिये , दुष्ट शक्ती और दुर्जन व्यक्तियों को कठोर दंडीत करने से ही समाज व्यवस्था का संतुलन फिरसे कार्यान्वित हो जाता है ! मगर जब कानून व्यवस्था और शासन व्यवस्था ही ठप्प हो जाती है तो सामाजिक विद्रोह निर्माण करनेवाले असामाजिक तत्वों पर अंकुश कौन और कैसे लगाएगा ? यह महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित होता है ! दुष्ट दुर्जन शक्ती मतलब आसुरीक शक्तियों का समाज में जब हाहाकार फैलाने का काम बढता है और सज्जन शक्ती जब भयंकर मुसिबतों में फंस जाती है तब ? अदृश्य ईश्वरी शक्ती अथवा कुदरत का कानून इसमें हस्तक्षेप करता है और बिगडा हुवा सामाजिक संतुलन फिरसे स्थापीत करने की अदृश्य योजनाएं बनाता है ... तब...? दुष्ट दुर्जन शक्तियों को कठोर दंडीत करने के लिये मृत्यू ...

ईश्वर

 श्रध्दा विश्वास प्रेम व चिकाटी असेल तर ईश्वर नक्कीच भेटतो... विनोदकुमार महाजन

कथाकथन ग्रुप

 ग्रुप खूप छान सुंदर आहे  सुंदर लोकांचा आहे  माझ्या लेखाबद्दल मला व्यक्तीश: अनेक महात्मा संपर्क करून लेख आवडल्याचे कळवतात. त्या सगळ्यांचे मनापासून खूप आभार. असेच सगळ्यांचे निस्सीम प्रेम राहो. मराठी बरोबरच हिंदी लेखाचिही ग्रुप एडमिन करून परवानगी मिळावी ही अपेक्षा. विनोदकुमार महाजन  अंतरराष्ट्रीय पत्रकार  मुंबई  🙏🙏🙏🕉️

हमें गरीब ही रहने दो

 *तो हमें गरीब ही रहने* *दिजिए...??* ✍️ २८१९  *विनोदकुमार महाजन*  💰💰💰💰 गरीबी एक सचमुच में शाप होता है ! एक असह्य , असहाय , मजबूर जीवन ! इसिलिए गरीबी हटाने के लिये पैसों की , रूपयों की ,डाॅलर की खनखनाहट जरूरी होती है...!  *पैसा...पैसों से क्या नहीं* *मिलता है ??*  सब कुछ मिलता है ! एक ऐशोआराम का जीवन ! इसिलिए हर एक को पैसा चाहिए ! धन वैभव चाहिए ! सब पैसों के पिछे भागते है ! पैसा काला हो , गोरा हो , बुरा हो , भला हो , संन्मार्ग का हो या फिर भ्रष्टाचार का...! पैसा तो पैसा होता है ! मगर...रूकीए... समाज में एक वर्ग ऐसा भी है जो ? पैसों के पिछे नहीं भागता है...बल्की ... इमानदारी से और स्वाभिमान से अपना जीवन और जीवन चरितार्थ गुजरता रहता है !  *मध्यमवर्गीय समाज..!*  उसे पता है पैसों से सबकुछ मिलता है ! मगर फिर भी यह समाज गलत रास्तों से चलकर पैसा नहीं कमाता है और नाही पैसों की होड में लग जाता है अथवा नाही गलत रास्तों से पैसा कमाने के चक्कर में पडता है ! मध्यमवर्गीय लोगों का एक ही मकसद होता है... जीवनभर के लिये... इमानदारी से नौकरी करों , इमानदारी से धंदा कर...

प्रकाशपर्व

 *सुर्य एक... सुर्य किरणे* *अनेक...!!!* ✍️ २८१८  *विनोदकुमार महाजन*  🌞🌞🌞🌞 सुर्य एक सुर्य किरणे अनेक. सुर्य प्रकाशमान सुर्य किरणे प्रकाशमान. ईश्वर एक ईश्वराची सगळी सजीव सृष्टी एक. ईश्वर प्रकाशमान आपण ईश्वराची सगळी लेकरे प्रकाशमान. संपूर्ण ब्रम्हांड प्रकाशन  संपूर्ण ब्रम्हांडीय शक्ती प्रकाशमान. सो अहम् प्रकाशन  प्रत्येक सजीवांच्या आतील अमर आत्मतत्त्व प्रकाशमान. ईश्वर निर्मित सत्य सनातन धर्म प्रकाशमान  संपूर्ण सनातन सृष्टी प्रकाशन. पिंडी ते ब्रम्हांडी प्रकाशमान  संपूर्ण पंचमहाभूते चैतन्य दाई प्रकाशमान. ईश्वर एक आपण सगळे ईश्वराची लेकरे एक तर  मग भेदभाव कुठे व कसला आणी कशासाठी ? द्वैत कुठे आहे ? सगळेच अद्वैत आहे. तर मग संपूर्ण सजीव सृष्टी संपूर्ण मानव समुह वेगळा कसा ? आपण तर सगळीच एकाच ईश्वराची लेकरे. आपण सगळेच सनातनी ? संपूर्ण ब्रम्हांड ही सनातनी. संपूर्ण चैतन्य शक्ती ही एक , प्रकाशमान व सनातनी ? तर मग भांडण कशासाठी ? वेगवेगळी दुकाने ?? कशासाठी ??? हा तर स्वार्थाचा , अज्ञानाचा आणी अहंकाराचा , मी तु पणाचा फापट पसारा ? मग ? सनातन सोडून अहंकाराचा व्य...

