Posts

Showing posts from 2025

राजहंस

 राजहंस पक्षासारखंआपण सगळ्यातलं चांगुलपण टिपून घ्यावं.ज्याच्यात एक टक्काही चांगुलपण नाही त्याचा विषय आयुष्यभरासाठी सोडून द्यावा. विनोदकुमार महाजन

खरं प्रेम

 *खरं प्रेम!!*  आपण जगावर ९९ टक्के जरी खरं, पवित्र, शुध्द, निरपेक्ष प्रेम केलं आणि चुकून तुमच्या हातून एक टक्का जरी चूक झाली तरी ही दुनियादारी तुमच्या ९९ टक्के प्रेमाची , चांगुलपणाची कींमत , कदर करणार तर नाहीच तर तुमच्या हातून अनभिज्ञ पुणे , चूकून झालेल्या एक टक्के चुकीची आयुष्य भरासाठी शिक्षा तुम्हाला देत राहील.व त्या अनभिज्ञ चुकीचीच आजीवन भांडवल करून तुम्हाला छळत राहील. याचचं नाव दुनियादारी आहे मित्रांनो ,अतएव सावधान ! पण एवढं झालं तरी अशाही परीस्थिती मध्ये आई ही खरं प्रेमचं देत राहील. म्हणूनच प्रत्येकाला संकट काळात धीर देण्यासाठी आई हवी असते. आई.माॅं. आईचं मातृत्व , प्रेम. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी !! हरी ॐ तत् सत्  *विनोदकुमार महाजन*

उत्तर

 *सभी समस्याओं का एक* *ही उत्तर : - समय* *की प्रतिक्षा !!* ✍️ २७४०  *विनोदकुमार महाजन*  👍👍👍👍👍 समस्या... हुश्श... परेशानीयों का सामना ! हमारे जीवन में कभी कभी एकसाथ अनेक समस्याएं मंडराने लगती है ! और हम हतबल , विवश होकर , सभी समस्याओं को हल करने का जी जान से प्रयास करते है ! और अनेक बार परेशानियों के कारण हक्केबक्के से रहते है ! समस्याओं का कोई उत्तर नहीं मिलता है तो और परेशानी ! मानो चारों ओर परेशानियों का पहाड टूट पडा हो ! ऐसे समय में मन भी विचलित और अस्थिर रहता है ! ऐसे समय में शांत और स्थिर होकर , यथोचित तथा अनुकूल समय आने का इंतजार करने से ही मन का बोझ हल्का होता है ! और सभी समस्याओं का लगभग यही एकमात्र तथा अंतिम उत्तर होता है !  *समय का इंतजार !* समस्या चाहे कितनी भी भयंकर हो , मौन और शांती से , शांत मन से , उसपर विजय प्राप्त की जा सकती है ! भागदौड , आर्थिक परेशानीयां , बिमारीयां , घरेलू वादविवाद , अकेलेपन जैसी अनेक समस्याएं एक साथ आती है तो क्या करना होगा ? मस्त होकर , शांत मन से , एकांत में जाकर अथवा निर्जन स्थान पर जाकर मस्त भजन गाना चाहिए ! या फिर मस्त ...

खरा साधू

 *खरा साधू कसा* *ओळखावा ❓* ✍️ २७३९ ✅✅✅✅✅ उच्च कोटीचे वैराग्य हेच खरे साधूचे लक्षण होय. कसल्याही मोहपाशात न अडकता स्थितप्रज्ञ पणे समाजहितासाठी उभे आयुष्य निरपेक्ष पणे वेचणे हीच खरी साधूची खूण. पण अलिकडे झालंय कसं की , अवडंबर , ढोंगीपणा , भोंदूगिरी एवढी प्रचंड प्रमाणात वाढली आहे की , खरा साधू कसा ओळखावा ❓असा प्रश्न पडतो. शुद्ध अध्यात्म हरपून अध्यात्माच बहुतांशी प्रमाणात बाजारीकरण झालेलं आपणास जागोजागी पहायला मिळते आहे. मग अशावेळी खरा साधू ओळखायचा कसा ? ख-या साधुची अनेक लक्षणे असतात. जाहिरात बाजी न करता कार्याची गुप्तता राखून अव्याहतपणे समाजहितासाठी कर्तव्य करत , अखंडपणे निरपेक्ष भावनेने ईश्वरी सेवेत रत , समाजहीत दक्ष , मौन व एकांत प्रीय राहणे , कधीच कुणाकडूनही धनाची अपेक्षा न ठेवणे , फुटक्या तुटक्या झोपडीत व भाजीभाकरीतही सदैव समाधानी व आनंदी राहणे , शक्यतो मनुष्य वस्ती पासून दूर राहणे , एका ठिकाणी स्थिर न राहता , समाज हितासाठी देशाटन करणे , भटकंती करणे असे बरेच प्रकार साधूच्या जीवनात येतात. तसे पाहता साधूचेही अनेक प्रकार आहेत. हठ योगी , अघोर साधू , अवघड साधू , नागा साधू , नाथपंथी असे...

श्रीमंती चे प्रदर्शन

 *श्रीमंतीचे प्रदर्शन* *कशासाठी ❓* ✍️ २७३८ 💰💰💰💰💰  *श्रीमंती...*  एक आनंददायी , स्वाभीमानी जीवन प्रणालीसाठी एक दैवीय वरदान आहे ! पण श्रीमंती सहजसाध्य नाही आणी भल्याभल्यांना श्रीमंतीचा मोह असतोच असतो ! पण ख-या श्रीमंतीसाठी माता महालक्ष्मीचे वरदान असणे अती आवश्यक असते ! माता महालक्ष्मीचे वरदान हीच खरी श्रीमंती ! आणि ही श्रीमंतीच खरी आनंददायी असते ! जीथे सुख शांती समाधान आनंद परोपकार असतो , जीथे पुण्यवंत व्यक्तींचा मानसन्मान व आदरभाव असतो तीच खरी श्रीमंती ! धन वैभव ऐश्वर्य सर्व सुखे म्हणजे श्रीमंती ! आणि मनाची श्रीमंती ही पण खरी श्रीमंतीच असते ! धनाने मोठा आणि मनाने भीकारी असेल तर अशी श्रीमंती काय कामाची ? ख-या श्रीमंती मध्ये समाधान असते तर दिखाव्याच्या श्रीमंती मध्ये अशांती , वखवख असते ! सनातन हिंदू धर्मामध्ये श्रीमंत होण्यासाठी व माता महालक्ष्मीच्या कृपेसाठी अनेक उपाय , वृतवैकल्ये , मंत्र सांगितले आहेत ! श्रीमंती म्हणजेच खरे धन , याची प्रत्येक ठिकाणी अत्यावश्यकता असतेच असते ! धना अभावी जीवन दु:खदायक व कष्टदायक असते ! धनवान व्यक्तिला मानसन्मान मिळतो तर धन नसणाराला मानसि...