क्रौर्य

 *भक्त प्रल्हादाचे दुःख*  ✍️ २८१७ आईवडील आपल्या लेकराचे दोष अवगुण अनभीज्ञ पणे घडलेल्या चूका झाकून ठेवतात आणि आपलं लेकरू किती गुणवान आहे हे सगळ्यांनाच पटवून सांगतात.पण ? एखादं रत्नाची खाणं असणारं लेकरू , त्याची जर दस दिशांनी भयंकर बदनामी करतात , त्याचं जगणं मुश्किल करतात , त्याला आयुष्यातून , माणसातून , समाजातून , जीवनातून उठवण्यासाठी सतत अती भयावह कुटील डाव टाकून आपल्याच निष्पाप लेकराचं आयुष्य पार उध्वस्त करतात ? त्याला खरंच आई वडील म्हणावे का हो ?  लेकरू अती भयानक मानसिक छळ वादांमुळे भयंकर आजारी पडलंय , सैरभैर झालंय , अगदी येडं होऊन फिरायला लागलंय ? मृत्यू च्या दारापर्यंत पोचलंय , संपूर्ण शुद्ध हरपलयं, अशावेळी...?? त्याला खंबीर मानसिक आधार द्यायचा सोडून , त्याला दवाखान्यात घेऊन जायचं सोडून, अशाही अवस्थेत त्याचा क्रूरपणे सामुहिक छळवाद करून,  त्याचे उभे आयुष्य च उध्वस्त करने... अशीही माणसे समाजात असतात...? हे आश्चर्य आहे... हे कपोल कल्पित नव्हे तर माझ्या डोळ्यासमोर घडलेली सत्य घटना होय... भक्त प्रल्हादाचा महा भयंकर क्रूर बाप , महा राक्षस हिरण्यकश्यपू खरंच बाप म्हणण्या...

दुरावा

 *दूर राहणे हितकारक*  आपल्या सत्याची व प्रेमाची जिथे कींमत शून्य असते, उलट तुमच्या विरुद्ध सतत षड्यंत्राच आणी बदनामीच पीकच सतत पिकवलं जातं आहे अशा ठिकाणी क्षणभरही थांबू नये उलट तिथले संबंध आयुष्य भरासाठी तोडून टाकलेले चांगले.कारण घुसमठीने जगण्यापेक्षा दूर राहून स्वाभीमानी आणी आनंदी जीवन जगणे केंव्हाही चांगले. जवळ राहून टिंगलीचा विषय होण्यापेक्षा , कायमचे दूर जावून , स्वाभिमान जपणे केंव्हाही चांगले.  *राम कृष्ण हरी*   *विनोदकुमार महाजन*

देह इथे अन् मन तिथे

 *देह इथं अन् मन ?*   *दुसरीकडं...??* ✍️ २८१४  *विनोदकुमार महाजन*  🤫🤫🤫🤫 देह इथं अन् मन मात्र दुसरीकडं... सगळ्यांच अगदी असंच असतं. आपण आपल्या कामात असतो अन् मन मात्र सगळीकडे सैरभैर फिरत असतं. अगदी गावभर सुद्धा भटकून येतं आपलं मन. ते सुध्दा एका झटक्यात. आपल्या मराठमोळ्या ग्रामीण कवियत्री बहिणाबाई चौधरी सुध्दा म्हणतात ना ? " मन वढाय वढाय..." काम करत करत आपण म्हणतो , " उद्या काय काशीला जायचा बेत आखायचा का ? " आणी मग मन एका झटक्यात काशीला पोचतं सुध्दा. काशी विश्वनाथाच दर्शन सुध्दा घेतलं मनाने. देह काशीला जेंव्हा जायचा असेल तेंव्हा जाईल. पण मन मात्र एका फटक्यात काशीची यात्रा करून आलं सुध्दा. अहो श्रीकृष्ण सुध्दा देहाने एक ठिकाणी असतो.पण मनाने मात्र ? सतत राधे जवळ. असं कोणतं दिव्य प्रेम आहे त्या राधेत...? ज्यामुळे प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्ण सुध्दा तिच्या साठी वेडा झाला. असो... तर आपलं मन भरकटायला नको. पुन्हा मन या विषयावर येऊ या. मन फार चंचल , मन फार विचित्र. मनावर अनेक म्हणी सुद्धा प्रचलित आहेत. " मन चिंती ते वैरी ना चिंती..." " मन मेरा लागा यार फकिरी...