गोरक्षनाथ

 मनुष्य रूपी भयंकर जहरीले साॅंपों का फूत्कार और जहर हजम करने की और उसे उस साॅंपों की तरफ पलटाने की संपूर्ण शक्ती सिध्द पुरूषों में होती है ! जय गुरू गोरक्षनाथ  विनोदकुमार महाजन

दैवी शक्ती

 जो जो एखाद्याच्या दैवी शक्तिला सहायता करतो  ईश्वर ही त्याला सहायता करतो. जो जो एखाद्याच्या दैवी शक्तिला छेद देतो त्याच्या आयुष्यात ही सगळचं भयानक घडतं.अनुभव घेऊन पहावा . जय हरी विट्ठल . विनोदकुमार महाजन

मेरा भगवान

 जीस भगवान ने मेरे जीवन में मेरे लिये अनेक चमत्कार दिखाये है वह मेरा भगवान आगे भी जरूर चमत्कार दिखायेगा ! मन में है विश्वास ! क्योंकी मेरा भगवान मुझे कभी भी नाराज नहीं करता है ! 🙏🙏 विनोदकुमार महाजन

समस्या

 जीवनात समस्या कितीही महाभयंकर असो,हार कधिही मानू नका, हिमतीने लढत रहा व अंतिम यशापर्यंत पोचण्यासाठी सतत चिवटपणे झूंजत रहा. हर हर महादेव ! विनोदकुमार महाजन

तडजोड

 एखाद्याच्या घरात गुप्त रूपाने एखादा महापुरुष ही रहात असतो.पण त्याची किंमत न ठेवल्यामुळे त्या घराची वाताहत होते.तर एखाद्याच्या घरात गुप्त रूपाने सापासारखी व्यक्ती ही रहात असते.त्याच्या वास्तव्याने सारे घरदार नेहमी अशांत राहते.तर एखाद्याच्या घरात गुप्त रूपाने एखादी पिशाचासारखी व्यक्ती रहात असते.त्याच्या वास्तव्याने घर नेहमीच असामाधानी रहात असते. आणि अंतिम सत्य ? स्वभावाला औषध नसते. आयुष्यभरासाठी ची तडतोड हाच एकमेव व अंतिम उपाय असतो. बम बम भोले ! विनोदकुमार महाजन

कुणाच कुणावाचून

 जगात कुणाचं कुणावाचून अडत नाही , माणूस मेला तरी कुणाचं कांहींच नडत नाही, लहानपणी आई मेलेल्या लेकराचंही कुणावाचून अडत नाही... स्वतः ईश्वरचं कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन त्याचा सांभाळ करतो. विनोदकुमार महाजन

मतलब

 साॅंपों से प्रेम मतलब ❓ आत्मघात...⁉️ दुर्जनोंसे प्रेम मतलब ❓ आत्मघात...⁉️ कां...डोसे प्रेममतल❓ आत्मघात...⁉️ त्रिवार सावधान , होशीयार...✍️ विनोदकुमार महाजन

जींकायचं

 जींकायचं म्हटलं की  दु:ख भोगावं लागतचं  राम जींकला पण खूप दुःख भोगलं रामानं  कृष्णही जींकला पण अवतार कार्य समाप्ती पर्यंत खूप भोगलं. जय जय रामकृष्ण हरी  विनोदकुमार महाजन

अदृश्य जगत

 *क्या तंत्र से जीवन* *बरबाद हो सकता है ??* ✍️ २७३४ 🏴‍☠️🏴‍☠️🕉️🕉️🚩 तंत्र मार्ग...एक जबरदस्त शक्तिशाली अदृश्य शक्तियों का अदृश्य जगत...! क्या सचमुच में ऐसी तांत्रिक शक्तिमान और अदृश्य क्रियाएं होती है ? जी हाँ ! जैसे ? हमारा आत्मा अदृश्य है , हमारी श्वास भी अदृश्य है , इसी प्रकार से ब्रम्ह शक्तियां भी अदृश्य है , जिसे निराकार ब्रम्ह भी कहते है ! क्या तांत्रिक क्रियांओं द्वारा मनुष्य जीवन में असंभव को संभव में बदला जा सकता है ? जी हाँ ! क्या तंत्र मार्ग वास्तव में होता है ? जी हाँ ! स्मशान विद्या यह एक तंत्र मार्ग की महत्वपूर्ण शाखा है ! मंत्र शक्तियों द्वारा भूत , पिशाच्च , प्रेतों को वशीभूत करके , अनेक प्रकार के अच्छे बूरे कार्य किए जाते है ! क्या मैंने खुद कभी भूत देखे है ? जी हाँ ! और मैंने ईश्वर भी देखा है ! तो यह अदृश्य शक्ती होकर भी दृश्य में कैसे दिखाई देती है ? कुछ समय के लिये पंचमहाभूतों का आधार लेकर अनेक चित्र विचित्र प्रकार के आकार धारण करना ! क्या किसीका जीवन तांत्रिक क्रियांओं द्वारा बरबाद किया जा सकता है ? जी हाँ ! अदृश्य शक्तियों द्वारा किए गये अदृश्य कार्य इसका प...

निराधार

 *निराधार सेवा संस्थान*  ( सेवाभावी संस्थान ) ✍️ २७३३ 💔💔💔❤️🌹 वास्तव में दुनिया में लगभग सभी मनुष्य प्राणी साधारणतः सुख कम और दुख जादा भोगता है ! कोई आर्थिक परेशानियों से तंग है तो कोई बिमार है ,  तो कोई अनाथ - निराधार है ! केवल ईश्वर का ही सहारा ! तो किसीका प्रेम असफल रहता है या फिर एकतर्फा प्रेम में कोई फॅंस जाता है तो भी ऐसे व्यक्ती आजीवन दुखी ही रहते है ! दुख के अनेक कारण होते है ! सुखदुख बाॅंटने के लिये भी कोई स्थान नहीं है तो ?  और भी जादा दुख ! करें तो क्या करें ? ऐसी स्थिती में व्यक्ती समाज में , रिश्तेनातों में अकेला पड जाता है ! रोने के लिये भी कोई जगह नहीं होती है... तब वहीं व्यक्ती अंदर से संपूर्ण रूप से टूट जाता है , हताश , निराश होकर , अकेले जीवन जीने की लगातार कोशिश करता रहता है ! जिसपर पवित्र प्रेम किया , वहीं अगर घात करते है तो और मुसिबतों का दौर आरंभ हो जाता है ! किसी को पती ने छोड दिया है तो किसी को पत्नी ने छोड दिया है ! किसी को माँ का साया है मगर बाप नहीं , बाप है तो माँ नहीं , ऐसी स्थिती में संबंधित व्यक्ती मानसिक आधार होने के कारण , जीवन की ...