जोडिदार

 *एक खरा जोडीदार* *हवाच...!!!* ✍️ २८१३ 🌹🩷🌹🩷 प्रत्येकाला नेहमी अगदी मनापासून वाटत असतं...की... आपल्याला एक खरा जोडीदार हवा... सुखदु:ख वाटून घेणारा, संकटात खंबीर आधार देणारा , सगळी सुखदुःख सांगायला प्रत्येकाला अगदी एक हक्काची जागा हवी असते. होय. प्रत्येकाला अगदी असंच वाटत असतं. नेहमी वाटत असतं. मग तो मित्र असो , नातेवाईक असो... पण स्वार्थी, बेगडी , वरपांगी जगात , भपकेबाजपणा आणी दिखाऊपणात अडकलेल्या दुनियेत असं एक तरी नातं शोधण्याचा आपण नेहमी प्रयत्न करतो. आणी ब-याच वेळा असं नातंच भेटत नाही , आणी आपलं मन अगदी नाराज होऊन जातं. दादा कोंडके सारखा शाहीर सुध्दा आपल्या एका गाण्यात आपलं दुःख हलके करतो आणी एक कुत्र्याला उद्देशून मराठी गाणे म्हणतो... " माझं माझं म्हणीत होतो , त्यांनीच मजला सोडलं , जन्मोजन्मीच नातं माझं गड्या तुझ्याशी जोडलं ! " काय भावपूर्ण शब्द रचना आहे ना मित्रांनो ? म्हणजे दादा कोंडके सारख्या महान कलाकाराला सुद्धा हे दुःख होतं तर ? दादा कोंडके एवढ्यावरच थांबत नाहीत तर ते पुढे म्हणतात , " चल रं वाघ्या रडू नको , पाया कुणाच्या पडू नको , आन्  दुनिया सारी जरी उलटली ...

कडू गोळी

 *कडू गोळी आणी कडू* *बोलणे ?* *हितकारक असते...??* ✍️ २८१२  *विनोदकुमार महाजन*  🤫🤫🤫🤫 कडू गोळी  कडू औषध नेहमीच हितकारक ठरते. भल्या भल्या आजारावर कडू औषधे रामबाण उपाय ठरतात आणी आजारही बरे करतात. आणी कडू बोलणे ? जर उद्देश साफ असेल , मन स्वच्छ असेल , अखंड कल्याणाची भावना असेल तर ? कडू बोलणेही हितकारक ठरते. आणी गोड बोलणारे ? केसाने गळा कापतात , असे म्हणतात. अलिकडे कडू बोलणे ही जणू एक फॅशनच झाली आहे.कुणीही उठतो आणी उणे दुणे काढून , द्वेषाने , कपटाने बोलतो , अशी बरीच उदाहरणे आज समाजात पहायला मिळतात. मग कडू बोलणे हितकारक कसे ? आई आपल्या लेकराला कधी कधी बदड बदड बदडते.पण तिच्या या बदडण्यात द्वेष नसतो तर माया असते.मायेची ऊब असते.ब-याच वेळा आई लेकराला कडू बोलते.आपल्या लेकराचे कल्याण व्हावे अशी तिची त्यामागची भावना असते. सत्पुरूष सुध्दा असेच असतात. कडू बोलतात ते समाज हितासाठी. पण स्वच्छ मनाच्या सत्पुरूषांना कोणी खलनायक ठरवून त्रास देत असेल तर तो काळाचा महिमा होय. वास्तविक अनेक संत महात्मे सुद्धा समाज सुधारणे साठी अनेक वेळा कठोर भूमिका घेतात. दुष्टांना सुधारण्यासाठी जसे कठोर का...

योग

 ब्रम्हांडीय शक्तिशी एकरूप होणे म्हणजेच योग..हेच जीवनाचे अंतिम साध्य होय. आणी हा योग साधला जातो तो सद्गुरू कृपेने... सद्गुरू आण्णा की जय  विनोदकुमार महाजन

समय

 मैं आपके लिये , आपके संपूर्ण कल्याण के लिये , समय देता हूं... अनेक लेख लिखकर... मगर आपके पास मेरे लिये समय ही नहीं है...खैर  विनोदकुमार महाजन

इच्छा

 *इच्छा तीथे मार्ग*  ✍️ २८११ पोटात भूक असेल तर  शिळी भाकरी अन् चटणी सुध्दा गोड लागते. पण पोटात भूकच नसेल तर पंच पक्वान्न ही नकोसे वाटतात. डोळ्यात झोप असेल तर शेतातल्या मातीवरही झोप लागते. पण डोळ्यात झोपच नसेल तर गाद्या गिरद्यावर तरी झोप कशी लागेल.? मनात इच्छा असेल तर अवघड कार्य सुध्दा सोपे होते. पण मनात इच्छाच नसेल तर सोपे कामही करायला जड जाते. मनात ओढ असेल तर ईश्वर सुध्दा भेटतो. पण मनात भावच नसेल तर ईश्वर तरी काय करणार ? इच्छा असेल तर नक्कीच मार्ग सापडतो. पण इच्छाच नसेल तर  मार्ग तरी कसा काय सापडेल ?  *विनोदकुमार महाजन*