पैसा वाटणारा

 *पैसा वाटणारा कंगाल ?*  ✍️ २७३२ 💰💰💰💰💰 दोन्ही हातांनी पैसे वाटणारावर , दुस-याच्या दु:खात धावून जाणारावर ,जेंव्हा दुसऱ्या कडे पैसे मागण्याची वेळ येते, आणि त्याला कोणीच पैसे देत नाही, मदत ही करत नाही , उलट त्याला टाळतात,त्यावेळी त्याची अवस्था काय होत असेल ? शरद ? भाऊ  ❓ पण याही परिस्थितीवर विजय मिळवून जो पुन्हा जिद्दीने लढून, परिस्थिती वर मात करून , अब्जाधीश होतो तोच खरा विजेता ?❓ पण अशी उदाहरणे लाखात एक असतात. मग असा अब्जाधीश झालेला व्यक्ती पुन्हा तो खरेच दोन्ही हाताने पैसा वाटेल का ?  *अनुत्तरित यक्षप्रश्न ⁉️*  💎💎💎💎💎  *विनोदकुमार महाजन*

पैसा

 पैसों से चलती है दुनिया  पैसों से बोलती है दुनिया  यहाँ पैसों का ही सब बाजार है , प्रेम का यहाँ कोई न मोल है ! पैसा बोलता है !! पैसा चलता है !! विनोदकुमार महाजन

गुलाब का फूल

 *धूल का फूल ?* ✍️ २७३१ 🌹🌹🌹🌹🌹 बहुत ही सुंदर  गुलाब का फूल है मगर मिट्टी में गिरा है तो क्या फायदा ? असली कोहीनूर हीरा है मगर मिट्टी में पडा है तो भी क्या फायदा ? बहुत ही गुणवंत , ज्ञानी , बुध्दीमान व्यक्ती है  मगर उसकी बहुत अवहेलना है तो भी क्या फायदा ? बहुत ही सुंदर स्त्री है मगर दारीद्र्य से जूंझ रही है, तो भी क्या फायदा ? गुलाब का फूल ईश्वर के चरणों पर समर्पित करने से ही खिल उठता है ! कोहीनूर जैसा असली रत्न भी उंचे स्थानों पर रहने से ही उसकी कीमत बढती है ! गुणवंत , बुध्दिवंत व्यक्ती को उच्च स्थान ही शोभा देता है ! बहुत ही सुंदर स्त्री है मगर ऐसी स्त्री भी अमीरी में ही शोभायमान दिखती है ! ठीक वैसे ही यह देश भी बहुसंख्यांक हिन्दुओं का है , मगर हर हिंदू ही अनेक जटिल बेडियों में लटकाया गया है तो ? बहुसंख्यांक हिन्दुओं का भी क्या फायदा ? हिंदुराष्ट्र बनाकर , बहुसंख्यांक हिन्दुओं को यथोचित न्याय मिलने से ही , सनातनी हिन्दुओं की कीमत बढ सकती है !  *राधे राधे तो बोलना ही* *पडेगा !*  मंजूर है तो बोलिए   *राधे राधे*  💎💎💎💎💎  *विनोदकुमार महा...

वराह

 *विष्णू के वराह अवतार* *की पूजा से* *सैतान भागेगा* ✍️२७३०  *विनोदकुमार महाजन*  ⁉️⁉️⁉️⁉️⁉️ सैतान ❓ हैवान ⁉️ भगाने का आसान तरीका हर राष्ट्रप्रेमी भारतीयों को , आज से और अभी से अपनाना है ! कैसे ??? हर मकान , दुकान , स्टाॅल पर , आफीस में बस्स्... विष्णू भगवान के वराह अवतार की एक सुंदर सी फोटो लगानी है... बस्स् हो गया काम... वराह अवतार देश की सारी गंदगी देखते ही देखते हटा देगा ! और हाँ... उपर से हर जगहों पर हमारे भगवान का  प्यारा प्यारा  भगवा ध्वज भी लहराना है ! वराह अवतार पर  तीन बार  9 9 9 ऐसा भी जरूर लिखना है ! क्योंकी 9 अंक में पुर्णत्व भी है ! और हमारे रामजी का जन्म भी नवमी ( 9 ) का ही है ना ? और मेरा भी 👍 हर 9 अंक के निचे  नवदुर्गा , नवचैतन्य , नवजीवन जरूर लिखना है ! मेरे इस लेख की लींक खोलेंगे ना ? तो इसका जो चाहिए वैसा फोटो भी मिलेगा ! ऐसे महत्वपूर्ण फोटो से करो संपूर्ण देश में  नवक्रांती का ऐलान ! सैतान भगाव देश बचाव ! राक्षस भागेगा देश बचेगा ! बोलो विष्णू भगवान के वराह अवतार की जय !! 🚩🚩🚩🚩🕉️

निराधार

 निराधार सेवा फाऊंडेशन  नफरत नहीं प्रेम मिलेगा  विनोदकुमार महाजन

स्वर्ग

 जहाँ मैं जाता हूं वहाॅं स्वर्ग निर्माण करता हूं और सभी को स्वर्गीय आनंद और सुख देता हूं ! क्योंकी स्वर्ग के देवताही  निरंतर मेरे पास रहते है ! जय श्रीकृष्ण !! विनोदकुमार महाजन

कबतक जहर बोओगे ?

 *कबतक नफरत* *फैलाओगे ???*  ✍️ २७२९ 👆👆⁉️⁉️❓ " हम ? " भाईचारा निभाते रहेंगे ? फिर भी " तुम ? " हमें जमीन में तफनाने की कोशिश करते रहेंगे ?  " तुम ? " हमें नेस्तनाबूत करने का षड्यंत्र करेंगे तो भी ? तुम बुरे नहीं  मगर " हम ? " उसी षड्यंत्र का विरोध करेंगे तो ? हम बुरे ?? " तुम " हमें बदनाम करके हमारे जीवन में निरंतर मुसिबतें डालेंगे ? तो भी तुम ? बुरे नहीं ? मगर " हम " उसी बदनामी का मुंहतोड जवाब देंगे तो हम ? बुरे ?? " हम " तुमसे निरंतर सच्चा प्रेम करेंगे ? मगर " तुम " बदले में हमसे निरंतर नफरत करेंगे ? " तुम ? " हमें जीवनभर जहर ही जहर देते रहेंगे ? फिर भी ' हम ? " सदैव ईश्वरीय , दिव्य ,प्रेमामृत ही बांटते फिरेंगे ? फिर भी तुम ? अच्छे ? और हम बुरे ? कौनसा न्याय है ये भई ??? फिर भी" तुम ? " अच्छे ? और " हम ? " बुरे ?? अरे ? कितने दिनों तक ? कपट ? विश्वासघात ? करते रहोगे ? सुधरो ... नहीं तो ? तुम्हारा ? तुम सब षड्यंत्र कारीयों का भयंकर बुरे तरीकों से सर्वनाश होगा...होकर ...

तुम्हारे ही तलवार से

 *तुम्हारे ही तलवार से तुम्हे* *मारेंगे...? वो ?* ✍️ २७२८  *विनोदकुमार महाजन*  ⁉️⁉️⁉️⁉️ " उनका माईंड सेट " पक्का है... वो तुम्हे मारेंगे चूनचूनकर मारेंगे मौका मिलते ही मारेंगे सबको मारेंगे निती बनाकर , प्लैनिंग बनाकर मारेंगे तुम्हारे तलवार से भी तुम्हे मारेंगे आजतक यही होता आ रहा है  और तुम ? झूटे मायाजाल में फॅंसकर , झूटे भाईचारे के चक्कर में फॅंसकर  उनकी संपूर्ण सहायता करते रहेंगे... बोलो फिर भी वो तुम्हे मारेंगे ही मारेंगे इतिहास साक्षी है जी हाँ  समय हाथ में आने तक इंतजार करेंगे ठंडे दिमाग से शक्तिशाली रणनिती बनाएंगे तुम्हे अजमायेंगे तुम्हारे शक्ती का बारबार अंदाज लेंगे समय प्रतिकूल रहेगा तो ? भाईचारे की झूटी रणनिती बनाकर , साॅंग रचाकर , उपर से मिठी मिठी बाते करके तुम्हारे खात्मे का अंदर ही अंदर प्लॅन बनाकर , समय का इंतजार करेंगे  जैसे ही समय अनुकूल होगा वो तुम्हे खतम कर देंगे तबाह कर देंगे जी हाँ  एक बार नहीं सौ बार सोचो यही उनकी असलीयत है यही उनकै जीवन का अंतिम मकसद भी है मारो ,काटो , नेस्तनाबूत करो.. संपूर्ण तबाह करो  मौका मिलते ही बरब...

कसाई अन् बोकड

 *कसायाला बोकड* *कापल्याचे दुःख होईल* *का ?* ✍️ २७२७ 💁‍♂️💁‍♀️💁 होय मित्रांनो  माझा तुमच्या सगळ्यांना एक प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्हाला द्यावचं लागेल. खरंच मित्रांनो  कसायाला बोकड कापल्याचे दुःख होईल का हो ? भयंकर विषारी साप चावून एखादा व्यक्ती मेला तर त्या सापाला तो व्यक्ती मेल्याचे दुःख होईल का हो ? हो कींवा नाही ते तुम्हीच सांगा. अहो  महाभारतामध्ये अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू चा अंत झाल्यावर सुध्दा त्याच्या प्रेताला सुध्दा क्रूरपणाने हसुन लाथा घालणारे सुध्दा होतेच ना ? कौरव पांडवांच रक्त कांहीं वेगळं होतं का ? कशासाठी घडले एवढे सगळे भयानक महाभारत ? महाभारत श्रीकृष्णाने घडवले की , पांडवांनी , कौरवांनी की दुर्योधनाने ? की ईश्वरी शक्तिलाच असह्य होऊन सर्वनाश करावा लागला ? एवढा संवेदनाशून्य समाज कसा काय बनू शकतो ? मी समाजात आजही अशी क्रूर माणसं बघितली आहेत की , एखादा मरून पडला तर त्याच्या प्रेताला सुध्दा लाथा घालतील.अन् वर पुन्हा त्या प्रेताला सुध्दा हसतील... प्रेतावरचं लोणी खाणे  ही म्हण आपल्याकडे सर्वश्रुतच आहेच की. पण प्रेतालाही लाथा घालणं ? श्वास ...

पति पत्नी विवाद

 *पति पत्नी विवाद , विसंवाद* *कारणमीमांसा और* *उपाय !!* ✍️ २७२६  *विनोदकुमार महाजन* 👫 🤔🤫🤦‍♂️🙊 भारतीय संस्कृती विश्व में सबसे महान है ! क्योंकी हमारे संस्कृती में सभी प्रकार की समस्याओं का यथोचित हल निकालने के लिए अनेक प्रकार के आध्यात्मिक साधनाओं का यशस्वी उपाय बताया जाता है ! पति पत्नी का रीश्ता भी हमारे संस्कृती में महान समझा जाता है ! इसिलिए पति पत्नी को लक्ष्मी नारायण का दर्जा दिया जाता है ! मगर सचमुच में क्या पति पत्नी में लक्ष्मी नारायण जैसा उच्च कोटी का प्रेमभाव , दोनों तरफ से आदर्श आचरण , आदरभाव ,स्नेहभाव तथा विश्वास सचमुच में होता है ? यह मुलभूत प्रश्न है और इसपर आज हम विस्तृत चर्चा करने का प्रयास करेंगे ! पति पत्नी जीवन रथ के दो पहिया है ! और सृष्टि पुनरुत्पादन के ईश्वरीय कार्यों में दोनों का योगदान भी अत्यंत महत्वपूर्ण होता है ! बिजारोपण किया और काम हो गया ऐसा नहीं है ! इसमें दोनों की महत्वपूर्ण भूमिका होती है ! और दोनों के उच्च कोटी के प्रेमभाव से संपूर्ण जीवन भी आनंदित हो उठता है ! और यही संस्कार अगली पिढी में भी परिवर्तीत होते है ! इसीलिए सुखी वैवाहिक जीवन क...

मंत्रोपचार

 *मंत्रोपचार*  ( यशस्वी जीवन के लिए ! ) ✍️ २७२५  *विनोदकुमार महाजन*  🌞🌞🌞🌞🌞 अध्यात्म ... सनातन हिंदू धर्म का आत्मा है ! जो अध्यात्म संपूर्ण मानव समुह , सजीव सृष्टी तथा विश्व कल्याण के लिये, एक अद्भुत ईश्वरी वरदान है ! जिसमें अनेक असंभव कार्यों को संभव में बदलने की दिव्य तथा चमत्कारी शक्तियों का और सभी के अखंड कल्याण का भंडार है ! वैदिक सनातन हिंदू संस्कृती में हर समस्याओं का समाधान भी है और सुखी जीवन का विस्तृत विवेचन भी है ! अध्यात्म से साधारण मनुष्य भी यशस्वीता की नई नई उडाने भर सकता है और जीवन में अनेक ऊंचाईयों तक पहुंच सकता है ! नर का नारायण और नारी की नारायणी बनने की सर्वश्रेष्ठ क्षमता इसी सनातन संस्कृती में है ! और वैश्विक कल्याण के लिए , संपूर्ण जीवन समर्पित कर सकता है ! इसिलिए वैदीक सनातन हिंदू संस्कृती विश्व में महान है ! ईश्वर निर्मित अध्यात्म में....मंत्रोपचार का विधी है , यह भी सभी मनुष्य प्राणीयों के लिये , सुखी जीवन के लिये , दिर्घायुष्य , आरोग्य प्राप्ती , ऐश्वर्यप्राप्ती , यशप्राप्ती , सुख , समाधान , शांती के लिए नवसंजीवनी देनेवाला एक आश्चर्यकारक ...