जो भी चाहिए

 *मुझे जो चाहिए...??* ✍️ २८१०  *विनोदकुमार महाजन*  ✅✅✅✅ मुझे जो चाहिए वह...सबकुछ मैं हासिल करके ही रहूंगा... ऐसी मन में जीद्द , विश्वास , धैर्य ऐसा रखिए की , जीवन में मुझे , आपको ,हम सभी को जो भी चाहिए ?  वह सबकुछ मैं हासिल करके ही रहता हूं...  *जी हाँ...!*  क्योंकी.... मेरा जन्म ही केवल जीतने के लिये ही हुवा है.... अथक प्रयास तुम्हे जो चाहिए वह सबकुछ देने के लिये जरूर कार्य करते है...  *तो हमें क्या चाहिए...?* हमें चाहिए हिंदुराष्ट्र ... हमें चाहिए अखंड भारत...  हमें चाहिए विश्व गुरू भारत ... हमें चाहिए सत्य सनातन धर्म की अंतिम वैश्विक जीत...  *और...?*  हमारे मकसद में हम जीतकर ही रहेंगे... यह हमारा देश देवीदेवताओं का देश है... जो भी कुछ चाहिए वह सबकुछ प्रसन्न होकर देने वाले... देवीदेवताओं का देश है... भगीरथ प्रयास से साक्षात गंगा को भी धरती पर अवतरीत करने वाले... भगीरथ राजा का यह देश है...  *असंभव को भी संभव में* *बदलने की* *हमारी मानसिकता* *है...*   *सदीयों से...*  जी... तो ऐसे महान देश में ? हमें असंभव ऐसा क्या है....

बिना माँगे

 बिना माॅंगे ही सबकुछ मिलने लगता है तो समझ लेना की अनेक सिध्दीयाॅं तुम्हे प्राप्त हो गई है और माॅंगकर भी अथवा अनेक अथक प्रयास करने पर भी कुछ भी नहीं मिलता है तो समझ लेना की पिछले जन्म का तुम्हारा और कर्जा बाकी है...! जय हरी विठ्ठल...!! विनोदकुमार महाजन

देव बाजारचा भाजीपाला नाही रं

 *मनी नाही भाव ???*  ✍️ २८०८ एखाद्या जागेतून *देव* *निघून गेला की तो* कायमचाच निघून जातो व तेथील स्थान महात्म्य कायमसाठी संपून जाते. कारण ? जागोजागी ह्रदयातली *माया* आटली आणी फक्त धनाची *माया* शिल्लक राहिली. ( देवासारखी माणंसही अशीच असतात ? ) पण पशुपक्षात ही ह्रदयातली *माया* अजूनही शिल्लक राहिली. म्हणूनच साधू संत , देव गिरी कंदरी राहतो , पशुपक्षाशीं बोलतो...आणी मनुष्य वस्ती पासून दूर निघून जातो. हिमालयात निर्जन ठिकाणी म्हणूनच महासिध्दयोगी निरंतर वास्तव्य करतात. तिथेच खरे देवाचे ही सानिध्य असते.  *गिरनारी राहतो माझा* भगवंत.... मनुष्य वस्ती पासून दूर...  *अगदी एकटा....*  म्हणूनच *खरे भक्त*? सोडून ? देव माणसाकडे कधी जात नाही तर त्याला शोधायला माणसेच गिरनारी जातात.  *पण ? तीथे* ही तो किती जणांना भेटतो ?  *देव दिसत नाही पण* *जाणवतो मात्र* *नक्की.*   *देव भावाचा भुकेला...**  म्हणूनच *सखा श्रीकृष्ण* *फक्त राधेकडे* राहतो...   *म्हणूनच प्रेम*  भगवंतावर करावं माणसांवर नाही... कारण ? मनुष्याकडे ? *धोका* आहे ...भगवंताकडे ?  *आईचं...