देव

 देव जीथे राहतो तीथे सुख शांती समाधान आनंद नांदत असतो. जिथून देव निघून जातो तिथले सुख शांती समाधान आनंद ही निघून जातो. विनोदकुमार महाजन

घेणंदेण

 ज्याला तुमच्याशी, तुमच्या ईश्वरी कार्याशी कांहीही घेणंदेणं नाही, त्याच्याशी तुम्ही पण  कांहीही घेणंदेणं ठेवू नका  विनोदकुमार महाजन

प्रेम

 शुद्ध, समर्पित, निरपेक्ष प्रेम हे बहाणे   चुका ,दोष शोधत नाही.कोणत्याही.         परिस्थिती मध्ये ते शुध्दच राहतं . शुध्दसोन्यासारखं. विनोदकुमार महाजन

दिस जातील

 *हेही दिवस जातील* *मित्रा ...!*  ✍️ २७२४ 🩷🩷🩷🩷💎 ज्याला आपण आपला मानला, ज्याच्यावर जीवापाड प्रेम करून,आपला जीव प्रसंगी धोक्यात घालून,मोठमोठ्या संकटातून त्याला सोडवलं,त्यांनंच जर आपल्याला संपवण्यासाठी, आपलं नरड धरलं तर,दोष कुणाचा ? आपल्या कर्मगतीचा ? की काळाचा ? आणि याला उत्तर काय आहे ? जवळ जवळ प्रत्येकाच्या च जीवनात असे महाभयंकर प्रसंग येत असतात काय ? अशावेळी तमाशा बघणारेही खूश असतात.आणी त्यांना मनोमन आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. त्यांच्याकडे कदाचित हास्याचे फवारे ही असू शकतात. पण ते हे विसरतात की , एक दिवस आपल्यावरही अशीच वेळ येणार आहे. म्हणून संकटात एखाद्याला आधार देता येत नसेल तरी चालेल पण त्याच्या डोळ्यात अश्रू येतील असे तरी वागू नये. अशावेळी मन स्थिर ठेवून, सद्गुरु वचनावर व ईश्वरी शक्तिवर विश्वास ठेवून मार्गक्रमण केले तर, पुढील जीवन उत्कर्षदायी होते. प्रसंगावधान व धैर्य अशा प्रसंगी खूप महत्वपूर्ण ठरते. कदाचित आपल्याला भयंकर मोठ्या संकटातून सोडवून यशाकडे नेण्यासाठी ही ईश्वराची अदृश्य योजनाही असू शकते. म्हणूनच अशा भयंकर प्रसंगात, भांबावून अथवा गांगारून न जाता,हार न मानत...

कौनसा कृष्ण चाहिए

 *आज संपूर्ण विश्व को*   *आध्यात्मिक श्रीकृष्ण की* *नहीं* *बल्की राजनैतिक* *श्रीकृष्ण की सख्त* *जरूरत है....* ✍️ २७२३ 🚩🚩🚩🚩🚩 जी हाँ ... आज केवल भारत देश को ही नहीं बल्की संपूर्ण विश्व को श्रीकृष्ण के सर्वश्रेष्ठ राजनिती की जरूरत है ! जो सदा के लिये सत्य सनातन की , हिंदू धर्म की जीत कर सकें ! आज मुरलीधर नहीं सुदर्शन चक्र धारी श्रीकृष्ण की जरूरत है ! जो संपूर्ण धरती से ही पापों का अंधेरा सदा के लिये मिटा सके और संपूर्ण पापी , अधर्मीयों का संपूर्ण नाश कर सके ! आज हर हिन्दुओं को भी आध्यात्मिक तथा बांसुरीवाला श्रीकृष्ण पूजने की नहीं बल्की सुदर्शनचक्र धारी श्रीकृष्ण को पूजने की सख्त जरूरत है ! हर एक हिंदू को श्रीकृष्ण का अंश धारण करके , कृष्ण निती के अनुसार चलकर सत्य की जीत करनी होगी ! समय आने पर साम , दाम , दंड , भेद अथवा छल , कपट करके भी सत्य की जीत करना अनिर्वार्य होगा ! जैसे को तैसा ऐसी सर्वश्रेष्ठ कृष्ण निती ! कितना घनघोर महाभारत का युद्ध हुवा , कितने कौरव अथवा कौरव सेना अथवा पांडव सेना मारी गई , इसका कोई भी शोक , मोह ना करके , संपूर्ण यदुवंश का भी नाश देखने के लिये भी...

माझा कृष्ण

 *कुणी काळा कृष्ण म्हणो...* ✍️ २७२२ ✅✅✅✅✅ कुणी म्हणे गोविंद कुणी म्हणे गोपाल कृष्णाला नांवे किती ? कुणी म्हणे सावळा कुणी म्हणे काळा कृष्णाची रूपे किती ? कुणी म्हणे रूक्मिणी पती कुणी म्हणे सत्यभामेचा पण रमतो कसा हा राधेच्या घरी ? कुणी म्हणे मिरेचा कुणी म्हणे राधेचा कुणी म्हणे अर्जुनाचा कुणी म्हणे सुदाम्याचा प्रत्येकाच्या ह्रदयात हा काळा राहतो कसा ? कुणी म्हणे सुदर्शन चक्र धारी  कुणी म्हणे मधुर मुरलीवाला कुणी म्हणे श्रीकृष्ण: शरणं मम् लिला तरी अगाध हा दावितो किती ? कुणी म्हणे कपटी कुणी म्हणे नाटकी कुणी म्हणे महाभारत रची कुणी म्हणे अंतरज्ञानी सगळ्यांच्याच ह्रदयात हा कान्हा राहतो कसा ? कुणी म्हणे माखनचोर कुणी म्हणे नंदकिशोर कुणी म्हणे रणछोडदास श्रीकृष्णाची सांगा येड्यांनों नांवे किती ? सगळ्यांनाच हा कसा वेडा करी ? कुणी म्हणो काळा कुणी म्हणो सावळा पाप्यांचा हा युगेयुगे संहार करी भक्तांचे आपल्या सदैव रक्षण करी माझा श्याम तुमचा श्याम सगळे मिळून बोलू जयजय राधेश्याम श्रीकृष्ण : शरणं मम् श्रीकृष्ण : शरणं मम् 🙏🙏🙏🙏✅  *विनोदकुमार महाजन*

हवाहवासा

 *जो सतत हवाहवासा...*   *वाटतो....!!* ✍️२७२१ --------------- प्रेम म्हणजे नेमके काय असते....? एखादा व्यक्ती सतत आपल्याजवळ असावा , त्याच्याशी मनमोकळेपणाने , हक्काने बोलावे , गप्पा माराव्या , आपले सगळे सुखदुःख त्याला सांगावे . त्यानें हळुवारपणे आपल्या दु:खावर फूंकर घालावी , आपल्या प्रत्येक दु:खात त्याने खंबीर साथ द्यावी , आपण त्याच्यावरून व त्याने आपल्यावरून जीव ओवाळून टाकावा... हेच तर ते खरं प्रेम असते . शुध्द , पवित्र , निरपेक्ष . नातं कोणतंही असो , प्रेम मात्र पवित्र असावं , त्यात धोका ,छल ,कपट नको , असं प्रेम सतत हवंहवंसं वाटतं.... अगदी सगळ्यांना...मला , तुम्हाला...सगळ्यांना . पण साधारणतः घडतं काय तर ? आपण एखाद्यावर सतत ,चोविस तास पवित्र प्रेम करतो . आणी समोरचा रूक्ष निघतो . त्याला आपल्या प्रेमाशी , मनाशी कांहीच घेणदेणं रहात नाही . एकतर्फी प्रेम... म्हणून प्रेम हे दोन्हीकडूनही असावं लागतं . तर त्याची तळमळ कळते , आत्मीयता कळते . आणी अशी माणसं एकमेकाला आयुष्यभर हवीहवीशी वाटतात . भावाभावाचं प्रेम , मित्रप्रेम ,नवरा बायकोचं प्रेम  हे असंच असावं . पण....? कलियुगात असं श...

पालथ काळीज

 *पालथ्या काळजाची* *माणसं....?*  ✍️ २७२० 🙊🤦‍♂️🤦‍♂️🤔🙊 खरंच जगात पालथ्या काळजाची माणसं असतात का हो ? हो असतात . आणी अशा माणसांशी  वागणं , बोलणं म्हणजे महाभयंकर संकट . विशेषतः दुष्ट , मुर्ख , मंदबुद्धी , पागल , व्यसनाधीन अशी माणसं अशीच असतात . असतातच असतात . हेकेखोर . स्वतःच खोटं असल तरी खरंच मानणारी . व खोटसुध्दा पुढं रेटून नेणारी . पालथ्या काळजाची . त्यांना कितीही समजावून सांगा , कितीही उच्च कोटीचे प्रेम करा , अशा माणसांवर कांहीच फरक पडत नाही . उलट अशी माणसं आपल्यालाच उपदेश करतात , आपल्याशीच भयंकर हुज्जतच घालतात .  पालथ्या घड्यावर पाणी . म्हणून अशा माणसांच्या नादी नाही लागलेल बरं . अशापासूंन नेहमी चार हात लांब राहीलेलचं बरं . ।। दुर्जनंम् प्रथमंम् वंन्दे ।। हेच खरं . आपल्याला समाजात अशी माणसं नेहमीच भेटत असतात . यांना दुरूनच नमस्कार केलेला बरा . मुर्खाच्या नादी कधीही लागूं नये . दुष्टांच्या व कपटी लोकांच्या तर ? मुळीच नादी लागू नये . तत्वज्ञान शहाण्याला सांगावं . एकवेळ दगडालाही पाझर फुटेल असं म्हणतात . पण पत्थरदिल माणसं म्हणजे.... महासंकट . एखाद्या दगडाला शेंदूर ...

मोठी माणसं

 *मोठी माणसं ?* ✍️ २७१९ 🤔🤔🤔 ------------------------ जो मनानं मोठा आहे तो मोठा . जो विचाराने मोठा आहे तो मोठा . जो स्वकर्तृत्वाने मोठा आहे तो मोठा . जो इतरांचं सुखदुःख समजावून घेतो तो मोठा . जो इतरांच्या सुखदु:खात सहभागी होतो तो मोठा . जो समाजाचं सुखदुःख समजावून घेऊन त्यांना आधार देतो तो मोठा . धनाने मोठा आहे पण मनाने छोटा तर ? तो मोठा कसा होईल ? म्हणुन धनाने मोठं असणं किंवा होणं महत्वाचं नाही तर मनानं मोठं , श्रीमंत होणं महत्वाचं आहे . त्यामुळे सगळेच धनी लोकं समाजातील सुखदुःख समजावून घेतात का ? समाजाला योग्य मार्गदर्शन करून सामाजिक सलोखा , आत्मीयता वाढवतात का ? म्हणूनच आत्मकेंद्री श्रीमंती घातक असते तर समाजामुख श्रीमंती तारक असते . आज समाजामुख श्रीमंत कमी आणि आत्मकेंद्री श्रीमंतच जादा दिसताहेत . श्रीमंत असावं . श्रीमंत असणं गुन्हाही नाही . पण परदु:ख शितल असणारी श्रीमंती नको तर परदु:ख समजावून घेणारी श्रीमंती असावी . मी बरेच श्रीमंत बघितले . पण बरेचसे मनाने कंगाल बघितले . धनाने आणि मनाने श्रीमंत असणारे विरळा . असे धनवान, आपण त्यांना शंभर फोन करा , मेसेज पाठवा , उत्तर देणार नाहीत....

आत्मियता

 *आत्मीयता संपली आहे* *का ?* ✍️लेखांकन : - २७१८ 💁💁‍♀️💁‍♂️ मित्रांनो , खरंच जगातुनच प्रेम , आत्मीयता , ममत्व , स्नेह , आपुलकी , माया , वात्सल्य संपत चालले आहे का ? मानसाची मने रूक्ष , एकाकी बनत चालली आहेत का ? घराघरायुन वात्सल्य , आत्मियता संपत चालली नव्हे तर , मनामनात दूरावे निर्माण होतं चालले आहेत का ? एकमेकांच्या सुखदु:खाबद्दल खरंच कुणाला कांहीच वाटेनासे झाले आहे ? एकमेकांपासून दूर राहण्यातचं समाज मनातील ब-याच घटकांना आनंद वाटतो आहे का ? मानसाची मनं बोथट , संवेदनाशून्य बनत चालली आहेत का ? संवेदनशीलता पार हद्दपारच होत चालली आहे का ? हा काळाचा प्रभाव आहे की डाॅलरचा की समाजरचनेचा ? की सामाजिक आत्मकेंद्री पणाचा ? समाजात वरपांगी दिखावा जसा वाढतो आहे तशीच मनामनाची उदासिनता , घालमेल ही खरंच वाढते आहे ? नात्यागोत्यात दुरावा का वाढतो आहे ? सामाजिक तेढ , नात्यागोत्यातील तेढ वरचेवर का वाढत आहे ? आणि यावर उत्तर काय आहे ? आत्मकेंद्री स्वभाव वाढत जाऊन , आत्मसंशोन , अंतर्मुखता कमी होत चालली आहे का ? माझ्या लहानपणीचा काळ हा खरंच स्वर्णीम काळ होता . माणसाची मनं मोठी होती , त्यामुळे माणसंही एकम...