आत्मचिंतन

 *आत्मचिंतन*  हजारो मनुष्य रूपी विषारी सापांच्या जालिम कलियुगी गराड्यात राहूनही तुम्ही छान सुखी समाधानी आनंदी रहात असाल , आनंदी जीवन जगत असाल, तर तुम्ही नक्कीच काळावर विजय मिळवून स्थितप्रज्ञ झालेला आहात आणी तुमच्या वर संपूर्ण ईश्वरी कृपेचे वरदान प्राप्त झाले आहे असे समजावे. आणी जर तुम्ही अशा वातावरणात सतत बेचैन , अस्वस्थ आणी अस्थिर रहात असाल तर तुम्हाला आणखी बराच आध्यात्मिक प्रवास करावयाचा बाकी आहे , असे समजावे. म्हणूनच संपूर्ण आंतरीक शांतीसाठी अंतर्मुख होऊन आत्मचिंतन करण्याची व ईश्वरी शक्तिशी एकरूप होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी *सो अहम्* ध्यान तुम्हाला नक्कीच या यशस्वी व अंतिम पायरीपर्यंत घेऊन जाण्यासाठी उपयोगी ठरेल. ( एखाद्या सिध्द पुरूषाने जर तुमच्या डोक्यावर वरदहस्त ठेवला तर अशी स्थितप्रज्ञता तर मिळेलच मिळेल, शिवाय आयुष्यात जे कांही हवे ते सगळेच प्राप्त होईल. पण अशा सिद्ध पुररूषांची भेट होणे पण भाग्यामध्ये असावे लागते.व गुप्त रूपाने समाजात राहणारे सिध्द पुरूष पण आपणास ओळखता आले पाहिजेत.... कर्म झोपलेले असेल तर देव तरी काय करणार ? तुझे आहे तुजपाशी परी जागा चुकलाशी...) ...

ईश्वरी सिध्दांत

 *ईश्वरी सिध्दांत...*  १ ) जब ईश्वर उसकी योजना के अनुसार किसी पवित्र आत्मा को धरती पर भेजता है तो प्रेम प्राप्त करने के लिये अथवा प्रेम बाॅंटने के लिये नहीं बल्की क्रूरता से अधर्म को सदा के लिये मसलने के लिये ही धरती पर भेजता है ! ईश्वर की कभी कभी ऐसी भी योजना होती है जो हमारे जैसे साधारण मनुष्य के समझने के बाहर होती है ! उदाहरण : अर्जुन... जय श्रीकृष्ण !! २ ) एक अंत से ही एक नया आरंभ होता है...,  " समस्त धर्मों का अंत भी यथार्थ सनातन धर्म में ही पुर्नस्थापित करेगा !!! " ३ ) जब देवीदेवता किसी पर निरंतर प्रेम करते रहते है मगर मनुष्य प्राणी उसे सदैव तडपाते रहते है तो समझ लेना वह कोई साधारण आत्मा नहीं है ! उदाहरण : अनेक संत महंत ! ४ ) जब कोई निरपेक्ष भाव से निरंतर ईश्वरीय कार्य करता रहता है और उसे अपने ही निरंतर नरकयातनाएं देते रहते है तब समझ लेना की निश्चित ही वह महापुरुष ही है ! उदाहरण : अनेक सिध्द पुरूष ! ५ ) जब सैतानी खेल और अधर्मी जहरीले साॅंपों के खेल समाप्त होने का समय आता है और ईश्वरी नवसृजन का समय शुरू होता है तब.. धरती पर भयंकर उथल पूथल आरंभ हो जाती है ! ६ ) जब कोई...

सनातन

 एक अंत से ही एक नया आरंभ होता है...,  " समस्त धर्मों का अंत भी यथार्थ सनातन धर्म में ही पुर्नस्थापित होगा !!! " विनोदकुमार महाजन

सुख म्हणजे नक्की काय असतं...??

 *तुमच्या साठी वेगळं*    *"पॅकेज " असेल ??* ✍️ २८०४  *विनोदकुमार महाजन* 💰💰💰💰   *पॅकेज...* तरतुदींच पॅकेज  आर्थिक लाभाच पॅकेज  भविष्यकालीन आनंदाचं पॅकेज  तुमच्या कुवतीनुसार , शिक्षणानुसार , तुमच्या निर्णयानुसार , मिळालेल आर्थिक वरदानाच पॅकेज...  *होय पॅकेज...* आर्थिक लाभ हानीच पॅकेज... घबाड...धनाच घबाड  आर्थिक लाभाच घबाड  प्रत्येकाच्या नशीबानुसार , कर्म गती नुसार  मिळालेल सुखदुःखाच पॅकेज... तसं पाहिलं तर आजचं जीवन सगळं पॅकेज वरच चालतं  आर्थिक लाभाच पॅकेज  आर्थिक विकास... तुमच काय माझं काय  अगदी सगळ्यांच्या आयुष्याच्या सुखदुःखाचं गणित या पॅकेज वरच चालतं. जेवढ पॅकेज मोठं तेवढं सुख सुध्दा मोठं अशी साधारण सामाजिक कल्पना असते. दहा लाखाच पॅकेज , पन्नास लाखाच पॅकेज , दोन कोटीच पॅकेज... असं वेगवेगळं आर्थिक पॅकेज... पण ज्याला पॅकेज आहे त्याच ठीक आहे हो... भलमोठ्ठ आर्थिक लाभाच पॅकेज... तशी दुनिया आणी दुनियादारी सरासरी या पॅकेज वरच चालते. पण ज्याला पॅकेज नाही तो ? शून्य ?? म्हणजे ?  एखाद्याचं हातावरच पोट आहे , ...