लक्ष्मी भगवंत

 जो भगवंताचा व माता महालक्ष्मीचा अंश घेऊन धरतीवर येतो तो आपले धर्म कार्य पूर्ण करूनच परत जातो . लक्ष्मी भगवंत की जय . विनोदकुमार महाजन

सुखी जीवन

 *सुखी जीवन का रहस्य*  ✍️ २७१६ 🕉️🕉️🕉️🩷🩷 सद्गुरू के पवित्र चरण कमलों पर अपना सब कुछ समर्पण कर दो ! ईश्वर से निरंतर निरपेक्ष प्रेम करो ! सभी पशुपक्षी,पेड पौधों से , ईश्वर के कुदरत से निरंतर प्रेम करो ! सभी पर स्वच्छ प्रेम करो ! सभी के कल्याण के लिये ईश्वर से निरंतर प्रार्थना करो ! गौमाता , तुलसीमाता , गंगामाता , गायत्रीमाता , लक्ष्मीमाता, गीतामाता, भारतमाता पर निरंतर सच्चा प्रेम करो ! सभी के सुखदुःख में भागीदार बनो ! दुख में किसी को पिडा तकलीफ मत दो ! दुख में सभी को अगर आर्थिक आधार नहीं दे सकते हो तो कम से कम उसे मानसिक आधार तो जरूर दो ! आधार के चार शब्द भी मुसिबतों में बहुत महत्वपूर्ण होते है ! और अगर इतना करनेपर भी ? किसी के द्वारा रोना पडे तो ? जानबूझकर अपमानित , प्रताडित होना पडे तो ? वह स्थान ? सदा के लिये छोड दो ! कभी भी वापिस न जाने के लिये ! यही सुखी जीवन का , आनंदी जीवन का रहस्य है ! हॅंसते रहो , जीवनभर के लिये खुशहाल , स्वस्थ , मस्त रहो !  *जय श्रीकृष्ण !!*  🩷🩷🩷🩷🩷  *विनोदकुमार महाजन*

नशीब बदल गया

 *क्या हम, हमारा नशीब* *बदल सकते है ?* ✍️लेखांक : - २७१५  *विनोदकुमार महाजन*  🕉️🕉️🕉️ क्या सचमुच में हम, हमारा नशीब बदल सकते है ? जी हाँ...हम हमारा नशीब बदल सकते है ! मगर इसका उदाहरण करोडों में शायद ना के बराबर अथवा शायद सौ करोड में से एक हो सकता है ! क्या मैंने मेरा नशीब और संपूर्ण जीवन ही बदल दिया है ? जी हाँ... बिल्कुल ! यह सौ प्रतिशत सही बात है ! बचपन से मुझे नजदिकी से देखनेवाले और मुझे जाननेवाले भी...शायद... मेरे जीवन का यह संपूर्ण परिवर्तन देखकर , द्वीधा में पड गये होंगे !? नशीब बदलने की प्रक्रिया कैसे होती है ? मार्केंडेय ऋषी इसका प्रमाण है ! वैसे तो काल , नियती साधारणतः ईश्वरी शक्तियों के अधिन होते है ! जो विधी का विधान होता है , इसी ईश्वरीय प्रक्रिया में साधारणतः ईश्वर भी हस्तक्षेप नहीं करता है ! काल और नियती भी विधी का विधान ही है ! जो विधीलीखीत घटनाएं होती है , ऐसी घटनाएं कोई भी नहीं टाल सकता है ! राम और कृष्ण का देहरूप धारण करके , धरती पर आ जाना , यह भी विधीलिखीत ही था ! जो स्वयं ईश्वर भी नहीं टाल सकता है ! भाग्य , भाग्यरेखा , नशीब, प्रारब्ध , कर्म जैसी घटना...

श्रीमंती

 *श्रीमंतीचे आनंदी जीवन*  ✍️ २७१५ 💎💰💎💰💎 श्रीमंत , गर्भश्रीमंत होऊन, मस्त, आनंदी जीवन जगावं असं सगळ्यांनाचं वाटत असतं. पण त्यासाठी नशीब जोरात असावं लागतं. आणि आई महालक्ष्मीच्या खडतर साधनेने आपले नशीब, संपूर्ण जीवन ही बदलता येते. श्रीमंतीसाठी पैसा,धन हवं. त्यासाठी आई जगदंबेची, माता महालक्ष्मीची कृपा व्हावी लागते. लक्ष्मीप्राप्ती झाली की अनायासेच धन, वैभव,ऐश्वर्य चालून येतं. राजयोग ही चालून येतात. बंगले, गाड्या,नोकर,चाकर यांची रेलचेल होते. एक सर्वसंपन्न सुखी जीवन. आणि आई जगदंबेचा दृष्टांत झाला , लक्ष्मीपती भगवंत अर्थात विष्णुचा दृष्टांत झाला की... संपूर्ण जीवनच उजळून निघते. साधारणतः  लक्ष्मी कृपा झाली की  ऐश्वर्य , श्रीमंती, वैभव यायला सुरुवात होते. हात लावील तिथे सोने व्हायला लागते. उत्तुंग यशाची शिखरे काबीज होऊ लागतात. चौफेर यशाचे रस्ते मोकळे व्हायला लागतात. पण ब-याच वेळा लक्ष्मी प्राप्ती, लक्ष्मी कृपा झाली की असा मनुष्य साधारणतः जमिनीवरून हवेत उडायला लागतो. दुस-यांना तुच्छ समजायला लागतो. अशा व्यक्तिसाठी समाजात मान,मरातब,संन्मान हाच महत्वाचा भाग होऊन बसतो. भोगविल...

सुखी जीवन

 सुखाचा मार्ग : - कोणाकडे जाणं नको , येणं नको.आपण भले नी आपला ईश्वर भला नी आपले ईश्वरी कार्य भले. विनोदकुमार महाजन

भांडणारी लोकं

 *जे होते ते भगवंताचे* *इच्छेने होते...?* ✍️ २७१४ ✅❓⁉️✅✅ आपल्या कडे एक म्हण आहे, आपल्या आयुष्यात कांहीं घटना घडल्या , त्या चांगल्या असल्या अथवा वाईट असल्या तरी, साधारणतः लोकं म्हणतात की, " चला , जे कांहीं घडलं ते भगवंताच्या इच्छेने घडले , व जे कांहीं घडले ते चांगल्या साठी  घडले! " तात्पर्य : - आपण आयुष्यात कधीही हताश , उदास न होता , प्रत्येक प्रसंगात , संकटात खंबीरपणे तोंड देऊन बाहेर पडावे. तुमच्या माझ्या सर्वांच्या जीवनात नेहमीच चांगल्या वाईट घटना घडत असतातच. आपण या सगळ्या घटना मागे टाकून पुन्हा आयुष्यात आनंदाने जगण्याचा प्रयत्न करतो. पण ब-याच वेळा काय होतं की , आपल्या आयुष्यात अशा कांहीं भयंकर घटना घडतात की , आपण पूर्णपणे कोसळून , उन्मळून पडतो. अशा असह्य घटनांमुळे ब-याच वेळा अनेक जणांचे आयुष्याचं पार उध्वस्त होते.तर कांही जणांना संबंधित घटना असह्य झाल्यामुळे भयंकर ताण येऊन त्याला हार्ट एटैक येतो , अन् दुर्देवाने त्यातच त्याचा अंत होतो. आपल्या आसपास अशा घटना नेहमीच घडत असतात.त्यामुळे अशा भयंकर घटना सहन करण्यासाठी सुध्दा आपली नेहमीच खंबीर मानसिक तयारी असावी लागते. आज समाज पूर...