दुर्जनों से छूटकारा

 *दुर्जनं प्रथमं वंन्दे...* ✍️ २८०३  *विनोदकुमार महाजन*  🙏🙏🙏🙏 नफरत करनेवालों के सिने में प्यार भर दूं... मैं वो परवाना हूं पत्थर को मोम कर दूं... यह एक पुराना किशोर कुमार का गाना है...जो अमिताभ बच्चन पर शूट किया हुवा है...! मतलब ? नफरत करनेवालों के भी सिने में प्यार भरनेवाला...? क्या यह संभव है या होगा ...? और एक संस्कृत वाक्य भी है... दुर्जनं प्रथमं वंन्दे...! उपर के दो विरूद्ध विचार एक करके उसपर आज के लेख में विवेचन करते है !  *भगवान श्रीकृष्ण...*  विष्णू का आठवा अवतार  प्रेम को सर्वोच्च स्थान देनेवाला महान देवता  योगेश्वर... योगीयों का योगी सभी कलाओं में पारंगत  कुटिल राजनितीज्ञ... फिर भी जन्म से लेकर अवतार समाप्ती तक कठोर संघर्ष... भयंकर दुखदर्द झेलकर भी... स्थितप्रज्ञ... सुदर्शन चक्र धारी... अजेय... देहरुप धारण करके जब धरती पर अवतारी हुवा... तब...? क्या हुवा...? दुर्योधन ? दुष्ट षड्यंत्रकारी दुर्योधन ?? हाहाकार मचाने वाला दुर्योधन...? सर्वश्रेष्ठ श्रीकृष्ण को भी ललकारता था... क्यों...??? क्योंकी दुष्ट था... फिर भी श्रीकृष्ण ने  कृष्ण...

इस्राएल

 *इस्त्रायल इतना* *आक्रामक क्यों और कैसे* *हो गया....???* ✍️ २८०२  *विनोदकुमार महाजन*  🤺🤺🤺🤺🤺 यहुदी... एक जबरदस्त बुध्दीवादी तथा सर्वोच्च रणनीती बनाकर अपने अस्तित्व को विश्व पटल पर , यशस्वीतासे पुनर्स्थापित करने वाला एक लढवय्या समाज. संपूर्ण विश्व में कम आबादी तथा इस्रायल जैसा कम क्षेत्रफल वाला एक जबरदस्त शक्तिशाली झंझावाती समाज और देश. अपने अस्तित्व की लडाई यशस्वीता से लडनेवाला संपन्न सुखी समाज. जैसे हिन्दुओं पर अनेक सदियों से उसके नामोनिशाण मिटाने के तथा उसका अस्तित्व समाप्त करने के लगातार अनेक भयावह प्रयास किए गये ठीक वैसे ही यहुदियों पर भी अनेक सदियों से ऐसे भयावह प्रयास लगातार किए गये ! फिर भी आज हिंदू और यहुदी अपना अस्तित्व तथा अपनी संस्कृती लगातार आगे बढाने के लिये अथक प्रयास करते आ रहे है ! दोनों समाज ने अनेक स्थित्यंतरे देखी अनेक परिवर्तन देखे और समय के अनुसार खुद को बदलकर अपने संस्कृती को आगे बढाने की कोशिश की गई ! जिसका अस्तित्व ही बारबार खतरे में पड जाता है उसे अपना अस्तित्व कायम बनाये रखने के लिये हमेशा आक्रामक रहना ही पडता है ! हिंदू धर्म में ऐसी आक्रामक...

हमारा देश सुरक्षीत है

 *क्या मोदिजी के हाथ में* *हमारा देश सुरक्षीत* *रहेगा....??*✍️ २८०१  *विनोदकुमार महाजन*  🔥🔥🔥🔥🔥 मैं लगभग पंद्रह सालों से भी जादा समय से मेरे अनेक लेखों में आज के भयावह जागतिक स्फोटक स्थिती का लगातार जीक्र करता आया हूं ! जो आज की भयंकर जागतिक विस्फोट की स्थिती दर्शाती थी ! मैं हमेशा मेरे अनेक लेखों में यह लिखता आया हूं की , आसुरीक , राक्षसी , हाहाकारी और उन्मादी शक्तियों के विनाश का और संपूर्ण संहार का समय नजदिक है ! और सृष्टी निर्माता ईश्वरी इच्छा के अनुसार ही... " ब्रम्हांडिय शुध्दी प्रक्रिया " शुरू होगी... आज यह मेरा कहना भी सच साबित होता जा रहा है ! इतना ही नहीं तो मैं आगे यह भी लिखता आया था की... " गौमाताओं का आक्रंदन और उसके श्राप से संपूर्ण पृथ्वी पर हाहाकार मचेगा ! " यह भी मेरा कहना आज सत्य साबित होता जा रहा है ! इतना ही नहीं सृष्टी संतुलन तथा पशुपक्षीयों की तथा निष्पाप जीवों की रक्षा के लिये अदृश्य ईश्वरीय शक्तियों द्वारा संपूर्ण राक्षसी वृत्तियों का और शक्तियों का संहार हो जायेगा ! और इसके बाद सत्य का तथा ईश्वर निर्मित सत्य सनातन धर्म का राज्य संपूर्ण ध...

दु:खाचा साथी

 *संकटात एकमेकांना* *आधार द्या....* ✍️ २८००  *विनोदकुमार महाजन* @@@@+++ प्रत्येक मनुष्याला त्याच्या आयुष्यात कांहीं ना कांहीं संकटे , दुःख असतेच असते. अशावेळी त्या व्यक्तीला खंबीर मानसिक आधार देणारे , संकटात कोणी तरी खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे , संकटात धावून येणारे कोणीतरी जीवाभावाचे असावे असे वाटते. आणी ते स्वाभाविक पण आहे. सुखदुःखात एकमेकांना समजावून घेणारे , आपले दुःख हलके करणारे कोणीतरी असावे असे प्रत्येकाला वाटत असते. दु:ख , संकटे एकट्याने भोगण्यापेक्षा त्यात कोणीतरी भागीदार असावा असे वाटणे साहजिकच आहे.त्यामुळे दु:खाची तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते. पण अशा बिकट प्रसंगी जीवाभावाचा खरा मैतर , सखा , जीवलग दोस्त मिळणे खरेच कठीण असते का .? सुकाळ सोबती दुनिया म्हणतात ते उगीचच का ? ज्याच्यापाशी आपण आपले सगळे दुःख हलके करू आणी प्रसंगी त्याच्या खांद्यावर डोके ठेवून अगदी मनमोकळे अन् ढसाढसा रडू सुध्दा , असे एखादे तरी नाते असावे असे आपणास नेहमीच वाटत असते. आई आणी वडील सोडले तर या जगात खरे जीवाभावाचे खरेच कोणी सापडू शकेल का हो ? आणी ज्याला लहानपणापासून आई वडीलांचे छत्रच नाही , ज्यांना ...

समजुतदारपणा

 *समजुतदारपणा...* ✍️ २७९९  _विनोदकुमार महाजन_ 👍🌹👍🌹👍  समजुतदारपणा... जीवनातील यशाचे एक अजब शस्त्र. साधारणतः तरूण वयामध्ये तापटपणा व आक्रस्ताळेपणा जास्त प्रमाणात असतो. प्रत्येकाने आपले ऐकलेच पाहिजे अशी मनाची धारणा असते. पण जसजसे वय वाढत जाते तसतसे मनुष्य जागोजागी तडजोडी करत जातो आणी या तडजोडीतुनच समजुतदारपणाचा जन्म होतो. सहनशीलता , सोशीकता म्हणजेच समजुतदारपणा. पण अती समजुतदारपणा पण जीवनात ब-याच वेळा मारक ठरतो आणी प्रसंगावधान राखुन दाखवलेला समजुतदारपणा नेहमीच तारक ठरतो. समजुतदारपणा मुळे जीवनातील अनेक प्रश्न मार्गी लागतात तर ब-याच वेळा सहनशीलतेच्या अतीरेकामुळे अनेक गंभीर प्रश्न देखील निर्माण होऊ शकतात. म्हणजेच जीवनात नेहमीच समजुतदारपणाचा गुरूत्वमध्य काढून मार्गक्रमण करणे हीतकारक ठरते. समजा  आपण एखाद्यावर खूप प्रेम करतो पण त्याला , आपण ज्याच्यावर निरपेक्ष खरे निस्वार्थी प्रेम करतो याची त्याला त्याची शून्य कींमत वाटते... अशावेळी आपण त्याच्याशी इर्षा न करता अथवा समजावुन न सांगता अथवा हुज्जत न घालता मौनपणे , समजुतदारपणाने मनाचा मोठेपणा दाखवून तडजोड करतो व समजुतदारपणाने ...

मतलब की दुनिया

 मतलब की दुनिया में तुम्हारे सच्चाई और अच्छाई की कीमत शून्य होगी ! उल्टा यही दुनिया तुम्हे बारबार पीडा , नरकयातना ही देगी! मगर ईश्वर के दरबार में तुम अनमोल ही होगे ! अनेक महापुरूषों का उदाहरण !! विनोदकुमार महाजन