न्याय

 आपल्या निष्कारण बदनाम्या करणारे जर, आपलेच असतील तर आपला नाईलाज होतो. ते आपल्या बदनाम्या करत फिरत असतात.पण आपण मात्र अशावेळी मौन , शांत व स्थिर असतो.आपण कुणाकडेही जाऊन , कुणाच्या बदनाम्या , कांगाळ्या कधीच करत नाही.त्यांचं त्यांचेबरोर असं समजून आपण सगळा भार ईश्वरावर सोपवून देतो.आणी निश्चींत होतो. ईश्वर ही आपल्याला नक्कीच न्याय देतो. फक्त विश्वास हवा. विनोदकुमार महाजन

मनुष्य प्राणी

 ईश्वर भेटेल , प्रेमही करेल , मार्गदर्शन करून  यशाचे रस्तेही दाखवेल... पण? मनुष्य प्राणी ? ईश्वर निर्मित मनुष्य प्राणी?? उत्तर ?? द्वेष करेल.??? विनोदकुमार महाजन

परकाया प्रवेश

 *परकाया प्रवेश* ( एक उच्च सिध्दी ) ✍️ २७१२ 🕉🕉🕉🕉🕉 परकाया प्रवेश नावाची एक सिध्दि असते. दुस-याच्या मनात , आत्म्यात प्रवेश करून त्याचे दु:ख , पिडा, यातना आपल्याला तपासता येतात. त्याचं सुखदुःख एका जागी बसुनही बघता येत. आणी त्याला अदृश्य रुपाने मानसिक आधार देऊन खंबीर ही बनवता येत. आणी वाईट वेळेशी , संकटाशी सामना करण्याची अदृश्य शक्ति त्याच्या मध्ये भरता येते. आणी अदृश्य रूपानेच असा संबंधित व्यक्ति परकाया प्रवेश करून मार्गदर्शन करणाराकडे आपोआपच आकर्षित होतो. व दोघांचे अतूट दैवीय नाते बनते. फक्त अट एकच आहे की , ज्याच्या मध्ये परकाया प्रवेश करावयाचा आहे , त्याचे मन पवित्र असावे लागते. निस्सीम ईश्वर भक्ति हा सर्वश्रेष्ठ निकष असतो. दूरचे ऐकू येणे , कोण , कुठे, काय चर्चा करतो आहे हे समजने , आपल्या विरुद्ध कोणी कांही षड्यंत्र करत असेल तर तेही समजते.व त्यावरही अदृश्य रूपाने उपाय योजना करता येते. त्यामुळे कुणाला बोलण्याची , कुणाशी संवाद साधण्याची अथवा कुणामध्ये मिसळून सुखदुःख जाणून घेण्याची गरजचं लागतं नाही. अदृश्य व्यासपीठ असते हे. ही एक उच्च कोटिची सिध्दी आहे.व सनातन धर्मामध्ये अशा अनेक ...

चमत्कार

 एक चमत्कार झाला... ( पुनर्जन्म ??) सगळं घरदार सुखी,आनंदी व्हावं, " घरात घुसलेली अवदसा " कायमची घरातुन निघून जावी म्हणून त्यानं जंगजंग पछाडले.अनेक ट्रैप त्यानं वापरले.रात्रंदिवस प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण दुर्देव... त्या भयावह ट्रैपमध्ये त्यालाच अडकवलं. बदनाम,बरबाद केलं. कुणी ? कशासाठी ? तो संपला. पूर्णपणे संपला. आयुष्यातून उठला. नामशेष झाला. अस्तित्व शून्य आयुष्य बनले त्याचे. शूध्द हरपली. दिवा विझला. औदुंबराचं झाड पार वठून गेलं. निष्प्राण हाडाचा ढीग लागला. अस्तित्व संपले... आणि एक दिवस दैवी चमत्कार झाला. नव्हत्याचं होतं झालं. विझलेला दिवा पुन्हा पेटला. वठलेल्या औदुंबराला पालवी फुटली. हाडाच्या ढिगा-यातून चैतन्य फुललं. फिनिक्स पक्षी राखेतून पुन्हा जन्मला. कशासाठी ? कुणासाठी ? देव अन् दैवच जाणे हा ईश्वराचा चमत्कार कसा व का घडला.? !! अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त !! विनोदकुमार महाजन

अधिकार

 तुम्हाला जर प्रमाणापेक्षा जास्त अधीकार मिळाले  आणि त्याचा उपयोग सामाजिक समरसता निर्माण करण्याऐवजी सामाजिक विद्रोह निर्माण करण्यासाठी वापरले तर असे अधीकार लवकरच संपले जातात. विनोदकुमार महाजन

प्रिय मित्रा

 *प्रिय मित्रा , माझंही थोडं* *ऐकून घेशील का ??*  ✍️ २७१० ( कथा एका सोडून गेलेल्या ख-या मित्राची ) 🕉️🕉️🕉️🕉️🕉️ प्रिय मित्र, खरं प्रेम केलसं जीवनभरासाठी दोस्ती निभावण्याचा वादाही केलास... मूकपणे , एकही शब्द न बोलता ,सदैव खरं प्रेम व्यक्त करत गेलास.... आणि एक दिवस आयुष्यातूनच न सांगताच कायमचाच दूर निघून गेलास... नियतीपुढे तु तरी काय करणार ? मी तरी काय करणार ? पण कित्येक वर्षे झाली तरी तुझ्या आठवणी आजही ह्रदयात तशाच ताज्या आहेत. नियती फार क्रूर असते हेच खरं. प्रिय मित्रा  प्रेम ... हे ईश्वरावर करावं, त्याच्या सृष्टीवर करावं,पशुपक्षावर करावं.प्रेम हे ख-या माणसावर ही करावं. निखळ, पवित्र, निस्सीम,खरं प्रेम. आणि जगात सतत हसत खेळत प्रेमामृत वाटतं रहावं. तेच खरं प्रेम मी तुझ्यावर ही केलं.अगदी आजही तेच प्रेम माझ्या ह्रदयात आयुष्यभर जपले जाईल. कारण त्यात स्वार्थ, मोह नव्हता. आपण सदैव पवित्र आणि निरपेक्ष प्रेमामृत वाटूनही आपल्या विरूध्द कोणी जाणीवपूर्वक द्वेषाचं विषच पेरत असेल तर ? तर त्याला इलाज तरी काय...? गैरसमज ही मर्यादित असावे. अशा दुषीत वातावरणात राहून आपले आयुष्य व्यर्थ घ...