घर की अशांति

 *घरेलु विवाद और मन* *की अशांती...??* ✍️ २७९८  *विनोदकुमार महाजन*  ------------------------ लगभग हर घर में आज के भयंकर भागदौड के समय में प्रसन्नता गायब होती जा रही है और मन की बेचैनी अशांतता दिन बदिन बढती जा रही है ! आईये आज इसकी कारण मिमांसा करते है ! क्या आज लगभग ऐसा ही होता जा रहा है ? घरेलु विवाद आज अनेक नयी समस्याएं उत्पन्न करता जा रहा है ! क्या हो गया है मनुष्य प्राणी को ? हर घर में सामंजस्य खतम होता जा रहा है , और विनाशकारी अहंकार हर जगह पर निर्माण होता जा रहा है ! इसिलिए रिश्तेनातों में भी दूरीयां बनती दिखाई दे रही है ! एक दूसरे के प्रती उच्च कोटी का प्रेम , स्नेह , समर्पण भाव , आत्मियता समाप्त होती जा रही है ! इसकी जगह क्रोध, अहंकार बढता जा रहा है ! रिश्तों की मिठास खतम होती जा रही है और खटास बढती जा रही है ! एक दूसरे के प्रती प्रेम की जगह भयंकर कडवाहट बढती जा रही है ! सच्चे मन से प्रेम करनेवालों की कीमत नगन्य ही नहीं बल्की शून्य होती जा रही है ! इसी कारण रिश्तेनातों में दूरीयां भी बढती जा रही है ! कोई किसीके मन का विचार करने को ही तैय्यार नहीं है ! विभक्त कुटुंब...

मेरे कृष्णा

 *मुझे तो मेरा कृष्णा* *चाहिए*  ना भूक लगती है ना प्यास लगती है  कृष्णा तेरी याद में सारी जींदगी गुजरती है यही है प्रेम... दिव्य प्रेम.. स्वर्गीय शुध्द प्रेम... जन्म जन्मानंतर तक का.. यही प्रेम हर एक प्राणीयों में चाहिए  यही ईश्वरीय प्रेम मेरे प्राणप्रिय सद्गुरू आण्णा ने सिखाया... और स्वयं दिखाया... ना धन चाहिए ना वैभव चाहिए  ना यश चाहिए ना किर्ती चाहिए  ना मान चाहिए ना संन्मान चाहिए  कृष्णा मुझे तो बस तू ही तू चाहिए  मेरे सद्गुरू आण्णा चाहिए  एक तरफ जहर के प्याले हैं और दूसरी तरफ अमृत के कूंभ  मगर मेरे कृष्णा के लिये  मेरे आण्णा के लिये  मुझे अमृत कूंभ नहीं मिलेंगे तो भी चलेगा  जहर के प्याले हजम करने पडेंगे तो भी चलेगा  मगर मुझे मेरा कृष्णा चाहिए  मेरे आण्णा मुझे चाहिए  मेरे कृष्णा के बीना  मेरे आण्णा के बीना  मेरा जीवन अधूरा है  जनम जनम तक मुझे मेरा कृष्णा चाहिए  मेरे आण्णा चाहिए  मेरे आण्णा ने तो मुझे  *राधाकृष्ण* के दिव्य दर्शन दिए ... दिव्य दर्शन... दिव्य अनुभूती... जनम जनम...

ब्रम्हतत्व

 माझ्या आण्णांच्या कृपेने आज मी अती भयावह जीवनावर विजय मिळवला आहे आणी अशक्य ते शक्य करून दाखवले आहे व मला जे हवे ते सगळेच मिळवले आहे. ( अक्षय ब्रम्हतत्व ) विनोदकुमार महाजन

सुष्ट

 दुष्टों की संगत मतलब ? जान को खतरा...! सज्जनों की संगत मतलब ?? जीवन है प्यारा...!! विनोदकुमार महाजन

ठंडा दिमाग

 *सभी समस्याओं का एक* *ही इलाज ? ठंडा* *दिमाग ??* ✍️ २७९६  *विनोदकुमार महाजन*  ✅✅✅✅✅ ठंडा दिमाग  कूल माईंड... संपूर्ण समस्याओं का एक ही रामबाण इलाज... समस्या चाहे कितनी भी भयंकर हो...मुसिबत चाहे कितनी भी बडी हो...? बस्स्... दिमाग ठंडा रखिए और ठंडे दिमाग से समस्या का समाधान ढूंडिये... समाधान जरूर मिलेगा.. ठंडे दिमाग से लिये गये सभी निर्णय यशस्वीता की ओर ले जाते है  निश्चित ही ... और जब हम इसीमें माहिर हो जाते है तो ? समझो जीवन की लडाई हम जीत गये... आर्थिक समस्याओं के कारण... चिडचिडेपण होता है , शत्रू पीडा के कारण भी ऐसा होता है , बिमारीयों में भी ऐसा चिडचिडेपण होता है... जरूर होता है...जितनी समस्या गंभीर उतना दिमाग काम करना बंद होता है... मगर ...? चिडचिडेपण से जीवन की लडाई में अनेक प्रकार की बाधाएं उत्पन्न हो जाती है...शायद हार भी होती है और ? हितशत्रूओं का बल भी बढता है... दिशाहीन जीवन...? किस काम का ?? मगर...? समस्या चाहे कितनी भी भयंकर हो.. ठंडा दिमाग और मौन रहने से ? सभी समस्याओं का हल मिलता ही है और ? इससे कितना भी भयंकर ताकतवर हितशत्रू भी हतबल होकर घुटने के...